मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड या परिसरात पहाटेच्या वेळी थंडी स्पष्ट जाणवत आहे. उपनगरात सकाळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना हुडहुडी जाणवत असून तापमानात हलकी घट नोंदली जाते.
तापमानाचा पारा घसरताना दिसत आहे. सध्या कमाल 30 आणि किमान 12 अंश सेल्सियसपर्यंत तापमान घसरले आहे. काही ठिकाणी धुकेही पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चालू आठवड्यात तापमानात आणखी घट होऊन झोंबणारी…
राज्यात सामान्यतः या महिन्यात 'ऑक्टोबर हिट'मुळे विजेच्या मागणीत वाढ होत असते. याचा परिणाम म्हणून सर्व वीज उत्पादन कंपन्यांना क्षमता वाढवावी लागते. तर वितरण संस्थांना ग्राहकांना सातत्यपूर्ण पुरवठा देण्यासाठी दबाव वाढतो.
याशिवाय, मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला. भोपाळ, इंदूर आणि उज्जैन येथेही जोरदार वारे वाहत होते. गुरुवारी सकाळी जयपूर, अलवर आणि करौलीसह राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस…
आता थोड्याशा वादळी पावसाने ही माती बसेल. पण पुन्हा धुरळाच पाहायला मिळणार आहे. अमावास्येच्या तोंडावर पाऊस लागेल, अशी शक्यता होती. पण आता वादळी पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे.
राजकारणात न जाता, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. पण हे सरकार ती पाळत नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणांनाही फोल ठरली आहे.
दक्षिण भारत वगळता देशभरातील किमान तापमानात सरासरीपेक्षा १ ते ३ अंश सेल्सिअसने घट होईल. तसेच कमाल तापमानदेखील सरासरीच्या कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
याशिवाय, गुजरात आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या बहुतेक भागांतूनही मान्सून परतला आहे. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील उत्तर प्रदेशातील भागातून मान्सून माघार घेण्यास सुरुवात झाली.
भारतीय हवामान खात्याने दिल्लीतही पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. दिवसभर ढगाळ आकाश राहील आणि अधूनमधून सूर्यप्रकाश येईल. राजधानी दिल्लीत गडगडाटी वादळ आणि पाऊस पडू शकतो.
राज्यात गुरुवारपासून पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकणार असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाधित शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात आले. बाधित पिकांचा अहवाल प्राप्त होताच राज्य सरकारने या मदतीच्या निधीस तत्काळ मंजुरी दिली.
शिरपूर येथील संपूर्ण रस्ते पाण्याखाली आले. नद्या-नालेदेखील तुडुंब वाहत होते. विजांचा कडकडाट देखील भय निर्माण करणारा होता. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. एक ते दीड तासात 75 मिमी पावसाची…
पावसामुळे वीज तारे तुटल्यास किवा वीज पुरवठा बाधित झाल्यास त्वरित कारवाई करण्यासाठी वीज विभागाला सतर्क ठेवण्यात आले आहे. तसेच, आरोग्य विभागालाही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
नवी दिल्ली येथील गंगा ऑडिटोरियम, इंदिरा पर्यावरण भवन येथे पार पडलेल्या समारंभात अमरावती महापालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पंजाबमध्ये धरणांची पाणी पातळी कमी झाली. परंतु, पावसाच्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली. पंजाबमधील नद्यांची पाणी पातळी कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे, परंतु 12 सप्टेंबरपर्यंत पावसाच्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली आहे.