विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना यावेळी सन्मानित करण्यात येत आहे. डान्स इन्फ्लुएन्सर कुणाल मोरे याने पुरस्कार स्वीकारल्यानंतर उत्स्फूर्तपणे डान्स करून उपस्थितांची मने जिंकली.
पुरस्कार प्रदान करण्यासाठी नवभारत समूहाचे व्यवस्थापकीय संपादक निमिष माहेश्वरी, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे प्रवक्ते संत ज्ञानवत्सलदास स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘नवभारत इन्फ्रास्ट्रक्चर अँड रियल्टी कॉन्क्लेव्ह २०२५’ या कार्यक्रमादरम्यान विलास वाडेकर यांनी आपले मत व्यक्त करताना विकासाचे एक विशेष मॉडेल उपस्थितांसमोर सादर केले.
नवभारत इन्फ्रास्ट्रक्चर कार्यक्रमात नवभारत समूहाचे कार्यकारी संपादक संजय तिवारी बोलत होते. विचारांना प्रोत्साहन देऊनच समाज आणि राष्ट्राचा विकास साधता येतो, या भूमिकेवर त्यांनी यावेळी भर दिला.
Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025: नवभारत इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल-एस्टेट कॉन्क्लेव्ह २०२५ या कार्यक्रमात अमित साटम यांनी मुंबईतील विकास कामाचा आढावा दिला.
Navabharat Infrastructure and Real-Estate Conclave 2025: नवभारत इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिअल-एस्टेट कॉन्क्लेव्ह २०२५ चे मुंबईतल्या विक्रोळी येथील हॉटेल ताज द ट्रिझ् येथे आयोजन करण्यात आले.
नव्या नियमांमुळे ॲग्रीगेटर कंपन्या, चालक आणि प्रवासी यांच्यातील संबंध अधिक पारदर्शक होतील तसेच भाडे, सेवा गुणवत्ता, चालकांचे हक्क आणि प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत.
मुंबईत सी लिंक बांधले गेले असले तरी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) आणि विमानतळादरम्यान वाहतूक कोंडी ही समस्या कायम आहे. या समस्येवर उपाय म्हणून २४,००० कोटी रुपये खर्चाचा एक नवीन सबवे बांधला…
मुंबई परिसरात रात्री उशिरा छटपूजेकरिता मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येतात, अशावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी छट पूजा समित्यांच्या प्रतिनिधींनी केली होती.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईत रद्दी वाहनांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. शहरातून ३,४९९ बेवारस वाहने टो करण्यात आली आहेत. अंदाजे ७,००० वाहनांवर नोटिसा चिकटवण्यात आल्या आहेत.
कार्तिक शुक्ल चतुर्थीला छठपूजा हा सण सुरू होऊन कार्तिक शुक्ल सप्तमीला सूर्याला अर्ध्य वाहून सणाची सांगता होते. या चार दिवसाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक विविध पूजेसाठी घराबाहेर पडतात.
महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असून दळणवळणाच्या चांगल्या सु
ED Raids Mumbai : ईडीच्या मुंबई झोन वनच्या पथकाकडून मोठी छापेमारीची कारवाई करण्यात आली. यामध्ये मुंबईत 8 ठिकाणी ईडीने छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. तर देशभरात 15 ठिकाणी ईडीने छापेमारीची…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ८ ऑक्टोबरच्या मुंबई दौऱ्यामुळे गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जलमार्ग पूर्ण दिवस बंद राहणार आहे. सुरक्षेमुळे अलिबाग-मांडवा फेरीसेवा ठप्प, प्रवासाचे नियोजन बदला.
प्रीती जाधव हिला प्रसूती दरम्यान स्थिती गंभीर झाल्याने मनोर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचाराऐवजी रुग्णाला “लवकर दुसरीकडे घेऊन जा” असे सांगून हात वर केले. रुग्णालयात 108 ॲम्बुलन्स तत्काळ उपलब्ध करून देण्यात…
मेट्रो ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर अखेर सुरू करावे, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी (Pratap Sarnaik) संबंधित अधिकाऱ्यांना दिले.