मध्य रेल्वे दिवाळी आणि छठसाठी विशेष तयारी करत आहे. प्रवाशांना त्यांच्या घरी सहज पोहोचता यावे आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत सण साजरा करता यावा यासाठी आम्ही १,७०२ गाड्या चालवल्या जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नाशिक, नागपूर आणि पुणे अशा स्वरूपाची जी मोठी रेल्वे स्थानके आहेत, तिथे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून होल्डिंग एरिया तयार करण्यात येणार आहे.
आज महिला केवळ घराचाच नव्हे तर देशाचाही अभिमान बनल्या आहेत. अशीच एक नवदुर्गा जीने वडिलांच्या निधनानंतर त्यांचा वारसा चालविण्याचा निर्णय घेतलं. श्वेता घोणे ,मुंबई विभागातील पहिली महिला ट्रेन मॅनेजर...
जर तुम्ही रविवारी (31 ऑगस्ट) लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मुंबईचा राजा गणेशगल्ली यासारख्या प्रसिद्ध गणेश मंडळांना भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला तुमचे नियोजन बदलावे लागू शकते.
नेरळ स्थानकाचा कायापालट होत असून प्रवाशांना चांगल्या सोयी देण्याच्या उद्देशाने विकासकाम सुरु आहे. मात्र या ही कामं कासवाच्या गतीने पुढे जात असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मध्य रेल्वेने २४१८ अप्रेंटिस पदांसाठी भरतीसाठी अर्ज सुरू केले आहेत, ज्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०२५ आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेने आणखी ४६ विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.
Ganapati Special Trains News : गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी असून मध्य रेल्वेकडून 250 विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला…
मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी 250 विशेष गाड्या चालवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, घोषणा केल्यानंतर केवळ एक तासातच रेल्वेला हा निर्णय मागे घ्यावा लागला. नेमकं काय घडलं असं?
मध्य रेल्वेचे मुंबई पुणे मेन लाईन वरील खंडाळा घाटात मालवाहू गाडी रुळावरून घसरली. या गाड्यांमुळे डाऊन मार्गावरील दोन एक्सप्रेस गाड्या यांना थांबवून ठेवण्यात आल्याने त्यांचा खोळंबा झाला होता.
अभिनेते मिलिंद गवळी यांनी रेल्वे अपघातावर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये मिलिंद यांनी मुंब्रा- दिव्या दरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताचा उल्लेख केला आहे.
लोकल प्रवासादरम्यान विविध कारणांनी होणाऱ्या मृत्यूंची संख्या गेल्या १५ वर्षांत ४६ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा रेल्वे प्रशासन केला आहे. दिवसाला 10 प्रवाशांचा मृत्यू होणे हे चिंताजनक असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले…
चालू वर्षांतील रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या चोरी झालेल्या मोबाईलचे तब्बल ३ हजार २४९ गुन्हे अद्याप ट्रेसिंगप्राप्त असूनही उघडकीस आलेले नाहीत. मोबाईल चोरीच्या घटना टाळण्यासाठी पोलिसांनी प्रवाशांना आवाहन केले आहे.
मिरज रेल्वे स्थानकावरुन आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणावर भाविक पंढरपूरला जात असतात. या काळात रेल्वेच्या जादा गाड्यांची मागणी होत असते. त्यानुसार जादा गाड्यांना हिरवा कंदिल दाखविला आहे.
दख्खनची राणी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘डेक्कन क्वीन’ ला ९५ वर्ष पूर्ण झाले आहेत. म्हणूनच आम्ही तुम्हाला डेक्कन क्वीन ट्रेन कधी सुरु करण्यात आली होती? यामागे नेमका काय इतिहास आहे, याबद्दल…
डिजिटल प्लॅटफॉर्म आणि अॅप्सवर नवीन स्थानकांची नावे तसेच कोड बदलण्याची मागणी खासदार, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांना पत्राद्वारे केली आहे.
कल्याण डोंबिवली भागात पावसाळ्यात ट्रॅकवर पाणी साचल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्याचे खूप हाल होतात. पावसाळ्यापूर्वीच यावर उपाययोजेबाबत बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाला आश्वासन दिले
ठाणे रेल्वे स्थानकाचा नुतनीकरणाच्या माध्यमातून कायापालट होत आहे. याचपार्श्वभूमीवर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.