Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिथे ठाकरे गटाला मतं पडताहेत तिथे जाणीवपूर्वक विलंब; उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

  • By युवराज भगत
Updated On: May 20, 2024 | 05:16 PM
जिथे ठाकरे गटाला मतं पडताहेत तिथे जाणीवपूर्वक विलंब; उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
Follow Us
Close
Follow Us:

Uddhav Thackeray on Election Commission : आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. यामध्ये आज काही सेलिब्रेटींनी देखील मतदान केले, परंतु काही ठिकाणी खूप विलंब झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर काही ठिकाणी मतदारांना 3 ते 4 तास थांबावे लागल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याचबरोबर मराठी कलाकार आदेश बांदेकर यांनेसुद्धा यावर संताप व्यक्त केला आहे. आता खुद्द उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत, जिथे ठाकरे गटाला मतं पडतात तिथे जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

ठाकरे गटाला मते पडतात तिथे जाणीवपूर्व उशीर
कारण नसताना मतदारांना उशीर केला जात आहे. ठाकरे गटाला जिथे मते पडताहेत तिथे जाणीवपूर्वक उशीर केला जात आहे. कंटाळून परत गेले असतील त्यांना परत मतदान करण्याचे उद्धव ठाकरेंचे आवाहन केले आहे. उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारसह निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. त्याचबरोबर जेथे मतदारांना उशीर झालाय तेथे मतदार जर परत गेले असतील त्यांनी पुन्हा एकदा मतदान केंद्रावर जावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा.

मतदान अधिकाऱ्यांना सोडू नका

यामध्ये जर सकाळ झाली तरी मतदारांनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही. निवडणूक अधिकाऱ्यांनी तिथे थांबणे गरजेचे आहे. परंतु, मतदारांनी कंटाळून न जाता मतदार केंद्रावर जावे आणि मतदान करावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मोदी सरकार पराभवाच्या भीतीने पछाडलेले

मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत उद्धव ठाकरे यांनी गंभीर आरोप केले आहेत. पराभवाच्या भीतीने पछाडलेले मोदी सरकार यामध्ये काही तरी गडबड करण्याच्या नादात असल्याचे उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या ढिसाळ नियोजनामुळे हे सर्व मतदारांना पाहायला मिळत आहे.

Web Title: Deliberate delay where thackeray group gets votes uddhav thackerays serious allegations against election commission nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2024 | 05:15 PM

Topics:  

  • Lok Sabha Election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.