चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता नगर परिषद प्रशासन सतर्क असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज…
पुणे शहर आणि परिसरात बुधवारी (ता. १) कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस तर किमान २२.१ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. सकाळपासूनच पावसाची रिमझिम सुरू होती आणि दिवसभर शहर व उपनगरांमध्ये…
१६ जून रोजी हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या धोक्यांमध्ये किनारपट्टीवरील पूर, दुष्काळ, तीव्र उष्णता, आग, उष्णतेच्या लाटा, नदीला येणारा पूर, धुळीची वादळे आणि उष्णकटिबंधीय वादळे यांचा समावेश आहे.
पुणे, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला…
भारतीय हवामान खात्याच्या ताज्या आकडेवारीनुसार, ४ जून ते १६ जून २०२६ या कालावधीत मध्य भारतात सर्वाधिक ६५ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. या भागात सरासरी ५५.२ मिमी पाऊस अपेक्षित…
यंदा मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहणार असून सरासरीच्या ९० टक्केच पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, त्याहून भयंकर स्थिती राहणार असल्याचे चित्र सध्या आहे.
मुंबई आणि पुण्यात मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख १० जून आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, मान्सूनच्या प्रगतीत एक किंवा दोन दिवसांचा विलंब होणे सामान्य मानले जाते. पुढील ४८ तासांत मान्सूनची प्रगती न झाल्यास…
नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे आणि सक्रिय उत्तर पश्चिमी वाऱ्यांमुळे हवामानात लक्षणीय बदल झाले आहेत. गेल्या २४ तासांत जम्मू आणि काश्मीरपासून ते किनारपट्टीवरील कर्नाटकापर्यंत पाऊस आणि मेघगर्जना झाली आहे.
काही मुख्य रस्त्यांवर गढूळ पाण्याचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प करण्यात आली होती. मात्र, पाऊस ओसरल्यानंतर आणि रस्त्यावरील पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली.…
मान्सून दाखल होण्यापूर्वी पडणारा पूर्वमोसमी पाऊस हा सर्वदूर आणि एकसमान स्वरूपाचा नसतो. हा पाऊस मुख्यतः स्थानिक पातळीवरील तापमानातील वाढ आणि हवेतील आर्द्रतेच्या प्रमाणावर अवलंबून असतो.
11 जूनपासून पश्चिम हिमालयीन प्रदेशात पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दिल्ली-एनसीआरसह वायव्य भारताच्या काही भागांमध्ये आणि बिहारसह पूर्व भारताच्या काही भागांमध्ये पाऊस पडू शकतो.
सध्या प्रशांत महासागरात 'एल निनो' स्थिती विकसित होण्यास सुरुवात झाली असून, मान्सून काळात त्याचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मांढरदेव परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह कण्हेरी गावच्या डोंगरावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. डोंगर माथ्यावरून नाले खळाळू लागले. त्यामुळे क्षणातच ओढे दुथडी भरून वाहू लागले.
दिल्लीतील रहिवासी सध्या तीव्र उष्णतेचा सामना करत आहेत. पश्चिमेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राजधानी भट्टीसारखी तापली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, गेल्या बुधवारी रात्री १५ वर्षांचा विक्रम मोडला गेला.
पश्चिम हिमालयीन क्षेत्रापासून सुरू होऊन जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही उष्णतेची लाट पसरली आहे. सामान्यतः डोंगराळ भागांत उष्णता कमी असते.
अकोल्याच्या तापमानाची ४५.०१ सेल्सिअस इतकी नोंद झाली. ही वाढ राज्यात सर्वाधिक म्हणून नोंद करण्यात आली आहे. कायम राखत मंगळवारी तापमान ४५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता उत्तरेकडे सरकून नैऋत्य बंगालच्या उपसागरात पोहोचले आहे. ही प्रणाली पुढे मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकू शकते.
तापमानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. शहरामध्ये यापूर्वी २५ एप्रिल २०१९ ला ४२. ८ इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर देखील २३ मे २०२४ला १४ अंश इतक्या उचांकी तापमानाची…