आकाशात अधूनमधून ढगांची गर्दीही असल्याने सावलीनेही किंचित दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तळपत्या उन्हापुढे हा दिलासा फोल ठरत होता. दुपारी सर्वोच्च तापमान अनुभवण्यास मिळत आहे.
विदर्भातील नऊ जिल्ह्यांचे सोमवारी तापमान 41 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवण्यात आले. धुळे शहरामध्ये सोमवारी देखील उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसून आला. धुळ्यामध्ये 42.2 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
कोरोनानंतर विमान प्रवाशांच्या संख्येत प्रंचड वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात तब्बल 140.44 लाख प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केला. गेल्या वर्षी फेब्रुवारीत 12648 लाख प्रवाशांनी ये-जा केली होती.
राज्यातील अनेक भागात तापमानाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू झाली असून, भुसावळ तालुक्यात तापमानाचा पारा 45 अंशांवर जाऊन पोहचल्याचे चित्र आहे.
पश्चिम आणि पूर्व भारतातील काही भाग वगळता देशाच्या बहुतेक भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील. बहुतेक भागात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी तीव्र उन्ह जाणवत असून, पुणे जिल्ह्याचे कमाल तापमान 40 अंश असताना शिरुर तालुक्यातील ग्रामीण भागात देखील कमाल तापमान चाळीशीजवळ येऊ लागल्याने नागरिकांना उन्हाचा सामना करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांत शहरातील तापमानातही वाढ झाली आहे. यामुळे उष्माघाताचा धाेका निर्माण झाला असुन, नागरीकंानी काळजी घेणे गरजेचे असल्याचे महापािलकेच्या आरोग्य विभागाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
सूर्याने आग ओकल्याने जिल्ह्याचे तापमान 41.2 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर रविवारी दिवसभर जीवाची काहीली होईल असेच उन्ह होते. रविवारी जिल्ह्याचे तापमान 40.2 नोंदविण्यात आले आहे.
गुजरातसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही कमालीचा उकाडा जाणवत आहे. असे असले तरी शनिवारपासून तापमानात घसरण येईल, असा दिलासा हवामान खात्याने दिला आहे.
दिवसाचे कमाल तापमान सुमारे 38 अंश तर रात्री यात 24 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण होऊन किमान तापमान 14 पर्यंत नोंदवले जात आहे. त्यामुळे काही तासांमध्येच तापमानाच्या मोठ्या फरकाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम…
मुंबईचे तापमान 39-40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. बुधवारी सांताक्रूझमध्ये 37.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्याच वेळी, आर्द्रता 28 टक्के नोंदवली गेली.
पालघर, रायगड आणि रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टी परिसरातील तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे मुंबईतील तापमान ३५ अंश सेल्सिअसपासून ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
उत्तर प्रदेशातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, ईशान्य भारतात वीज पडणे, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी अरुणाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेशात तापमान…
सध्या राज्यात तापमानात वाढ (Increase in Temperature) झाली आहे. मान्सून सात दिवस उशीरा केरळमध्ये दाखल नागरिकांना दुपारी उन्हाचा (Sun Heat) चटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे सध्या नागरिक पावसाच्या प्रतिक्षेत…
येत्या पाच वर्षांत जागतिक तापमानात वाढ (Increase in Temperature) होण्याची शक्यता आहे. 2023 ते 2027 या काळात कमाल उष्णता कमी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. या पाच वर्षांत एक असं…
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात (Increase in Temperature) मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक नागरिक दुपारच्या वेळेत बाहेर पडताना कमी प्रमाणात दिसत आहेत. त्यात सकाळपासून कडाक्याच्या उन्हानंतर पुण्यात…