यंदाच्या पावसाळ्यात 'एल निनो'च्या संभाव्य प्रभावाबाबत शासन गंभीर असून, भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलसंधारणाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
B.R. Harne College of Physiotherapy : ठाण्यातील बी. आर. हरणे कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नियमानुसार 50 गुणांची अंतर्गत परीक्षा घेणे बंधनकारक असताना महाविद्यालयाने 40 गुणांची परीक्षा घेतल्याचा…
धाराशिव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाच्या पुढाकारातून हिमोफिलिया आजारावरील जगातील पहिल्या आयुर्वेदाधारित संरचित संशोधन प्रकल्पाचा समारोप झाला. वर्षभर 130 रुग्णांवर आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या समन्वयातून उपचार करण्यात आले.
शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेनुसार २६ जून रोजी साजरी होणारी छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती धाराशिवमध्ये २५ जूनलाच मुख्य कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. मोहरमच्या सुट्टीचे कारण देत समाजकल्याण…
रोहन सुरवसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी केली आहे.
मिरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पातील काशीगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्यांसाठी आवश्यक जागेच्या भूसंपादनाचा वाद अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या 'सेव्हन इलेव्हन' कंपनीला 24.24 कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेने…
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि किन्नर अस्मिता संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कल्याण येथे 'किन्नर महोत्सव 2026' उत्साहात पार पडला. तृतीयपंथीय समाजाला सन्मान, समानता आणि समाजात योग्य ओळख मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आले…
कर्जत तालुक्यातील सांगवी येथील सनाधरा रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या बांधकामाचा स्लॅब अचानक कोसळून मनोज नावाचा कामगार तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. लोखंडी बीममध्ये अडकल्याने तो गंभीर संकटात सापडला होता. खोपोलीच्या हेल्प फाउंडेशनच्या…
जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावरील सुरू असलेल्या बांधकामांमध्ये सिमेंटचा वापर केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. मात्र उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सिमेंटचा वापर झालेला नसून या कामांमुळे युनेस्कोच्या जागतिक…
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेत वार्षिक वेतनवाढीतील १ टक्के फरक, वाढीव महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुलैच्या वेतनात (ऑगस्टमध्ये देय)…
Maharashtra Weather Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, घाट परिसर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पुढील काही दिवसांत पावसाचा…
थायलंड येथे झालेल्या १५ वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील सुर्ली गावच्या अंजली संतोष वेताळ हिने ६२ किलो वजनगटात कांस्यपदक जिंकून भारतासह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले. दुखापतीवर मात करत…
टोयोटा किर्लोस्कर मोटर भारताला आपली प्रमुख जागतिक बाजारपेठ मानून शाश्वत मोबिलिटी आणि उत्पादनांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. २०२६ च्या पहिल्या पाच महिन्यांत पश्चिम भारतात १६% ची विक्री वाढ नोंदवल्यानंतर, कंपनीने…
तांत्रिक कामांमुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून, अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्याचे मार्ग बदलून त्या इतर पर्यायी स्थानकांवरून चालवल्या जाणार आहेत.
लोहगडावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवालचा अपघाती मृत्यू नसून, तो कट रचून केलेला खून असल्याचे पोलिसांनी उघड केले आहे. त्याची होणारी पत्नी सिया आणि तिच्या प्रियकर चेतन चौधरीनेच केतनला दरीत ढकलून…
'सावित्रीबाई जोतीराव फुले' या मालिकेत शिरूरच्या अवघ्या नऊ वर्षांच्या अनघा अश्विनी प्रसाद शिंदे हिची निवड झाल्याने शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सातारा जिल्ह्यातील रहीमतपूर येथे पोलिसांनी आणि बाल संरक्षण यंत्रणेने वेळेवर हस्तक्षेप करत १५ वर्षे ३ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला. गावाबाहेरील मंदिरात विवाहाची संपूर्ण तयारी झालेली असतानाच पोलिसांनी घटनास्थळी…
मुंबई मेट्रो लाईन रबी वर, मानखुर्द येथील डीएन नगर ते मंडालेदरम्यान असलेल्या या प्रतिष्ठित झिरो ब्रिजमध्ये एक अद्वितीय खांब रचना आहे, जी त्याला 'शून्या'चा आकार देते. ही रचना प्राचीन भारतीय…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव उपकेंद्राला अधिक अधिकार आणि सुविधा देऊन सक्षम करण्याची मागणी विद्यापीठ विकास मंचाने प्र-कुलगुरू प्रवीण वक्ते यांच्याकडे केली आहे. उपकेंद्राची स्थापना होऊनही अनेक कामांसाठी विद्यार्थ्यांना…