Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हवामान बदलाचा विमान सेवेला फटका; फेब्रुवारीत विमान रद्द होण्याचे प्रमाण 21 टक्क्यांवर

कोरोनानंतर विमान प्रवाशांच्या संख्येत प्रंचड वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात तब्बल 140.44 लाख प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केला. गेल्या वर्षी फेब्रुवारीत 12648 लाख प्रवाशांनी ये-जा केली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 10, 2025 | 08:13 AM
हवामान बदलाचा विमान सेवेला फटका; फेब्रुवारीत विमान रद्द होण्याचे प्रमाण 21 टक्क्यांवर

हवामान बदलाचा विमान सेवेला फटका; फेब्रुवारीत विमान रद्द होण्याचे प्रमाण 21 टक्क्यांवर

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे बदलत्या हवामान बदलाचा विमान सेवेला फटका बसत आहे. फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत विमान रद्द होण्याचे प्रमाण 21.6 टक्के होते. तर तांत्रिक कारणांमुळे तब्बल 44.4 टक्के विमान रद्द करण्याची नामुष्की विविध विमान कंपन्यांवर आली.

कोरोनानंतर विमान प्रवाशांच्या संख्येत प्रंचड वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात तब्बल 140.44 लाख प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केला. गेल्या वर्षी फेब्रुवारीत 12648 लाख प्रवाशांनी ये-जा केली होती. म्हणजेच यंदा प्रवासी संख्येत 14 लाखांची वाढ झाली आहे. परंतु, विमान रद्द होण्याचे प्रमाण देखील वाढते आहे.

फेब्रुवारी महिना तसा गुलाबी थंडीचा म्हणून ओखळला जातो. परंतु उत्तर आणि पश्चिम भारतातील काही भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा ५ ते ११ अंश सेल्सिअसने जास्त होते. त्यामुळे उन्हाळा सुरु होण्याच्या आधीच देशातील अनेक राज्यात उष्णता वाढली होती.

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यातच काही राज्यात 40 अंश सेल्सिअसपर्यंत पारा चढला होता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात हवामानाचा भारतीय हवाई वाहतूकीवर परिणाम झाला. वाढत्या उन्हाचा परिणाम हवाई सेवेवर झाला. यामुळे प्रवाशांना बराच मनस्ताप सहन करावा लागला.

फेब्रुवारी सर्वाधिक तापमान असलेला महिना

देशभरात फेब्रुवारी महिना सर्वाधिक तापमान असलेला महिना ठरला. 1901 पासून देशात तापमान नोंदी सुरू करण्यात आल्या. 1901 पासून यंदाचा 2025 चा फेब्रुवारी महिना सर्वात उष्ण महिना ठरला आहे. फेब्रुवारी महिन्यातील तापमान उष्ण असे नोंदवण्यात आले. यावर्षी फेब्रुवारी महिना मध्य भारतातील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण फेब्रुवारी होता. यानुसार मागील 125 वर्षांतील सर्वात उष्ण फेब्रुवारी महिन्याचा विक्रम केला आहे.

Web Title: Climate change hits air services flight cancellations rise to 21 percent in february

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 08:13 AM

Topics:  

  • Climate Change
  • Increase in Temperature

संबंधित बातम्या

पुणेकरांनो, जरा जपूनच ! पुढील दोन दिवसांत उकाड्यात वाढ होणार; कमाल तापमानही वाढणार
1

पुणेकरांनो, जरा जपूनच ! पुढील दोन दिवसांत उकाड्यात वाढ होणार; कमाल तापमानही वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.