आरोपी उज्ज्वल हा कारागीर म्हणून मागील तीन वर्षांपासून काम करत होता. तो सराफा लाईनमधील दुकानारांकडून शुद्ध सोने घेऊन नागपूर येथे जाऊन दागिने बनवून आणत होता.
तन्मय भगत (रा. समतानगर) असे फिर्यादीचे नाव आहे. आयुष वावरे, आकाश उर्फ डुड्डू पुसदेकर, गौरव कैतवास आणि सौरव यादव उर्फ लाल्या अशी या प्रकरणातील आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गणेशोत्सवासोबतच महालक्ष्मी सणालाही सुरुवात होईल. त्यानिमित्त वर्ध्यात बाजारपेठेत गौरींच्या एकापेक्षा एक सुंदर, प्रसन्न, देखणे मुखवटे विक्रीसाठी आले आहेत.
घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. विशेष म्हणजे ज्या कपाटातून चोरट्यांनी रोख चोरून नेली त्याच कपाटात सोन्याचे दागिनेही होते, पण ते त्याच्या नजरेतून सुटले.
सामान्यतः गंभीर दिसणाऱ्या अजित पवारांची वेगळीच बाजू वर्धा येथे कामगारांच्या समोर आली. तत्पूर्वी, अजित पवार यांनी वर्धा जिल्ह्यातील विकास प्रकल्पांचा आढावा घेतला, पहा व्हायरल व्हिडिओ
अजनी ते पुणे वंदे भारत रेल्वेला आज पासून सुरवात करण्यात आली आहे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन रित्या हिरवी झेंडी दाखवत नागपूर-अजनी येथून रेल्वेला सुरवात करण्यात आली.
गौरव येंडे हा ऑटोरिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो. तो सेवाग्राम येथील रुग्णालय ते वर्धा शहर अशी प्रवाशांची ने-आण करतो. त्याला मिलिंदनगर येथे राहणाऱ्या कार्तिक ढोके याने सलग तीन दिवस दारू पाजण्यासाठी…
विवाह होऊन पाच वर्षांचा कालावधी लोटला. सांबरे दाम्पत्याला अपत्य झाले नाही. त्यामुळे ते नेहमीच विवंचनेत राहायचे. मूल व्हावे म्हणून त्यांनी उपचार केले. पण त्यांना बाळ झाले नाही.
दुपारी पावणे एकच्या सुमारास वर्धा-कळंब ही प्रवासी रेल्वेगाडी वर्धेहून कळंबकडे जात असताना इंजिनिअरिंग गेट क्र. डब्ल्यू. वाय. 2 येथे रेल्वे गेट उघडे असल्यामुळे ऑटोरिक्षा फाटक ओलांडताना ट्रेनला धडकली.
जिल्ह्यात सुमारे 130 नागरी पतसंस्था कार्यरत आहेत. परंतु, त्यापैकी 35 संस्था गेल्या अनेक वर्षांपासून निष्क्रिय आहेत. या संस्थांमध्ये नागरिकांनी ठेवी केलेल्या असूनही, ना नवीन ठेवी घेतल्या जात आहेत, ना कर्जाचे…
सोनिया ही एकटीच घरी होती. भाऊ कामावरून घरी आला असता त्याला दार आतून बंद असल्याचे लक्षात आले. त्याने घराच्या मागे जाऊन खिडकीतून पाहिले असता सोनिया हिने बाथरुममधील टिनाच्या अँगलला नॉयलनच्या…
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून गुरुवारी (दि.3) जिल्ह्यात 8 ठिकाणी सरपंचपदाची आरक्षण सोडत पार पडली. वर्धा जिल्ह्यात 8 ठिकाणी शांततेत आरक्षण सोडत पार पडली.
मौजा धनोडी गावा राहणारी एक व्यक्ती हे भयंकर कृत्य केले. गावातील शाळेजवळ आरोपी कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य करत होता. गावातील नागरिकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तात्काळ प्राणी तक्रार दाखल केली.
चुलती आणि भावाला मारल्यानंतर आरोपी महेंद्रनेही विष प्राशन केले. ही घटना मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. जखमी नितीन आणि महेंद्रला रुग्णालयात आणण्यात आले. जिथे दोघांनाही मृत घोषित करण्यात आले.
र्ध्याच्या देवळी तालुक्याच्या डिगडोह येथे यशोदा नदीला आलेल्या पुरात तीनजण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. तीघंही विद्यार्थी असल्याचं सांगितलं जात आहे.
सध्या किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडताना दिसत आहे. त्यातच आता फक्त मोबाईल दिला नाही म्हणून बेदम मारहाण करून जखमी करण्यात आल्याचा प्रकार घडला.
जिल्ह्यात प्रथमच शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षण राज्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणार आहे. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या 82 शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी साधे स्वच्छतागृह नाही.