Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जळू नाल्याचा पूल न झाल्यास शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

शिलोड गावातील ६० टक्के शेती जळू नाल्याच्या पलीकडच्या दिशेला आहे. तेव्हा प्रशासनाच्या काही मोठ्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन जळू नाल्याचे खोलीकरण झाल्याबरोबर लगेच जळू नाल्यावर पूल बांधून देण्यात येईल, अशी समजूत काढून दिली होती. परंतु, आज पाच वर्षे उलटून सुद्धा जळू नाल्यावर पूल बांधला गेला नाही.

  • By Anjali Awari
Updated On: Jul 26, 2022 | 05:31 PM
Farmers have warned of self-immolation if the bridge of the leech drain is not completed

Farmers have warned of self-immolation if the bridge of the leech drain is not completed

Follow Us
Close
Follow Us:

धानोरा गुरव : नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील (Nandgaon Khandeshwar Taluka) शिलोडा येथील जळू नाला( Jalu Nala) शेतकऱ्यांना आत्मदहनाचे (self-immolation) कारण बनला आहे. पाच वर्षांअगोदर शिलोडा गावातून वाहत असलेल्या जळू नाल्याचे खोलीकरण करण्यात आले होते. त्यावेळेस ग्रामस्थांनी सदर नाल्याच्या खोलीकरणासाठी विरोध केला होता. पूराचे पाणी शेतात शिरत आहे. त्यामुळे येथील हजारो हेक्टर पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जळू नाल्यात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

शिलोड गावातील ६० टक्के शेती जळू नाल्याच्या पलीकडच्या दिशेला आहे. तेव्हा प्रशासनाचे काही मोठ्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन जळू नाल्याच्या खोलीकरण झाल्याबरोबर लगेच जळू नाल्यावर आपणास पूल बांधून देण्यात येईल, असी समजूत काढून दिली होती. परंतु, आज पाच वर्षे उलटून सुद्धा जळू नाल्यावर पूल बांधला गेला नाही. पाच वर्षात शेतकऱ्यांनी बरेचदा माजी आमदार वीरेंद्र जगताप (Former MLA Virendra Jagtap), आमदार प्रताप अडसड (MLA Pratap Adsad), खासदार रामदास तडस (MP Ramdas Tadas), तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर, जिल्हा परिषद कार्यालय अमरावती (Zilla Parishad Office Amravati) यांना भेट देऊन ह्या पुलासाठी लेखी तक्रार सुध्दा दिल्या. परंतु, अद्यापही कोणी पूल बांधायचा प्रयत्न केला नाही. पूल नसल्याने पावसाळ्यात शेतकऱ्यांना शेती करणे १०० टक्के बंद पडले आहे, तरीही काही शेतकरी आपला जीव धोक्यात टाकून नाल्यातून पायदळ प्रवास करून शेतात जाण्याचा प्रयत्न करत आहे.

जीव धोक्यात घालून शेती

स्वत:च्या जिवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून शेती करत आहे. सदर नाल्याला पावसाळ्यात ६ ते ७ फूट खोल व ५० ते ६० फूट लांब पाण्याचे पात्र असते. या वर्षी सतत चालू असलेल्या पावसामुळे हे नाल्याचे पात्र आणखी वाढले आहे. वर्षी जर आता पुलाच्या कामाला सुरुवात नाही झाली तर जानेवारी २०२३ महिन्यात शिलोड गावातील सर्व शेतकरी कलेक्टर ऑफिस अमरावती येथे आमरण उपोषणाला बसणार आहे, अशी शेतकरी व गावातील लोकांनी त्यांचा मनातील व्यथा व्यक्त केली. या वेळेस गावातील ग्रामपंचायत सदस्य प्रज्वल अरुण चौधरकर, पोलीस पाटील नरेश पांडे, विनोद पांडे, अतुल सवटे, हितेश ढोखणे, बादल ढोबळे, धनराज सवटे, व गावातील समस्त शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Farmers have warned of self immolation if the bridge of the jalu drain is not completed nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2022 | 05:31 PM

Topics:  

  • amaravati news
  • self immolation

संबंधित बातम्या

कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोरच दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर डिझेल ओतलं अन्…
1

कुरुंदवाड पोलिस ठाण्यासमोरच दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; अंगावर डिझेल ओतलं अन्…

सततच्या कटकटीला कंटाळला, लाईट गेली म्हणून थेट वीज विभागाच्या कार्यालयालाच लावली आग; धक्कादायक Video Viral
2

सततच्या कटकटीला कंटाळला, लाईट गेली म्हणून थेट वीज विभागाच्या कार्यालयालाच लावली आग; धक्कादायक Video Viral

प्रकल्पांमध्ये 45 टक्केच जलसाठा; मेळघाटात जलसंकट, टँकरद्वारे पाणीपुरवठा
3

प्रकल्पांमध्ये 45 टक्केच जलसाठा; मेळघाटात जलसंकट, टँकरद्वारे पाणीपुरवठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.