Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फर्मान निघाले! मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही सुरु करा

राज्यातील ७६७५ ग्रामपंचायतींची मुदत (Terms) ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या काळात संपत (Expiring) आहे. यात ७६४९ ग्रामपंचायती, नवनिर्मित ८ ग्रामपंचायती तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या १८ ग्रामपंचाती यांचा समावेश आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Sep 29, 2022 | 08:27 PM
फर्मान निघाले! मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही सुरु करा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क

राज्यातील ७६७५ ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayats) मुदत संपल्या असून या ग्रामपंचायतीवर प्रशासक (Administrators) नेमण्याची कार्यवाही सुरु करण्यात यावी असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने ग्रामविकास विभागाने दिले आहेत (orders have been given by State Election Commission, Rural Development Department).

राज्यातील ७६७५ ग्रामपंचायतींची मुदत (Terms) ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या काळात संपत (Expiring) आहे. यात ७६४९ ग्रामपंचायती, नवनिर्मित ८ ग्रामपंचायती तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या १८ ग्रामपंचायती यांचा समावेश आहे.

[read_also content=”राष्ट्रवादीचे नोव्हेंबरमध्ये दोन दिवसाचे राज्यस्तरीय शिबीर शिर्डी येथे होणार – जयंत पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/two-day-state-level-camp-of-ncp-will-be-held-in-shirdi-in-november-says-jayant-patil-331153.html”]

ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपत आहेत तिथे निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे. परंतु, ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे ते प्रत्यक्ष निवडणूक यासाठी २ ते ३ महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मुदती जस जशा संपतील, तस तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने ग्रामविकास विभागाला दिले आहेत.

Web Title: Initiate the process of appointing administrators to the gram panchayats whose terms are expiring nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2022 | 08:19 PM

Topics:  

  • State Election Commission

संबंधित बातम्या

स्थानिक निवडणुकांसाठी निवडणूक आयोग लागले कामाला; मतदारयाद्यांबाबत केली जातीये ‘ही’ महत्त्वपूर्ण तयारी
1

स्थानिक निवडणुकांसाठी निवडणूक आयोग लागले कामाला; मतदारयाद्यांबाबत केली जातीये ‘ही’ महत्त्वपूर्ण तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.