Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा, कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद

मुंबईत ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांना चांगलाच फटका बसला आहे. टिटवाळ्याजवळ गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 11, 2024 | 09:58 AM
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा, कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद (फोटो सौजन्य-X )

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा, कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद (फोटो सौजन्य-X )

Follow Us
Close
Follow Us:

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. परिणामी टिटवाळा स्थानकादरम्यान एक्सप्रेस थांबवल्यामुळे कसाऱ्याकेड जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली. अनेक लोकल गाड्या अडकून पडल्या आहेत. तसेच कल्याणकडू ते कसाऱ्याकडे वाहतूक ठप्प झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी टिटवाळा स्थानकाजवळ गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गीतांजली एक्स्प्रेस रखडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. इंजिनमधील बिघाड दुरूस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र यामुळे कल्याणकडून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद आहे. तसेच प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंजिन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. बिघाड दुरुस्त झाल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

‘लाइफलाइन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई उपनगरीय लोकल मार्गावर गेल्या 20 वर्षांत 23 हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. तसेच विविध अपघातांमध्ये २६ हजार ५७२ प्रवासी जखमी झाले आहेत. विशेषत: पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले.

मध्य रेल्वेवर १५ वर्षांत २९ हजार मृत्यू

मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर 15 वर्षात 29 हजारांहून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर अतिरिक्त विभागीय रेल्वे प्रशासक शशी रिशन यांनी ही माहिती दिली. पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेच्या लोकल मार्गांवर अपघातांची संख्या अधिक आहे. 2009 ते जून 2024 दरम्यान, 29,321 प्रवाशांचा रेल्वे रूळ ओलांडणे, ट्रेनमधून पडणे, कोसळणे, फलाट आणि फूटबोर्डवरून पडणे इत्यादी अपघातांमुळे मृत्यू झाला.

Web Title: Engine failure of gitanjali express traffic towards kasara stopped

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 09:58 AM

Topics:  

  • central railway

संबंधित बातम्या

Navarashtra Navdurga: मराठमोळी मुंबईची तरूणी ‘मालगाडीतील गार्ड’, श्वेता घोणेचा ‘तुफान एक्स्प्रेस’ प्रवास
1

Navarashtra Navdurga: मराठमोळी मुंबईची तरूणी ‘मालगाडीतील गार्ड’, श्वेता घोणेचा ‘तुफान एक्स्प्रेस’ प्रवास

Mumbai Local: ‘या’ स्थानकांवर लोकल थांबणार नाही! काय आहे मध्य रेल्वेचा निर्णय? वाचा वेळापत्रक
2

Mumbai Local: ‘या’ स्थानकांवर लोकल थांबणार नाही! काय आहे मध्य रेल्वेचा निर्णय? वाचा वेळापत्रक

Karjat News : नेरळ स्थानकातील विकासकामाला कासवाचा वेग; दिरंगाईमुळे प्रवाशांनी व्यक्त केली खंत
3

Karjat News : नेरळ स्थानकातील विकासकामाला कासवाचा वेग; दिरंगाईमुळे प्रवाशांनी व्यक्त केली खंत

Central Railway Recruitment 2025: सेंट्रल रेल्वेत निघाली 2418 पदांची भरती, कसा करावा अर्ज
4

Central Railway Recruitment 2025: सेंट्रल रेल्वेत निघाली 2418 पदांची भरती, कसा करावा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.