Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, अटल सेतूबद्दल जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी!

हा भारतातील सर्वात लांब सेतू आणि आशियातील सर्वात लांब सागरी सेतू आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Jan 13, 2024 | 12:20 PM
भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, अटल सेतूबद्दल जाणून घ्या काही महत्त्वाच्या गोष्टी!
Follow Us
Follow Us:

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांनी मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) चे उद्घाटन केले. या पुलाला भारतातील सर्वात लांब सागरी सेतू (India’s longest sea bridge)असा मान मिळाला आहे. हा सेतू 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आला असून त्याला ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ (Atal Setu Inauguration) असे नाव देण्यात आले आहे. डिसेंबर 2016 मध्ये पीएम मोदींनी या पुलाची पायाभरणी केली होती. हा भारतातील सर्वात लांब सेतू आणि आशियातील सर्वात लांब सागरी सेतू आहे.

[read_also content=”ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं पुण्यात निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास! https://www.navarashtra.com/maharashtra/prabha-atre-passed-away-away-at-the-age-of-92-in-pune-nrps-497514.html”]

पुलाची वैशिष्टे

हा अंदाजे 21.8 किलोमीटर लांबीचा सहा लेन असलेला सेतू आहे, ज्याची लांबी समुद्रावर अंदाजे 16.5 किलोमीटर आणि जमिनीवर अंदाजे 5.5 किलोमीटर आहे. हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, असे एका निवेदनात सांगण्यात आले आहे. यामुळे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात प्रवासाचा वेळही कमी होईल. यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटी देखील सुधारेल.

अटल सेतूबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

हा सेतू 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधण्यात आली आहे. डिसेंबर 2016 मध्ये पीएम मोदींनी या पुलाची पायाभरणी केली होती.

हा भारतातील सर्वात लांब सेतू आहे आणि भारतातील सर्वात लांब सागरी सेतू देखील आहे.

हा सेतू सुमारे 21.8 किमी लांबीचा सहा लेन सेतू आहे, त्यापैकी सुमारे 16.5 किमी समुद्रावर आणि सुमारे 5.5 किमी जमिनीवर आहे.

हे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. यामुळे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात प्रवासाचा वेळही कमी होईल.

निवेदनात म्हटले आहे की यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटी देखील सुधारेल.

अहवालानुसार अटल सेतूच्या बांधकामात अंदाजे 177,903 मेट्रिक टन स्टील आणि 504,253 मेट्रिक टन सिमेंट वापरण्यात आले आहे.

अटल सेतूच्या उद्घाटनानंतर त्यावर दररोज सुमारे 70,000 वाहने धावतील आणि त्याचे आयुष्य 100 वर्षे असेल.

वाहन चालकांना अटल सेतूवर जास्तीत जास्त 100 किमी प्रतितास वेगाने प्रवास करण्याची परवानगी असेल.
मोटारसायकल, मोपेड, तीनचाकी, ऑटो, ट्रॅक्टर यांना या सेतूवर प्रवेश मिळणार नाही.

2018 पासून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण 5,403 कामगार आणि अभियंत्यांनी दररोज काम केले. अटल सेतूवर काम करताना 7 कामगारांना जीव गमवावा लागला आहे.

हा पूल मुख्य मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला जोडण्यासाठी तयार करण्यात आला आहे, ज्यामुळे राज्यातील दोन मोठ्या शहरांमधील संपर्क अधिक वाढेल.

समुद्रसपाटीपासून 15 मीटर उंचीवर बांधलेला सागरी पूल हा बांधकामाचा सर्वात कठीण भाग होता.

सागरी भागात अभियंते आणि कामगारांना समुद्रात सुमारे 47 मीटर खोदकाम करावे लागले.

या पुलासाठी टोल 250 रुपये निश्चित केला आहे आणि इतर सी लिंकसाठी 85 ते 90 रुपये टोल आहे.

Web Title: Indias longest sea bridge inaugurated by prime minister modi in mumbai nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2024 | 12:18 PM

Topics:  

  • Mumbai
  • Prime Minister Modi

संबंधित बातम्या

BMC News: उत्सव मंडपांवर आता प्रशासनाची करडी नजर; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार BMC कडून तपासणी समिती
1

BMC News: उत्सव मंडपांवर आता प्रशासनाची करडी नजर; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार BMC कडून तपासणी समिती

Dahisar Accident: शाळेतून वडिलांसोबत घरी निघाला अन् काळाचा घाला! सिमेंट मिक्सरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू
2

Dahisar Accident: शाळेतून वडिलांसोबत घरी निघाला अन् काळाचा घाला! सिमेंट मिक्सरच्या धडकेत १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

Bhuleshwar Raja Accident : ‘अर्धवट सुकलेली मूर्ती, वेल्डिंगचे कामही बाकी…’, ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेमागे धक्कादायक कारण समोर
3

Bhuleshwar Raja Accident : ‘अर्धवट सुकलेली मूर्ती, वेल्डिंगचे कामही बाकी…’, ‘भुलेश्वरचा राजा’ दुर्घटनेमागे धक्कादायक कारण समोर

Ganeshotsav 2026: अरे चाललंय तरी काय? बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीतून अंडी फेकली? माझगावमध्ये दोन गटांत बाचाबाची
4

Ganeshotsav 2026: अरे चाललंय तरी काय? बाप्पाच्या आगमन मिरवणुकीवर इमारतीतून अंडी फेकली? माझगावमध्ये दोन गटांत बाचाबाची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.