गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांनी अखेर विजयाचा गुलाल उधळत उपोषण मागे घेतले आहे. सरकारने त्यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करून मराठा आरक्षणाचा जीआर (शासकीय निर्णय) काढला आहे.
मुंबईतील सांताक्रूझ आगाराच्या बेस्ट बसमध्ये मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. आंदोलनकर्त्यांनी एका प्रवाशाला मारहाण करून बसची काच फोडली. काय घडले नेमके? वाचा सविस्तर.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि सरकारडून कोणत्याही हालचाली दिसत नाही आहे. त्यामुळे, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस म्हटले आहे...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणावर असताना सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतली. मराठ्यांना आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नसल्याचेसांगितले. परतत असताना आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली.
मराठा आरक्षणाच्या मागणीला मंत्री चंद्रकांत पाटील आणि नितेश राणे यांनी विरोध केला आहे. त्यांच्या मते, मराठा समाजाला ओबीसी श्रेणीत समाविष्ट करण्याऐवजी सध्याच्या ईडब्ल्यूएस (EWS) कोट्याचा लाभ द्या.
मराडवाड्यातील विविध भागातून आंदोलनकर्ते आपापल्या वेगवेगळ्या वाहनांच्या माध्यमातून मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यामुळे खेड टोलनाका परिसर आंदोलनकर्त्यांच्या विविध घोषणांनी दणाणून गेलेला पाहायला मिळाला.
पश्चिम महाराष्ट्रातून हजारो मराठा आंदोलन कार्यकर्ते मुंबईत दाखल होणार असून, आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून हटणार नाही, अशी भूमिका साताऱ्यात मराठा समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन मांडली आहे.
मनोज जरांगे पाटील एका हॉस्पिटलमध्ये भेट देण्यासाठी गेले असताना हॉस्पिटलच्या लिफ्टचा अपघात घडला आहे. लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. यातून मनोज जरांगें सुखरुप बचावले आहेत. दरवाजा तोडून ते लिफ्टमधून…
बीड दौऱ्यावर असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यानंतर आता त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सि रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
ओबीसी आरक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिंदे समितीचा अहवाल खुला झाला आहे. त्याचवेळी मराठा आरक्षणासाठी भांडणाऱ्यांनी तब्बल ८ लाख जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचा दावा केला आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आता मराठा बांधवांना नवीन तारीख देऊन मुंबईकडे रवाना होण्याचा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलन करत आहेत. दरम्यान जरांगे पाटील यांनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांचं आंदोलन दडपण्यासाठी सरकार स्वत:चं आंदोलन उभे करणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण व शेतकरी कर्जमाफी यावर मत मांडले आहे. त्यांनी जरांगे पाटलांना खडेबोल सुनावले आहे.