कणकवली शहरातील डीसपी गार्डन या गृहनिर्माण प्रकल्पातील ग्राहकांना पूर्वकल्पना न देता आणि ग्राहकांना विश्वासात न घेता स्मार्ट वीज मीटर बसविण्याचा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला आहे.
शिक्षकांना देण्यात आलेल्या जनगणनेच्या कामांमुळे पुढे ढकलावे लागलेल्या शिक्षक प्रशिक्षणाचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात…
गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अखेर निसर्गाने मोठा दिलासा दिला आहे.
सध्याची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तात्काळ राबविता येतील अशा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी प्राधान्याने करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.
Raigad Zilla Parishad : शाळा प्रवेशाच्या हंगामात रायगड जिल्ह्यात जन्म दाखले वेळेत न मिळाल्याने अनेक बालकांचे शाळा प्रवेश रखडल्याचा आरोप होत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कथित अनास्थेमुळे आणि शासनाच्या…
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलासादायक निर्णय घेत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून…
भूमीअभिलेख कार्यालयाच्या कथित गलथान कारभाराचा मुद्दा विरोधी भाजप सदस्य शंकरराव घाडगे यांनी पाटण पंचायत समितीच्या सभागृहात उपस्थित केला. म्हावशी गावातील सिटी सर्व्हे आणि फेरफार प्रक्रियेत १७९ हून अधिक चुकीच्या नोंदी…
पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन गावी परतणाऱ्या भाविकांच्या कारला कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे.
लातूर जिल्ह्यातील बोंबळी येथील भूमिहीन गायकवाड शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी पत्नीच्या खांद्यावर शेतीचे जोखड असल्याची बाब समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून कुटुंबाला आर्थिक सहाय्य देण्यात आले…
महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख यांच्या ‘थार’ गाडीचा कवठेमंकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर गाडीने साईड डिव्हायडरला धडक दिल्याची प्राथमिक माहिती असून, अपघातात…
महाराष्ट्रातील मुंबई महानगर प्रदेश (MMR) परिसरातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी तब्बल 22,611 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यात घोडबंदर-भाईंदर बोगदा, वसई क्रीक एलिव्हेटेड रोड तसेच नवी मुंबई मेट्रो…
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) एमएचटी-सीईटी 2026 च्या पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) समूहाच्या पहिल्या प्रयत्नाचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करून स्कोअरकार्ड डाउनलोड करता…
घोडबंदर येथील अनेक वर्षांपासून रखडलेल्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाचे काम आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) माध्यमातून वेगाने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात पर्यटन मंत्री…
Mumbai FYJC 11th Admission 2026: मुंबई विभागात अकरावी प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण. सर्वाधिक विद्यार्थ्यांनी निवडली विज्ञान शाखा; दुसरी फेरी १३ जूनला होणार जाहीर...
शेवगाव दुय्यम निबंधक कार्यालयात लाचखोरीचा बाजार सुरू असल्याचे आरोप समोर येत असून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वरिष्ठांचा वरदहस्त असल्याची चर्चा रंगली आहे. कामासाठी नागरिकांकडून पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारींमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह…
१५ जूनपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वाढत्या उकाड्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात असून, निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी होत…
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या वारकरी परंपरेचा महिमा आता जागतिक स्तरावर पोहोचला असून लंडनहून सुरू झालेली ऐतिहासिक ‘ग्लोबल वारी’ पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. महाराष्ट्राची संस्कृती, विठ्ठल…
मिरा-भाईंदरमधील तथाकथित ‘आठवा अजूबा’ ब्रीज पुन्हा एकदा चर्चेत आला असून ब्रीजवरील त्रुटींनंतर मनसे आक्रमक झाली आहे. शहराध्यक्ष संदीप राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत ब्रीजची दुरुस्ती करून तातडीने उद्घाटन करण्याची मागणी…
MHT CET PCB Result 2026: महाराष्ट्र सीईटी सेलने पीसीबी ग्रुपचा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांनी आपले स्कोअरकार्ड अधिकृत वेबसाइटवर कसे पाहावे? जाणून घ्या सोप्या स्टेप्स..
कोकणात मान्सूनने दमदार हजेरी लावत रत्नागिरीसह अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील 25 ते 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट…