मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सातारा आणि औंध गॅझेटच्या अंमलबजावणीबाबतही अभ्यास सुरू आहे.
Manoj Jarange Patil reservation protest : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देत, २९ ऑगस्टच्या अंतरवाली सराटी आंदोलनात मराठा समाज आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचे म्हटले. रद्द…
मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर कुणबी प्रमाणपत्र रद्द केल्याचा आरोप केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप फेटाळत संविधानाच्या चौकटीत न्याय देण्याचे आश्वासन दिले.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मराठ्यांची जात प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आरोप करत सरकारवर जोरदार टीका केली. तसेच २९ ऑगस्टचे आंदोलन हे शेवटचे आणि निर्णायक…
पंकजा मुंडे यांच्या भावनिक वक्तव्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी अनेक गंभीर दावे करत मराठा समाजाला त्रास देऊ नये, असा इशाराही दिला.
नसरापूर प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्परतेचे कौतुक केले. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्येही फास्ट ट्रॅक पद्धतीने न्याय…
मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले असून, "जेवढं मी आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून मराठा समाजासाठी काम केलं तेवढं महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारने एवढं केलं नसेल," अश्या शब्दांत प्रत्युत्तर…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे ३० मे पासून पुन्हा उपोषण करणार आहेत. यावरून त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी मुंबईत त्यांच्यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे.
जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची तलवार उपसल्यावर आता मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आरक्षणाविषयी सरकारची भूमिका मांडली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे समर्थक गोविंद फड यांनी भाजप (BJP) आमदार सुरेश धस आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज तरंगे यांना फेसबुकवरून धमकी दिली आहे.
गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांनी अखेर विजयाचा गुलाल उधळत उपोषण मागे घेतले आहे. सरकारने त्यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करून मराठा आरक्षणाचा जीआर (शासकीय निर्णय) काढला आहे.
मुंबईतील सांताक्रूझ आगाराच्या बेस्ट बसमध्ये मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. आंदोलनकर्त्यांनी एका प्रवाशाला मारहाण करून बसची काच फोडली. काय घडले नेमके? वाचा सविस्तर.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि सरकारडून कोणत्याही हालचाली दिसत नाही आहे. त्यामुळे, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस म्हटले आहे...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणावर असताना सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतली. मराठ्यांना आरक्षण देण्यास कोणाचाही विरोध नसल्याचेसांगितले. परतत असताना आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली.
मराठा आरक्षणाच्या मागणीला मंत्री चंद्रकांत पाटील आणि नितेश राणे यांनी विरोध केला आहे. त्यांच्या मते, मराठा समाजाला ओबीसी श्रेणीत समाविष्ट करण्याऐवजी सध्याच्या ईडब्ल्यूएस (EWS) कोट्याचा लाभ द्या.
मराडवाड्यातील विविध भागातून आंदोलनकर्ते आपापल्या वेगवेगळ्या वाहनांच्या माध्यमातून मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यामुळे खेड टोलनाका परिसर आंदोलनकर्त्यांच्या विविध घोषणांनी दणाणून गेलेला पाहायला मिळाला.