मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील एका मागणीला राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या आंदोलकांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली…
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ५८ लाख कुणबी नोंदींच्या प्रमाणपत्रांबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कामाचे कौतुक केले असून सर्व निर्णयांच्या लेखी…
भिवंडी दौऱ्यावर आलेले केंद्रीय राज्यमंत्री Ramdas Athawale यांनी पुण्यातील विषारी दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हातभट्टी दारू शासनमान्य करण्याची मागणी केली. शासनाचे नियंत्रण राहिल्यास गोरगरिबांचे जीव वाचतील आणि महसूलही वाढेल, असे त्यांचे…
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून चाललेल्या वादावरून मोठे भाष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. "देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे सरकार हे आश्वासनांचा…
धुळे दौऱ्यावर असताना दादा भुसे यांनी मनोज तरंगे पाटील यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत सरकार त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. तसेच त्यांनी जरांगेंना आंदोलन आणि उपोषण मागे घेण्याचे…
Devendra Fadnavis on Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. नागपुरात बोलताना फडणवीस यांनी सरकार…
आंतरवालीत आलेले लोक पाहून माझाही हुंदता दाटून आला. इतकं प्रेम कोणालाही मिळणार नाही. पण मी माझ्या मराठा समाजावर सरकारने अन्याय करू नये, अशी माझी भूमिका आहे. मी वारंवार विनंती केली…
जरांगे यांची आतापर्यंत तब्बल आठ उपोषणे झाली आहेत. प्रत्येक वेळी 'मराठा समाजाच्या पाच पिढ्या बरबाद झाल्या' असा दावा केला जातो. मात्र, जर पाच पिढ्या बरबाद झाल्या असतील तर या सलग…
Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत वेळकाढूपणाचा ठपका ठेवला आहे. मराठा समाजात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत त्यांनी…
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला नवे वादग्रस्त वळण मिळाले आहे. जुने सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी आंदोलनाच्या आडून काही जणांनी कोट्यवधींचा आर्थिक लाभ घेतल्याचा गंभीर आरोप…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे ३० मे पासून पुन्हा उपोषण करणार आहेत. यावरून त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी मुंबईत त्यांच्यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे.
Manoj Jarange Andolan News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगें यांनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, 30 मे रोजी मोठे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन केले होते. अशातच आता आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
मराठवाडा महसूल विभागातील आठही जिल्ह्यांत प्रमाणपत्रांसाठी अर्ज प्राप्त होत असून, हे अर्ज प्रलंबित राहू नयेत यासाठी कार्यवाहीस गती देण्यात यावी,असे निर्देश जलसंपदा मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
नवी मुंबईतील खांदा कॉलनी येथे एका कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज विविध मुद्द्यांवर सरकारला जोरदार टोला लगावला.
ओबीसी नेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी युती केल्याने शरद पवार यांच्या राजकीय सत्तेला धक्का बसल्याचे म्हटले जात…
मी जीवंत आहे तोपर्यंत शांत राहा, मी मेल्यावर जे करायचं ते करा. पण आज एक शब्द देताो, त्याचा नायनाट तर होणार, समाज शांत राहिला तर सुखाचे दिवस येतील. मराठा नेत्यांनी…
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आझाद मैदान येथे आंदोलन करत हैदराबाद गॅजेट सरकारवर दबाव टाकून मंजूर करून घेतला असून या विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झालाय.