Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढलेल्या प्लॅनमुळे मोबाईलधारक त्रस्त; महिना 30 दिवसांचा मग 28 दिवसांचा रिचार्ज कसा?

इंटरनेट, सोशल मीडिया, आता एआय वापराच्या काळात मोबाईल धारकांना दिवसभर दीड जीबी, दोन जीबी डेटा कसा संपतो? हे कळत नाही. कोणी सतत मोबाइलवर सक्रिय असतो, तर कोणी दिवसभरात काही वेळेसाठीच वापर करतात. या सगळ्यांना मोबाईल डेटा संपत असल्याचा अनुभव येतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 13, 2024 | 12:04 PM
महिना 30 दिवसांचा मग 28 दिवसांचा रिचार्ज कसा?

महिना 30 दिवसांचा मग 28 दिवसांचा रिचार्ज कसा?

Follow Us
Close
Follow Us:

चिमूर : मोबाईलचा डेटा मग हा डेटा जातो कुठे? अचानक संपत असल्याचा अनुभव मोबाईलधारकांना येत आहे, तर अनेक जण साधा मोबाईल वापरतात. अशा मोबाईलधारकांना रिचार्ज मारताना काही जीबी डेटा मिळतो. परंतु, मोबाईल साधा असल्याने तो वापरलाच जात नाही. मग हा डेटा कुठे जातो? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एकूणच काय तर सध्या मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांची लूट होत आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, आता एआय वापराच्या काळात मोबाईल धारकांना दिवसभर दीड जीबी, दोन जीबी डेटा कसा संपतो? हे कळत नाही. कोणी सतत मोबाइलवर सक्रिय असतो, तर कोणी दिवसभरात काही वेळेसाठीच वापर करतात. या सगळ्यांना मोबाईल डेटा संपत असल्याचा अनुभव येतो.

डेटा संपताच छोट्या किंमतीचा रिचार्ज मारण्याची वेळ ओढावत आहे. मोबाईलमधील इंटरनेट स्पीड, डाऊन लोडिंग, व्हिडिओची गुणवत्ता आदींवर डेटा वापर ठरतो. असे एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने सांगितले.

मोबाईलवर 4G रेंज तरीही नेट स्लोच…

मोबाईलवर 4 जी ची रेंज असते. डेटा असतो तरीही इंटरनेटचे काम करत नाही. असे वारंवार होत असल्याचा अनुभव आहे. यामुळे ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विविध कंपन्यांकडून काही तासांसाठी, एका दिवसासाठी, दोन-तीन दिवसांची मोबाईलचा वापर करताना काही वेळ होत नाही. तोच तुमच्या दिवभरातील 50 टक्के डेटा वापरून झाला आहे, असा मेसेज येतो.

Web Title: Mobile owners suffering due to increased plans nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 12:04 PM

Topics:  

  • chandrapur news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.