राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) मध्ये Parth Pawar आणि Jay Pawar यांच्या वाढत्या प्रभावाची चर्चा रंगली आहे. पक्षातील बदलत्या सत्तासमीकरणांमध्ये Praful Patel आणि Sunil Tatkare यांना पूर्वीइतके महत्त्व मिळणार का?
Prasad Yadavrao Sali यांना 70 लाख रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात मोठा धक्का बसला असून कल्याण जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळला आहे.
women workplace safety : 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या संस्थांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती (IC) स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले असून, 50 टक्के महिला सदस्य आणि वरिष्ठ महिला अध्यक्ष…
मागील वर्षाप्रमाणे यंदाही मान्सूनने सुसाट वेग पकडत नियोजित वेळेआधी अंदमानात प्रवेश केला आहे. राज्यातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे.
होळ येथे उभारण्यात आलेले मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र हे राज्यासाठी दिशादर्शक ठरणारे असून, ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे, असे प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
Farmer Protest News: कांद्याच्या घसरलेल्या दरांविरोधात पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आक्रमक रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
Charholi Budruk Village : इतिहास, नैसर्गित सुंदरता आणि ऐतिहासिक वस्तूंनी भरलेले हे गाव साधे असले तरी इथे एक वेगळाच अनुभव मिळतो. शिवरायांपासून संत ज्ञानेश्वरांपर्यंत याचा संबंध इतिहासाशी जोडलेला आहे.
Satara News: साताऱ्यात स्मार्ट मीटरवरून शिवसेनेचा महावितरणला इशारा! जनतेवर सक्ती झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय. वाचा सातारा जिल्ह्यातील ही मोठी राजकीय अपडेट.
महाराष्ट्र सरकारने इंधन आणि ऊर्जा बचतीसाठी मोठी पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांच्या ताफ्यात कपात आणि परदेश दौऱ्यांवर बंदी घातली असून मेट्रो प्रवासाची सक्ती केली आहे.
HSRP Maharashtra: राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसविण्यासाठी दिलेली मुदत आता ३० जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला. दत्ता बनकर आणि बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली.
माण-खटाव तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईविरोधात शेतकरी आणि नागरिकांनी ४१ अंश तापमानात आक्रोश मोर्चा काढत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. म्हसवड येथे झालेल्या या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग दिसून आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर राज्यातील सराफा व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही शहरांत सोन्याच्या दरात किरकोळ घसरण दिसून आली आहे.
Sanjay Nirupam News: पंतप्रधान मोदींच्या पेट्रोल-डिझेल बचतीच्या आवाहनावरून टीका करणाऱ्या विरोधकांना संजय निरुपम यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. "पंतप्रधानांनी पायी चालावे का?" असा सवाल त्यांनी विचारला आहे.