Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काळजी घ्या ! तापमानाचा पारा चढतोय; अनेक जिल्ह्यांत तापमान 40 अंशांच्या पुढे

सूर्याने आग ओकल्याने जिल्ह्याचे तापमान 41.2 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर रविवारी दिवसभर जीवाची काहीली होईल असेच उन्ह होते. रविवारी जिल्ह्याचे तापमान 40.2 नोंदविण्यात आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 17, 2025 | 08:53 AM
राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर मुंबईत...

राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर मुंबईत...

Follow Us
Close
Follow Us:

वर्धा : मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानाने 40 अंश पार केला आहे. त्यामुळे नागरिकांनीही वाढत्या उन्हात विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने केले आहे.

मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात जिल्ह्याचे तापमान 40 अंश सेल्सिअसच्या उंबरठा ओलांडते. पण, यंदाच्या वर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच जिल्ह्याच्या तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा उंबरठा ओलांडला आहे. 12 मार्चला जिल्ह्याचे तापमान 38 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर गुरूवारी (दि.13) जिल्ह्याच्या तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ झाली. गुरूवारी जिल्ह्याचे कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर शुक्रवारी (दि.14) तापमानात वाढ होत 41 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

हेदेखील वाचा : PM Modi Cricket : भारत की पाकिस्तान कोणता क्रिकेट संघ अधिक चांगला? पंतप्रधान मोदी काय म्हणाले एकदा ऐकाच

शिवाय शनिवारीही सूर्याने आग ओकल्याने जिल्ह्याचे तापमान 41.2 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. तर रविवारी दिवसभर जीवाची काहीली होईल असेच उन्ह होते. रविवारी जिल्ह्याचे तापमान 40.2 नोंदविण्यात आले आहे.

हवामान खात्याचा अंदाज ठरला खरा

हवामान खात्याच्या नागपूर येथील वेधशाळेने उष्णतेच्या लाटेबाबत वर्धा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला होता. हवामान खात्याचा अंदाज खराही ठरला. शनिवारी व रविवारी जीवाची काहीली होईल तसेच अंगाला चटके देणारीच उन्ह वर्धा जिल्ह्यात होती.

हेदेखील वाचा : Amit Shah on Bihar Election: बिहार काबीज करण्यासाठी अमित शहांचा मास्टर प्लॅन: विधानसभेसाठी तळ ठोकण्याची तयारी सुरू

Web Title: Temperature increases in wardha nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 08:53 AM

Topics:  

  • Increase in Temperature
  • wardha News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.