स्पर्धेच्या 'ब' गटात परतवाडा बसस्थानकाने प्रथम, मोर्शीने द्वितीय तर चांदूर बाजार बसस्थानकाने तृतीय क्रमांक पटकाविला. 'क' गटात अंजनगाव सुर्जी बसस्थानकाने द्वितीय स्थान मिळवून जिल्ह्याचा गौरव वाढविला.
जल जीवन मिशनअंतर्गत कर्मचाऱ्यांचे सहा महिन्यांचे वेतन आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे मानधन थकीत असताना, खाजगी संस्थांची देयके मात्र वेळेवर अदा केली जात आहे. त्यामुळे शासनाच्या प्राधान्यक्रमावर…
रेशन दुकानांमधून नागरिकांना निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित केले जात आहे. या धान्यामध्ये दगड, कचरा तसेच कीड लागलेले धान्य आढळून आल्याची तक्रार लाभार्थ्यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील ज्या भागात कापूस पीक धोक्याचे ठरत आहे, तिथे शेतकरी या पर्यायांचा विचार करून आपले उत्पन्न स्थिर ठेवू शकतात. कापूस कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती आणि इतर उपपदार्थ बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले…
एकवीरा देवी संस्थानची सुमारे १०० वर्षे जुनी इमारत तसेच त्याच परिसरातील ८० वर्षे जुनी दुसरी इमारत यांनाही २३ जून २०२५ रोजी नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली…
विदर्भातील पांढरे सोनं म्हणून ओळखले जाणारे नगदी पीक असलेल्या कापसाची काही प्रमाणात दरवाढ झाल्याचे दिसून येते. मात्र, आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे वाती करण्यासाठीही कापसाचे बोंड शिल्लक राहिले नाहीत.
८८ शेकडो गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपचारासाठी भक्कम आधार मिळत आहे. सुधारित कार्यपद्धती, तातडीने निर्णय आणि समाजाच्या सहभागामुळे मदतीचा लाभअधिक वैगाने गरजूंपर्यंत पोहोचत आहे.
जिल्ह्यात या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. ही योजना प्रामुख्याने अनुसूचित जाती प्रवर्ग व नवबौद्ध समाजातील लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येते.
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. बियाणे अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत.तसेच बियाण्याच्या पॅकेटवर शासनमान्य अधिकृत चिन्ह आहे का, याचीही तपासणी करावी.
तीन महिन्यांचे रेशन धान्य एकत्रच वाटप करण्याच्या निर्णयासोबतच पुरवठा विभागाने रेशन लाभार्थ्यांना मोफत साड्या वाटप करण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रती रेशन कार्ड एक साडी या प्रमाणात हे वाटप होणार आहे.
पिकांच्या कर्जदरात सरासरी १२ टक्क्यांनी वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा शासननिर्णय अद्याप निघालेला नसल्याने यंदा पीककर्ज वितरणाचे लक्ष्य निश्चित करता आलेले नाही.
दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान तालुकास्तरावरील प्रश्नपत्रिका कस्टडीसाठी प्राथमिक शिक्षकांची नेमणूक केल्याने त्यांच्या नियमित अध्यापनाचे नुकसान होत असल्याचा मुद्दा पुढे आला आहे.
गतवर्षी दमदार पावसाळा होऊनही यंदा उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या तंबीनंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अखेर दुसऱ्या टप्प्याचा कृती आराखडा सादर केला.
२ मार्चला होळी आणि ३ मार्चला रंगपंचमी साजरी होणार असल्याने बाजारपेठा रंगीबेरंगी पिचकाऱ्यांनी सजल्या आहेत. मुलांसाठी कार्टून आणि विविध आकर्षक डिझाइनच्या सुरक्षित पिचकाऱ्यांना मोठी मागणी आहे.
Shocking Incident Viral: सततच्या वीज कपातीला कंटाळून व्यक्तीने उचलले भीषण पाऊल. वीज विभागाच्या कार्यालयात गेला आणि पेट्रोल टाकत संपूर्ण कार्यालयाला लावली आग. घटनेचा थरार आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अमरावती जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणीसाठा जवळपास निम्म्याहून कमी म्हणजे 45.24 टक्यांवर आला आहे. मे महिन्यातील तीव्र उन्हाला अजून काही दिवस शिल्लक आहेत. तत्पूर्वीच जिल्ह्याभरातील जलसकंट तोंड वर काढत आहे.
उरणमधील यशश्री शिंदे हत्याप्रकरण ताजे असतानाच अमरावतीमध्ये देखील अशीच एक घटना समोर आली. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीवर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
वादळासह झालेल्या पावसापासून बचावासाठी झाडाचा आधार घेणाऱ्या दोघांवर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. काटोल तालुक्यातील पाहुणे म्हणून आलेल्या दोघांच्याही मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.
संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरामध्ये तीन जण वाहून गेले. यामध्ये दोन जणांचा मृतदेह (Two Peoples Body Found) सापडला असून, एका व्यक्तीचा शोध आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी घेत आहेत.
पोलीस येण्याची भनक लागताच राजू हा सतर्क झाला. त्याने गावठी कट्टा ताणत पोलीस पथकाला धमकविण्याचा प्रयत्न केला. सोबत एम.एच. १५ एच. जी. ५७७७ या क्रमांकाच्या बलेनो कारने पळून जाण्याचा प्रयत्न…