धाराशिवच्या राजकीय पटावर नुकताच उमटलेला विजय हा याच जिद्दीचा सुवर्णअध्याय ठरला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही भावना व्यक्त केली आहे.
Cabinet Meeting Decision :राज्य सरकारकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुरंदर येथील विमानतळाच्या विकासासाठी जमीन संपादित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
नाशिक शहरात सुमारे अडीच लाखाहून अधिक नळ धारक असून, त्यांच्याकडे सुमारे ७५ कोटी रूपयांची पाणीपट्टी थकली आहे. दरवर्षी महापालिकेकडून नळधारकांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले जाते.
मुंबईत पार पडलेल्या 'ओटीएम २०२६' मध्ये महाराष्ट्र पर्यटनाच्या दालनाला जागतिक पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पर्यटनाचा जीडीपीमधील वाटा १५% पर्यंत नेण्याचे ध्येय पर्यटन विभागाने ठेवले आहे.
कर्जत पंचायत समितीच्या निवडणुकीत 12 पैकी 10 जागा जिंकत कर्जत परिवर्तन आघाडीने विजय मिळविला आहे.महायुती मधील शेकाप,शिवसेना शिंदे गट यांना केवळ प्रत्येक एका जागेवर विजय मिळाला आहे.
Dharashiv ZP election result 2026 : राजकीय हाडवैराचा दिखावा करताना प्रत्यक्षात ‘गावकीपेक्षा भावकीला प्राधान्य देत’ भाजपाच्या अर्चना पाटील यांना विजयी करण्यासाठी नियोजनबद्ध राजकारण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर गटातून अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी ७५९७ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेतली. या गटात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
दिवसा कडक ऊन आणि रात्री थंड हवामान याचा थेट परिणाम नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. शाळकरी मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.
सातारा जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या खेड गटात मात्र राष्ट्रवादीने भाजपला धोबीपछाड दिला आहे .पाटखळ गटातूनही राष्ट्रवादीच्या शुभांगी जाधव 290 मतांनी विजयी झाल्या आहेत.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद निवडणुकीनंतर एका रेस्टॉरंटमध्ये दोन ईव्हीएम सापडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने चौकशीची मागणी केली. या चौकशीनंतर आता राज्य निवडणूक आयोगाने एक निवेदन जारी केले आहे.
नाशिकमधील काही भागात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जीवघेणा प्रवास ठरत आहे. या भागात वारंवार अपघात घडूनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दूर्लक्ष होत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे चारचाकीसह दुचाकी वाहणाच नुकसान होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते छगन भुजबळ यांनी अमित शहा यांच्याकडून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे आणि दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेल्या राज्यांपैकी एक म्हणून, नरेडको महाराष्ट्र राष्ट्रीय शहरी व रिअल इस्टेट विकास परिषद २०२६ मध्ये राज्याच्या सहभागाचे नेतृत्व करणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आज सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरू असताना, चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील देवर्डे येथील मराठी शाळेतील मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबली.
Maharashtra Tourism Statistics 2026: भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला मिळत आहे. गेल्या ३ वर्षांत ही संख्या दुपटीने वाढून ३.७ दशलक्षवर पोहोचली आहे.