आरक्षण हा आपला अधिकार आहे. कोणी जाणुनबुजून अडचणी निर्माण करत असेल तर ते खपवून घेणार नाही. अशा शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी करा. त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकारला आपण भाग पाडू.
मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी दौऱ्यादरम्यान मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी कराडला अल्पकाळ भेट दिली. यावेळी त्यांनी दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जरांगे यांची आतापर्यंत तब्बल आठ उपोषणे झाली आहेत. प्रत्येक वेळी 'मराठा समाजाच्या पाच पिढ्या बरबाद झाल्या' असा दावा केला जातो. मात्र, जर पाच पिढ्या बरबाद झाल्या असतील तर या सलग…
मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद रंगला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक गोविंद फड यांच्यावर टीका केली आहे.
Maharashtra Politics : राज्यामध्ये महायुतीचे पुन्हा एकदा सरकार आले आहे. मात्र हे सरकार कोसळणार असल्याचा दावा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
साळवीकडून पोलिसांना कोणते खुलासे मिळतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हत्येसाठी तब्बल अडीच कोटींची सुपारी देण्यात आल्याचा खुलासा झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती.
ओबीसी नेते धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी युती केल्याने शरद पवार यांच्या राजकीय सत्तेला धक्का बसल्याचे म्हटले जात…
मनोज जरांगेचे आंदोलन चुकीचे आहे. ते रयतेतील मराठ्यांच्या लोकसंख्येवर चालतं. त्याचा असणारा सगळा जो निधी आहे, हा निजामी मराठा पूर्ववत असल्यामुळे जरांगे पाटील हे सुद्धा रयतेतील मराठ्यांचे प्रतिनिधी नाही, असे…
Manoj Jarange Patil: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मराठा समाजाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ओबीसी नेत्यांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे.
Manoj Jarange narayangad live : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगडावर दसरा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी हातामध्ये सलाईन असून देखील मराठा समाजाला संबोधित केले. मराठा समाजाने मोठी गर्दी केली.
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मंत्री धनंजय मुंडे यांनी काहीतरी जबाबदारी द्या अशी मागणी केली. यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीवर आता लग्नापर्यंत वाद आला आहे. लक्ष्मण हाकेंच्या टीकेवर मनोज जरांगे पाटलांनी भाष्य केले.
राज्य शासनाने कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीच्या प्रमाणपत्रांसाठी अर्जदारांकडून प्राप्त अर्जांची तपासणी करण्यासाठी गावपातळीवर समित्या स्थापन केल्या आहेत.
जालना: ओबीसींच्या मुंबईवरील मोर्चाच्या इशाऱ्यानंतर मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की “आमच्या जीआरला धक्का लागला तर मोठं आंदोलन उभं करू”.
मराठा आंदोलनादरम्यान पाच लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झालेल्या आंदोलकांवरील कारवाई मागे घेण्याचा निर्णय झाल्याचे भाजप मंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जाहीर केले आहे.