Eknath Shinde: असोचॅमच्या ‘फार्म टू फॉरेन कॉनक्लेव्ह २०२६’मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक पातळीवर नेण्यासाठी ‘फार्म टू फॉरेन’ उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
Nag Panchami festival: संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला खंडाळा तालुक्यातील सुखेड आणि बोरी गावांचा ‘बोरीचा बार’ यंदाही पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला. नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही गावांतील महिला सनई-हलगीच्या तालावर ओढ्याच्या…
Pratap Sarnaik: महाराष्ट्रातील व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक राहणार असून, त्यासाठी…
Tribal Ashram School: आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणासाठी खराब दर्जाच्या भाजीपाल्याचा वापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून आजार बळावण्याची भीती व्यक्त…
Matheran News: माथेरानमधील शार्लोट लेकमधील गाळ काढण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. माथेरान नगरपरिषदेकडून गाळ काढण्यासाठी मजूर लावण्यात आले असून, जुन्याच पद्धतीने काम केले जात असल्याचे समोर आले आहे. मात्र,…
Nashik Earthquake: नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन आणि एकदरे परिसरात कंपने जाणवली. महिनाभरात नाशिकमध्ये अनेकदा भूकंपाचे…
रायगड जिह्ल्याचे नवनियुक्त पालकमंत्री भरत गोगावले यांचे पनवेल-पळस्पे नाक्यावर शिवसेनेच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
पेट्रोलच्या तुलनेत हायड्रोजनमध्ये अधिक ऊर्जाघनता असून त्याच्या वापरातून कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी करण्याची क्षमता H2 आहे. त्यामुळे वाहतूक, उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रासाठी स्वच्छ इंधनाचा पर्याय विकसित करण्याच्या प्रयत्नांना संशोधनामुळे…
गोंदिया ते देवरी मार्गावर एसटी महामंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे सकाळी ५:३० वाजताची बस सातत्याने उशिराने धावत असून महाविद्यालयातील महत्त्वाच्या तासिका चुकल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
Matheran News: माथेरानमधील शार्लोट लेकचे पाणी १० ऑगस्ट रोजी सोडण्यात आल्यानंतर तलावातील गाळ आणि सुपीक मातीचा मुद्दा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर नववीत शिकणाऱ्या मेहुल राकेश कोकळे या शाळकरी मुलाने…
डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील सुमारे ६०० विद्यार्थी-विद्यार्थिनी घरी परतले. चार विद्यार्थिनींच्या असामान्य वर्तनानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले. पालकांनी मुलांना घरी नेल्यानंतर इतर विद्यार्थ्यांनीही शाळा सोडली. निवासी आश्रमशाळा काही काळासाठी…
Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेचे कामकाज जनतेला थेट पाहता यावे, यासाठी लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू करण्याच्या मागणीसाठी शहरातील समाजसेवकांनी महापालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. महासभेतील चर्चा, निर्णय प्रक्रिया आणि नगरसेवकांची…
Voter List: राज्यातील मतदार यादीच्या प्रक्रियेदरम्यान सुमारे २ कोटी ७ लाख ३ हजार २६८ मतदारांचे गणना अर्ज अद्याप जमा किंवा संकलित झालेले नाहीत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या…
Palghar Eco Sensitive Zone : पश्चिम घाटातील जैवविविधता आणि जंगलांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने पालघर जिल्ह्यातील तब्बल १२६ गावांचा समावेश 'इको-सेन्सिटिव्ह झोन'मध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये वाडा,…
Marathi language: व्यावसायिक प्रवासी वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. चालकांच्या मराठी संवाद कौशल्याची तपासणी करण्यात येणार असून, आतापर्यंत १ लाख ६५…
रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यामुळे ११ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि पालकांचा नगरपरिषद शाळांकडे कल वाढावा म्हणून शिक्षकांनी स्वतःच्या पुढाकारातून नर्सरी, केजी-१ आणि केजी-२चे वर्ग सुरु केले आहेत. याशिवाय गणवेश आणि पुस्तक संच देण्याचा प्रयत्न सुद्धा…
Vasai-Virar News: वसई-विरार शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात सामाजिक कार्यकर्ते विवेक तिवारी यांनी १५ ऑगस्टपासून वसई-विरार महापालिका (VVCMC) मुख्यालयाबाहेर ‘सडक सत्याग्रह’ उपोषण सुरू केले आहे.
Karjat News: कर्जत तालुक्यातील पाषाणे गावातील गॅलक्सी गृहसंकुलात रात्रीच्या सुमारास तब्बल ११ फूट लांबीचा अजगर आढळल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तळमजल्यावर अजगर दिसताच स्थानिकांनी सर्पमित्रांशी संपर्क साधला.
तीन हजार एकरमध्ये संपूर्ण पुरंदर विमानतळ प्रकल्प पूर्ण होत असताना आमचे क्षेत्र पुन्हा का घेतले जात आहे ? असा जाहीर सवाल उदाचीवाडी येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.