जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या बहुतांश भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसात जम्मू आणि काश्मीरमधील गांदरबल येथे ढगफुटी झाली.
शेतकरी आणि मच्छिमारांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पूर्व भारतातील राज्यांसाठी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. या काळात ताशी ७० ते ७५ किमी…
प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील समुद्राचे पाणी नेहमीपेक्षा असामान्यरीत्या गरम होण्याच्या प्रक्रियेला अल नीनो म्हणतात. सामान्य परिस्थितीत व्यापारी वारे उबदार पाणी आशियाच्या दिशेने ढकलतात.
पुणे शहर आणि मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पुढील तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. मात्र, घाट परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात पुण्यात पावसाचा वेग काहीसा…
हिमाचल प्रदेशातील कांग्रा, शिमला, कुल्लू आणि चंबा येथे मेघगर्जना आणि विजांचा धोका आहे, तर उत्तराखंडमध्ये १६-१७ ऑगस्ट रोजी विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
देशभरातील अनेक राज्यांमध्ये सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही भागांमध्ये भूस्खलन झाल्याने रस्ते आणि मार्ग बंद झाले आहेत. मुंबईतील घाटकोपरमध्ये डोंगराचा मलबा तीन घरांवर कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाला…
राजधानी दिल्लीतही पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाच्या वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलनाचा आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये वीज पडण्याचा धोका आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये मान्सून सक्रिय…
Bangladesh Heat Crisis : बांग्लादेशातील तीव्र उष्णता आणि वीजटंचाईमुळे गारमेंट कारखान्यांतील हजारो कामगार उकाड्यात काम करण्यास मजबूर झाले आहेत. पंखे आणि कूलिंग यंत्रणा बंद असल्याने अनेक कामगार आजारी पडत असून,…
सोनभद्र, सहारनपूर आणि मुझफ्फरनगरसह सात जिल्ह्यांमध्ये मंगळवारी अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे १८ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला, तर विविध भागांत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज भारतीय…
तराईच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. बरेलीमध्ये सर्वाधिक १७४ मिमी पावसाची नोंद झाली. यानंतर, लखीमपूर खेरीमध्ये १६० मिमी, रामपूरमध्ये १५२ मिमी आणि शाहजहानपूरमध्ये १५०.३ मिमी पावसाची नोंद झाली.
देशभरातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. देशातील 13 राज्यांसाठी पुढील 8 तास महत्त्वाचे असून, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामानशास्त्र विभागाने अंदाज वर्तवला होता. त्यात शनिवारी (ता.११) शहरातील किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहण्याचा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाच्या १ जून ते ९ जुलै या मोसमी पावसाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत ३००.४ मिमीच्या सामान्य पावसाच्या तुलनेत ३१५.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याचा अर्थ राज्यात ५% अधिक…
पुढील 24 तासांत दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र, देशाच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर किंचित कमी होऊ शकतो.
चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता नगर परिषद प्रशासन सतर्क असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज…