Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jarange Patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार! मनोज जरांगे पाटील करणार ‘या’ तारखेला मुंबईकडे आगेकूच

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आता मराठा बांधवांना नवीन तारीख देऊन मुंबईकडे रवाना होण्याचा इशारा दिला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 30, 2025 | 11:57 AM
Maratha Manoj Jarange Patil marches to Mumbai August 29 Maratha reservation

Maratha Manoj Jarange Patil marches to Mumbai August 29 Maratha reservation

Follow Us
Close
Follow Us:

जालना : मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यापूर्वी त्यांनी दीड वर्षे याच मुद्द्यावरुन रान पेटवले होते. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसह सर्वव्यापी आंदोलन उभे केले. आता पुन्हा एकदा राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा तापणार आहे. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आंदोलनासाठी नवीन तारीख दिली आहे.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे आगेकूच करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे जालनातील अंतरवली सराटी येथून मुंबईकडे रवाना होणार आहे. आरक्षणाच्या आंदोलनाबाबत त्यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईकडे रवाना होणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यामुळे आता राज्य सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. तसेच पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत येणार आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “सरकारकडं मराठा बांधवांनी समजून घ्या कारणच येत नाही. आता आपल्याला त्यामुळे मुंबई सोडायचा आता प्रश्न येत नाही, आंदोलनाची पुढील टप्प्याची रूपरेषा काय असेल ती आज मात्र सांगत नाही. मुद्दाम सांगत नाही आणि समाजाला माहिती मी जे पाऊल उचलेल ते तुमच्या हिताचा उचलतो. योग्य वेळी सांगितल्यावर तुम्हाला तेवढा एक महिन्याचा परत वेळ राहतोय. 28 ऑगस्टला मी उपोषण करणार तुम्ही सगळ्यांनी फक्त मला सोडायला आले तरी बास,” अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण जाहीर केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पंढरपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला आहे. हाके म्हणाले की, “काल परवा, संदीपान भुमरे, उदय सामंत हे मनोज जरांगे पाटील यांना कशाला भेटायला गेले होते. या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी आंदोलनाची घोषणा कशी केली. अशा प्रश्नांची उत्तरे फडणवीस यांनी द्यावी अन्यथा ज्या दिवशी शिंदे समितीचा अहवाल सरकार स्वीकारेल. त्याच्या दुसऱ्या दिवशी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी राज्यभर आंदोलन उभा केले जाईल. वेळप्रसंगी मंत्र्याच्या घरासमोर बसून आंदोलन करू,” असा संशय लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला आहे.

 

Web Title: Maratha manoj jarange patil marches to mumbai august 29 maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 11:43 AM

Topics:  

  • Manoj Jarang patil
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
1

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
2

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…
3

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
4

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.