सध्या पाकिस्तान आणि पंजाबच्या आसपासच्या वरच्या वातावरणात कमी दाबाच्या क्षेत्रासह एक सक्रिय पश्चिमी वारे कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त, देशाच्या अनेक भागांमध्ये चक्रीवादळी वारे वाहत आहेत.
शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील १६ महत्त्वाच्या 'टिपिंग एलिमेंट्स'ची ओळख पटवली आहे. ग्रीनलैंड हिमपत्र, अॅमेझॉन जंगल आणि अटलांटिक महासागरातील प्रवाह हे त्यातील प्रमुख घटक आहेत.
महाराष्ट्राला आता अवकाळी पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात हवामान वेगाने बदलत आहे.
सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू असून आहे. मजुरांची टंचाई असल्यामुळे शेतकरी जास्त मजुरी देऊन कामे करून घेत आहेत. अशातच वातावरणात अचानक बदल होऊन ढग दाटून आले.
शहरातील हवामान मिश्र स्वरूपाचे राहिले. सकाळी काही काळ ढगाळ वातावरण होते. नंतर उन्हाचा तडाखा जाणवला. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, शहराचे कमाल तापमान ३८.८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.० अंश सेल्सिअस…
आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर गुरूवारपासून (ता. २६) कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येण्याची…
पुणे आणि परिसरात रविवारी (ता. २२) किमान आणि कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. किमान तापमान १८ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येणार आहे.
मनमाड परिसरात दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होत असल्याने काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी पहाटेपासून गहू काढणीच्या कामाला लागले असून, पावसाचे संकट उभे राहिले आहे.
पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील हवामानात अचानक बदल झाला आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील पर्वतीय आणि मैदानी प्रदेशात पाऊस, हिमवृष्टी आणि तीव्र थंडीची नोंद झाली आहे.
मुंबईतील काही ठिकाणी कमाल तापमानाने ३७ ते जवळपास ४० अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. भारतीय हवामान विभागाच्या स्वयंचलित हवामान केंद्रांच्या नोंदींनुसार विक्रोळी येथे ३९.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
देशाच्या काही भागात, विशेषतः गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशात उष्णतेच्या आणि उष्णतेच्या लाटा कायम राहण्याची अंदाज आहे. जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पश्चिमी विक्षोभ सर्वात जास्त असेल.
तापमान वाढल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी अशा तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
दोन दशकांत हवामानातील बदल अधिक तीव्र झाले आहे. अतिवृष्टी, तीव्र उष्णता आणि थंडीच्या लाटांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे भविष्यात रोगराई व महामारीसारख्या समस्या वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.