मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन केले होते. अशातच आता आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
मराठवाडा महसूल विभागातील आठही जिल्ह्यांत प्रमाणपत्रांसाठी अर्ज प्राप्त होत असून, हे अर्ज प्रलंबित राहू नयेत यासाठी कार्यवाहीस गती देण्यात यावी,असे निर्देश जलसंपदा मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
नवी मुंबईतील खांदा कॉलनी येथे एका कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज विविध मुद्द्यांवर सरकारला जोरदार टोला लगावला.
ओबीसी नेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी युती केल्याने शरद पवार यांच्या राजकीय सत्तेला धक्का बसल्याचे म्हटले जात…
मी जीवंत आहे तोपर्यंत शांत राहा, मी मेल्यावर जे करायचं ते करा. पण आज एक शब्द देताो, त्याचा नायनाट तर होणार, समाज शांत राहिला तर सुखाचे दिवस येतील. मराठा नेत्यांनी…
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आझाद मैदान येथे आंदोलन करत हैदराबाद गॅजेट सरकारवर दबाव टाकून मंजूर करून घेतला असून या विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झालाय.
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केली आहे याच हैदराबाद बंजारा समाज हा अनुसूचित जमाती मध्ये येतो बाजूच्या सर्व राज्यातील बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये सहभागी झाला.
राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठे आंदोलन उभे केले होते. त्यानंतर राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करत मराठा आरक्षणाचा जीआर…
Manoj Jarange narayangad live : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावर दसरा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी हातामध्ये सलाईन असून देखील मराठा समाजाला संबोधित केले. मराठा समाजाने मोठी गर्दी केली.
मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे असलेल्या 'कोल्हापूर गॅझेट'ची अंमलबजावणी आणि प्रशासकीय पातळीवरील कायदेशीर लढाईसाठी बुधवारी खंडेनवमीच्या मुहूर्तावर कोल्हापुरच्या ऐतिहासिक भवानी मंडपात विशेष शस्त्र पूजन करण्यात आले.
आरक्षण ही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. ओबीसी मागासलेले आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या देण्याला आम्ही विरोध करतो. त्यांच्या वक्तव्यामुळे आरक्षणावर राजकीय वाद पेटला आहे.
ओबीसी समाजाच्या म्हणण्यानुसार, त्यांचे आरक्षण मुळातच मर्यादित आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यास ओबीसी समाजाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी त्यांनी ब्राम्हण समाजाला आरक्षण न दिल्यामुळे देवाचे आभार मानले.
आपण गावगाड्यावरील सर्व जाती-धर्मांबरोबर घेऊन जाणारे आहोत. शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात तोच विचारलं मांडला, अशा भूमीत हा मराठा मेळावा होत असून, हे आपले भूषण आहे.
Reservation News; राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला आहे. जरांगे पाटील यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. दरम्यान या जीआर विरुद्ध ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.