वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली असून चारही मतदारसंघांसाठी रस्ते व पुलांच्या कामांसाठी जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आता भूसंपादनाविषयी मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे. सूचना प्राप्त होताच भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती येणार आहे. शक्तिपीठ महामार्ग हा १२ जिल्ह्यातील ३९ तालुके, ३७१ गावांच्या हद्दीतून जाणार आहे.
जागतिक एआय परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाने केलेल्या कथित कृत्याच्या निषेधार्थ वर्ध्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले.
रस्त्यावर मित्रांसोबत बोलत असलेल्या व्यक्तीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना विक्रम शिलानगर येथे घडली असून, या प्रकरणी बुधवारी (दि. २६) तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपी उज्ज्वल हा कारागीर म्हणून मागील तीन वर्षांपासून काम करत होता. तो सराफा लाईनमधील दुकानारांकडून शुद्ध सोने घेऊन नागपूर येथे जाऊन दागिने बनवून आणत होता.
तन्मय भगत (रा. समतानगर) असे फिर्यादीचे नाव आहे. आयुष वावरे, आकाश उर्फ डुड्डू पुसदेकर, गौरव कैतवास आणि सौरव यादव उर्फ लाल्या अशी या प्रकरणातील आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गणेशोत्सवासोबतच महालक्ष्मी सणालाही सुरुवात होईल. त्यानिमित्त वर्ध्यात बाजारपेठेत गौरींच्या एकापेक्षा एक सुंदर, प्रसन्न, देखणे मुखवटे विक्रीसाठी आले आहेत.
घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. विशेष म्हणजे ज्या कपाटातून चोरट्यांनी रोख चोरून नेली त्याच कपाटात सोन्याचे दागिनेही होते, पण ते त्याच्या नजरेतून सुटले.
सामान्यतः गंभीर दिसणाऱ्या अजित पवारांची वेगळीच बाजू वर्धा येथे कामगारांच्या समोर आली. तत्पूर्वी, अजित पवार यांनी वर्धा जिल्ह्यातील विकास प्रकल्पांचा आढावा घेतला, पहा व्हायरल व्हिडिओ
अजनी ते पुणे वंदे भारत रेल्वेला आज पासून सुरवात करण्यात आली आहे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन रित्या हिरवी झेंडी दाखवत नागपूर-अजनी येथून रेल्वेला सुरवात करण्यात आली.
गौरव येंडे हा ऑटोरिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो. तो सेवाग्राम येथील रुग्णालय ते वर्धा शहर अशी प्रवाशांची ने-आण करतो. त्याला मिलिंदनगर येथे राहणाऱ्या कार्तिक ढोके याने सलग तीन दिवस दारू पाजण्यासाठी…
विवाह होऊन पाच वर्षांचा कालावधी लोटला. सांबरे दाम्पत्याला अपत्य झाले नाही. त्यामुळे ते नेहमीच विवंचनेत राहायचे. मूल व्हावे म्हणून त्यांनी उपचार केले. पण त्यांना बाळ झाले नाही.
दुपारी पावणे एकच्या सुमारास वर्धा-कळंब ही प्रवासी रेल्वेगाडी वर्धेहून कळंबकडे जात असताना इंजिनिअरिंग गेट क्र. डब्ल्यू. वाय. 2 येथे रेल्वे गेट उघडे असल्यामुळे ऑटोरिक्षा फाटक ओलांडताना ट्रेनला धडकली.
जिल्ह्यात सुमारे 130 नागरी पतसंस्था कार्यरत आहेत. परंतु, त्यापैकी 35 संस्था गेल्या अनेक वर्षांपासून निष्क्रिय आहेत. या संस्थांमध्ये नागरिकांनी ठेवी केलेल्या असूनही, ना नवीन ठेवी घेतल्या जात आहेत, ना कर्जाचे…
सोनिया ही एकटीच घरी होती. भाऊ कामावरून घरी आला असता त्याला दार आतून बंद असल्याचे लक्षात आले. त्याने घराच्या मागे जाऊन खिडकीतून पाहिले असता सोनिया हिने बाथरुममधील टिनाच्या अँगलला नॉयलनच्या…