राज्यातील प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य, पोषण, पाणी सुरक्षा आणि उपजीविका सुधारणे याला शासनाचे प्राधान्य आहे. या भागीदारींमुळे विविध कल्याणकारी शासकीय योजना अधिक लोकोपयोगी होण्यास मदत होणार आहे.
Maharashtra Farmer Israel Tour: महाराष्ट्रातील शेतकरी आणि कृषी अधिकारी १० दिवसांच्या इस्राईल दौऱ्यावर रवाना झाले आहेत. कमी पाण्यात आधुनिक शेती आणि ठिबक सिंचनाचे तंत्रज्ञान शिकणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश…
water Issue : उन्हाळ्यात गावांना पाण्याची तीव्र टंचाई भासण्याची शक्यता आहे. कारण अनियमित पाऊस, वाढते तापमान, भूजल पातळी खालावणे आणि पाण्याचा अपव्यय ही मुख्य कारणे आहेत. ज्यामुळे महिला व मुलींना…
धाराशिव जिल्ह्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याची माहिती समोर येते. या प्रकारामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारी व कुपोषणाची वेळ आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Maharashtra Labour Code : राज्य सरकार एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत असून कामगारांना 48 तास काम करायचे आहे आणि पुढते दिवस त्यांना भरपगारी सुट्टी मिळणार आहे. कामाचे तास कामगार आणि…
तुळजापूर पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर देहविक्रीचा काळा धंदा खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप नगरसेविका प्रियंकाताई गंगणे यांनी केला. यासंबधित तपास आणि कारवाईची मागणी समस्त नागरिकांनी केली आहे. सविस्तर बातमी वाचा.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी माधवानी ग्रुपची भेट घेतली असून पुढील ५ वर्षांच्या गुंतवणूक योजनांवर चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्रात व्यवसाय सुलभता आणि कामकाजाचा विस्तार करण्याच्या योजना यावर चर्चा झाली.
आधी स्वत:चे घर सांभाळावे, मग देश आणि आंतरराष्ट्रीय डीलचा विचार करावा, अशी घणाघाती टीका शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर केली.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी व मल्हार पाटील यांनी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मुंबई येथे शिवसेना नेते तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सदिच्छा भेट घेतली.
धाराशिवच्या राजकीय पटावर नुकताच उमटलेला विजय हा याच जिद्दीचा सुवर्णअध्याय ठरला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही भावना व्यक्त केली आहे.
Cabinet Meeting Decision :राज्य सरकारकडून मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुरंदर येथील विमानतळाच्या विकासासाठी जमीन संपादित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
नाशिक शहरात सुमारे अडीच लाखाहून अधिक नळ धारक असून, त्यांच्याकडे सुमारे ७५ कोटी रूपयांची पाणीपट्टी थकली आहे. दरवर्षी महापालिकेकडून नळधारकांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले जाते.
मुंबईत पार पडलेल्या 'ओटीएम २०२६' मध्ये महाराष्ट्र पर्यटनाच्या दालनाला जागतिक पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. पर्यटनाचा जीडीपीमधील वाटा १५% पर्यंत नेण्याचे ध्येय पर्यटन विभागाने ठेवले आहे.
कर्जत पंचायत समितीच्या निवडणुकीत 12 पैकी 10 जागा जिंकत कर्जत परिवर्तन आघाडीने विजय मिळविला आहे.महायुती मधील शेकाप,शिवसेना शिंदे गट यांना केवळ प्रत्येक एका जागेवर विजय मिळाला आहे.
Dharashiv ZP election result 2026 : राजकीय हाडवैराचा दिखावा करताना प्रत्यक्षात ‘गावकीपेक्षा भावकीला प्राधान्य देत’ भाजपाच्या अर्चना पाटील यांना विजयी करण्यासाठी नियोजनबद्ध राजकारण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर गटातून अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी ७५९७ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेतली. या गटात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
दिवसा कडक ऊन आणि रात्री थंड हवामान याचा थेट परिणाम नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे. शाळकरी मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे.