Wardha News : अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत वर्धा जिल्ह्यातील ४३ हजार ७९९ शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने…
Wardha News : सणासुदीच्या काळात वर्धा जिल्ह्यातविविध खादय पदार्थ व मिठाईची भेसळ रोखण्यासाठी अन्न औषधी प्रशासन विभागाने देखील कंबर कसली आहे. वर्धा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात ५९ आस्थापनांची तपासणी करण्यात आली…
Wardha News : म्हसाळा येथे झालेल्या जनसंवाद उपक्रमात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वर्धेसह शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्या विकासासाठी विविध निधीतून आवश्यक सुविधा उभारण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थांकडून विविध मागण्यांची तब्बल १००…
Wardha News : वर्धा जिल्ह्यातील हिरापूर आणि पांढुर्णा येथील दोन शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये क्षमतेच्या तुलनेत विद्यार्थीसंख्या मोठ्या प्रमाणात कमी आहे. १२०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या शाळांमध्ये सध्या केवळ ७१३ विद्यार्थी…
Wardha News : वर्धा जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आयोजित गुंतवणूक परिषदेत ५३ उद्योग समूहांशी तब्बल ३,०११ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीमुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी…
Wardha News ; वर्धा जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एमआयडीसीतील रिक्त भूखंडांचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. उद्योग सुरू न करणाऱ्या भूखंडधारकांची ए, बी आणि सी…
आष्टी शहरातील तालुका क्रीडा संकुलात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने खेळाडू आणि नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार आहे. पाणी, स्वच्छतागृह, धावण्याचा ट्रॅक आणि कबड्डी-खो-खोच्या मैदानांची मागणी होत आहे.
Wardha News : वर्ध्यात खाद्य सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन प्रतिष्ठानांवर एफडीएने कारवाई केली. ब्लिंक कॉमर्स आणि कांचन फूड्सचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला असून ११,३९४ किलो खाद्यसाठा जप्त…
अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूच्या घटनेनंतर वर्धा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूच्या सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विभागात केवळ एक व्हेंटिलेटर असून मनुष्यबळाअभावी गंभीर बालकांना सेवाग्राम आणि सावंगी येथील वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केले…
हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला. आमदार रोहित पवार यांनी स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
वर्धा जिल्ह्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ९,१२१ लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. २३ ऑगस्ट अंतिम मुदत असताना ई-केवायसी न झाल्याने अनुदानाच्या लाभावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
वर्धा जिल्ह्यात खरीप हंगामातील सोयाबीन आणि कपाशी पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ढगाळ वातावरण आणि पावसाचा खंड यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
वर्धा जिल्ह्यातील प्रारूप मतदारयादी ३१ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. एसआयआर प्रक्रियेत १ लाख ७८ हजार १३१ मतदारांची नावे तात्पुरती वगळण्यात आली आहेत. संबंधित मतदारांना नोटीस पाठवून सुनावणीची संधी दिली जाणार…
वर्धा तहसील कार्यालयातील 31.77 लाखांच्या कथित धान्य घोटाळा प्रकरणात आता फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. निलंबित तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी मनीषा माजरखेडे आणि स्वस्त धान्य दुकानदार योगेश भोले यांच्याविरुद्ध शहर…
वर्धा जिल्ह्यात पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. सिंचनाच्या उपलब्ध पाण्याचा वापर करून पिके वाचविण्यासाठी २४ तास अखंडित वीजपुरवठा द्यावा, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी उपमुख्यमंत्री…
वर्धा जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जलसंकटाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम ११ जलाशयांमध्ये सध्या ६९ टक्केच पाणीसाठा असून खरीप पिकांवरही पावसाअभावी संकट निर्माण झाले आहे.
वर्ध्यात ऑल इंडिया इंडिजिनस स्टुडंट फेडरेशनच्या नेतृत्वाखाली आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. अशोक उईके यांच्या राजीन्यासह वसतिगृह नियमावली रद्द करणे, सुरक्षा आणि शैक्षणिक सुविधांसह २३ मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
वर्धा जिल्ह्यातील ३२ हजार ५३५ शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री पंकज भोयर यांनी दिली. जिल्ह्यातील विविध विकासकामांचाही त्यांनी आढावा मांडला.
नैसर्गिक संकटांपासून पिकांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी वर्धा जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार २४२ शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा काढला आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी सुमारे १ कोटी रुपये भरले आहेत.
वर्ध्यात आयटक आणि सिटू संलग्न संघटनांच्या वतीने अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि योजना कामगारांनी विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन केले. किमान 30 हजार रुपये वेतन, पेन्शन, सामाजिक सुरक्षा आणि नियमितीकरणाच्या मागण्या करण्यात…