मांढरदेव परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह कण्हेरी गावच्या डोंगरावर मुसळधार पावसाने हजेरी लावली. डोंगर माथ्यावरून नाले खळाळू लागले. त्यामुळे क्षणातच ओढे दुथडी भरून वाहू लागले.
दिल्लीतील रहिवासी सध्या तीव्र उष्णतेचा सामना करत आहेत. पश्चिमेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राजधानी भट्टीसारखी तापली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, गेल्या बुधवारी रात्री १५ वर्षांचा विक्रम मोडला गेला.
पश्चिम हिमालयीन क्षेत्रापासून सुरू होऊन जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही उष्णतेची लाट पसरली आहे. सामान्यतः डोंगराळ भागांत उष्णता कमी असते.
अकोल्याच्या तापमानाची ४५.०१ सेल्सिअस इतकी नोंद झाली. ही वाढ राज्यात सर्वाधिक म्हणून नोंद करण्यात आली आहे. कायम राखत मंगळवारी तापमान ४५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता उत्तरेकडे सरकून नैऋत्य बंगालच्या उपसागरात पोहोचले आहे. ही प्रणाली पुढे मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकू शकते.
तापमानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. शहरामध्ये यापूर्वी २५ एप्रिल २०१९ ला ४२. ८ इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर देखील २३ मे २०२४ला १४ अंश इतक्या उचांकी तापमानाची…
PM Modi on Work From Home पाच-सहा वर्षांच्या कालावधीनंतर आता सरकार पुन्हा एकदा मर्यादित स्वरूपात ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा हायब्रीड मॉडेलचा अवलंब करण्यावर चर्चा करत असल्याची माहिती समोर येत आहे.
द्रोणीय रेषेमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्र वगळता अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, ढगाळ वातावरण असूनही उकाड्याची झळ कायम आहे.
दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वाऱ्याचा अंदाज आहे, तर पूर्व उत्तर प्रदेश, झारखंड आणि ओडिशामध्ये मेघगर्जना आणि गारपीट होईल, अशी शक्यता आहे.
पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावे. वीज, वारा व पावसापासून बचावाकरिता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा. अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये.
गेल्या आठ दिवसांत कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले गेले असून, लोहगाव परिसर सर्वाधिक तापमानाने अक्षरशः तापला आहे. ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर उष्णतेचा प्रभाव अधिक तीव्र जाणवत असल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क…
सोमवारी दुपारी चारच्या सुमारास लक्ष्मण भंडारे शेतात काम करत असताना अचानक चक्कर येऊन कोसळले. त्यांना तातडीने औराद शहाजानी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उष्णतेच्या वाढत्या झळा, आटत चाललेले जलस्रोत आणि कोसळणारी भूगर्भ जलपातळी यामुळे राज्य दुष्काळसदृश परिस्थितीकडे वाटचाल करत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात भूगर्भजलपातळी सातत्याने खालावत आहे.
काही दिवसांपूर्वीच पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, त्यानंतर आता पुन्हा पाऊस सुरू झाला. या पावसामुळे शेती पिक धोक्यात आली. सतत पाऊस पडत असल्याने नुकसान होत आहे. राज्यावर दुहेरी संकट आहे.
सध्याच्या हवामान अंदाजानुसार १९ एप्रिल रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, तसेच उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यातील काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे.
दिल्लीत अचानक आलेल्या या पावसामुळे वाहनचालकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. रात्रभरात अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे दिल्ली आणि एनसीआरच्या अनेक भागांमध्ये पाणी साचले.
अकोल्यात मंगळवारी 44 अंश सेल्सिअस तापमान होते. एल डोराडो हे संकेतस्थळ जागतिक तापमानाची नोंद ठेवते आणि या संकेतस्थळावर अकोल्याची जगातील दुसरे 'उष्ण' शहर म्हणून नोंद करण्यात आली.