मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टपासूनच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत दाखल झाले. प्रमाणपत्रांच्या तक्रारी दूर करण्यासाठी दोन-तीन दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आदेश देणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील…
29 ऑगस्टपासून उपोषण करण्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली. यावेळी कुणबी प्रमाणपत्र, 58 लाख नोंदी आणि प्रमाणपत्रे रद्द केल्याच्या मुद्द्यावरून जरांगे यांनी संताप व्यक्त…
मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या तयारीदरम्यान ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ओबीसी आरक्षण संपल्याचा दावा फेटाळत त्यांनी जात जनगणनेच्या मुद्द्यावर सरकारसोबत चर्चा…
29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आंदोलन सुरू करण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे पाटील यांनी 123 गावांतील मराठा बांधवांसोबत बैठक घेतली. ‘सरकारने डाव टाकला तर मराठेही डाव टाकणार,’ असा इशारा त्यांनी…
Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे. २० ते २५ ऑगस्टदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच २९ ऑगस्टपासून…
अंतरवाली सराटीत अभ्यासकांसोबत झालेल्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. सरकारच्या जीआरमध्ये सुधारणा, कुणबी प्रमाणपत्र आणि हैदराबाद गॅझेटियरच्या मुद्द्यावर त्यांनी भूमिका मांडली.
मराठ्यांचे हित सरकारच्या हातात नाही तर आपल्याच हातात आहे. अशक्य ते काही नाही, मात्र त्यासाठी आपल्याला आता मोठा संघर्ष करावा लागणार आहे. आपण सर्वजण नेते, पक्ष करत बसलो. आपणच नेते…
आतापर्यंतच्या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठा बांधवाने पुन्हा आंदोलनात उतरावे. तसेच आजवर आंदोलनापासून दूर राहिलेल्यांनीही आता या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सातारा आणि औंध गॅझेटच्या अंमलबजावणीबाबतही अभ्यास सुरू आहे.
मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले असताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी 58 लाख कुणबी नोंदींबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. जरांगे यांच्या आंदोलनानंतर 15 हजार…
“मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही, अशीच सरकारची भूमिका दिसत आहे. मराठ्यांना फसवण्याचे राजकारण केले तर भविष्यात मोठी किंमत मोजावी लागेल,” असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला.
मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी सरकारवर निशाणा साधत जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा आरोप…
पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आटपाडीमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर गंभीर आरोप करत गद्दारी करणाऱ्यांनाही इशारा दिला.
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या प्रकरणाच्या सुनावणीवर यापूर्वीही न्यायमूर्तींच्या बदलाचा परिणाम होता. यापूर्वीचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांचीही दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी बदली झाल्याने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय संघर्ष पुन्हा पेटला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर प्रवीण दरेकर यांनी त्यांना थेट आव्हान देत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आवाहन केलं.
मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांच्या वैधतेच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे. मराठा समाजाच्या नोंदी व जात प्रमाणपत्रे रद्द करण्या संदर्भात कथित…
मराठा समाजातील जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आक्रमक झाले आहेत. काही अधिकारी खोडसाळपणा करत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मराठ्यांची जात प्रमाणपत्रे रद्द करण्याचा आरोप करत सरकारवर जोरदार टीका केली. तसेच २९ ऑगस्टचे आंदोलन हे शेवटचे आणि निर्णायक…
मराठा आरक्षणाच्या वादावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्यावर आक्रमक शब्दांत टीका केली. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील, सरकार आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली.
मराठा आरक्षण आणि जात प्रमाणपत्राच्या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संपर्क साधला. शिवसेना नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोपांऐवजी पुरावे सादर करण्याचे आवाहन केले आहे.