Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकार शेतकऱ्यांचे नसून दलालांचे ; सुषमा अंधारे याची टीका

सरकारने भांडवलदारांचे भले करण्याचे काम सुरू केले असून दुधाचा विक्री दर स्थिर असताना खरेदी दर पाडला जात आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचे नसून दलालांचे सरकार असल्याची टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवार दि .३० रोजी  केली आहे.

  • By Aparna
Updated On: Nov 30, 2023 | 07:33 PM
Kunal Kamra and Sushma Andhare face rights violation in the maharashtra legislature

Kunal Kamra and Sushma Andhare face rights violation in the maharashtra legislature

Follow Us
Close
Follow Us:
मंचर : सरकारने भांडवलदारांचे भले करण्याचे काम सुरू केले असून दुधाचा विक्री दर स्थिर असताना खरेदी दर पाडला जात आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचे नसून दलालांचे सरकार असल्याची टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुरुवार दि .३० रोजी  केली आहे.

आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर पेठ येथे झालेल्या नुकसानीत पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे बोलत होत्या .यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर ,शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष देवदत निकम ,शिवसेनेचे जेष्ठ नेते राजाराम बाणखेले याच्यासह कार्यकर्त उपस्थित होते . शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची दोन पिके वाया गेली होती. त्यानंतर आता पुन्हा मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटी व अवकाळी पावसामुळे येथील शेतकऱ्यांची कांदा, ज्वारी, बटाटा व इतर पिके पूर्णपणे नष्ट झाली असून येथील शेतकऱ्यांची सरसकट पीक कर्जमाफी व्हावी, अशी मागणी करून शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या सुषमा अंधारे म्हणाल्या सरकारने सरसकट पीक कर्ज माफ करावे तसेच पीक कर्जातून ज्वारी पिकास वगळण्यात आले. केंद्र सरकारच्या धोरणानुसार ज्वारी हे पीक महत्त्वाचे असून ज्वारीलाही नुकसानग्रस्त पिकांच्या यादीत घ्यावे, अशी मागणी केली आहे.

-उद्योजक बाहेरच्या राज्यात गुंतवणूक
तसेच गुजरात राज्यात दुधाचे दर स्थिर असून महाराष्ट्रात जाणीवपूर्वक सर्व अस्थिर करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात असून कुंपणच शेत खात असेल तर बोलायचं कुणाला, सरकार स्थिर असेल तर उद्योजक गुंतवणूक करतात .मात्र महाराष्ट्रात सरकार अस्थिर असल्याने उद्योजक बाहेरच्या राज्यात गुंतवणूक करत आहे. त्यामुळे राज्याचे नुकसान होत आहे .सरकारने भांडवलदारांचे भले करण्याचे काम सुरू केले असून दुधाचा विक्री दर स्थिर असताना खरेदी दर पाडला जात आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचे नसून दलालांचे सरकार असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

Web Title: The government does not belong to farmers but to brokers criticism of sushma andhare nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2023 | 07:33 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • Pune
  • sushma andhare
  • sushma andhare news

संबंधित बातम्या

सहकारातील कारभाऱ्यांना मोठा दणका; बँक्स असोसिएशनची याचिका कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळली
1

सहकारातील कारभाऱ्यांना मोठा दणका; बँक्स असोसिएशनची याचिका कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळली

RBI Report: RBI कडून धक्कादायक वास्तव उघड! राज्यांतील आर्थिक असमानता भारताच्या वाढीस धोका निर्माण करणार? 
2

RBI Report: RBI कडून धक्कादायक वास्तव उघड! राज्यांतील आर्थिक असमानता भारताच्या वाढीस धोका निर्माण करणार? 

मनोज जरांगे पाटील आता ‘या’ मागणीसाठी जाणार दिल्लीला; 15 डिसेंबरला असेल दौरा
3

मनोज जरांगे पाटील आता ‘या’ मागणीसाठी जाणार दिल्लीला; 15 डिसेंबरला असेल दौरा

राज्यातील 5800 पेक्षा अधिक निवासी डॉक्टरांवर मोठं संकट; ‘मार्ड’च्या सर्वेक्षणातून अनेक बाबी उघड
4

राज्यातील 5800 पेक्षा अधिक निवासी डॉक्टरांवर मोठं संकट; ‘मार्ड’च्या सर्वेक्षणातून अनेक बाबी उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.