NCRB च्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्रात दर 5 मिनिटाला एक अनैसर्गिक मृत्यू होत आहे. या भयावह आकडेवारीवरून जयंत पाटील यांनी सरकारवर 'जंगलराज' असल्याची टीका केली आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना बूथस्तरापर्यंत मजबूत करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे १६ मे २०२६ पासून राज्यव्यापी संवाद दौरा सुरू करणार आहेत.
आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी उमरगा येथे भीम पॅंथर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत शासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवला आणि ‘जोडे मारो’ आंदोलनाद्वारे संताप व्यक्त केला.
Maharashtra Weather: महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत असून यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह काही भागांत वाढत्या उष्णतेमुळे येलो अलर्ट देण्यात…
४०० केव्ही हाय व्होल्टेज लाईन प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यल्प मोबदल्यात घेतल्या जात असल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. काही शेतकऱ्यांना हजारो रुपयांत गप्प केले जात असल्याचे समोर आलं आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत ऐनवेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक विषय मांडून त्यांना मंजुरी देण्यात आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जतन आणि संवर्धनाच्या कामासाठी अष्टविनायकातील तीन प्रमुख मंदिरे १० मे ते ९ जून या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईतील सर्व वॉर्ड कार्यालयांमध्ये ‘वाळवण महोत्सव 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी उन्हाळ्याच्या दिवसांत घराघरांत तयार केले जाणारे पदार्थ इथे विक्रीसाठी भरवले जातील.
Sharad Pawar Satara Visit: आजारपणातून सावरल्यानंतर प्रथमच साताऱ्यात दाखल झालेल्या पवारांचे शासकीय विश्रामगृह येथे तुतारीच्या जयघोषात आणि घोषणांच्या कडकडाटात जंगी स्वागत करण्यात आले.
Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे यांनी साताऱ्यात सरकारवर जोरदार टीका केली. सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत असल्याचे त्या म्हणाल्या.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी धर्मांतर रॅकेट, निदा खानची अटक आणि बंगालमधील हिंसाचारावर रोखठोक मते व्यक्त केली आहेत. जाणून घ्या 'वंदे मातरम' आणि पंतप्रधान मोदींच्या सोमनाथ दौऱ्याबद्दल त्या काय म्हणाल्या.
Summer Travel : समर वेकेशनसाठी मुंबईपासून जवळ थंड हवेची ठिकाणे शोधत आहात मग आजची बातमी तुमच्या कामाची आहेत. पर्यटकांच्या यादीत नेहमीच समाविष्ट असलेल्या या ठिकाणांची यादी जाणून घ्या.
Eknath Shinde News: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघाताचा धोका निर्माण झाला होता. ऐरोलीवर आलेल्या वादळामुळे वैमानिकाने हेलिकॉप्टर परत फिरवले. वाचा या थराराबद्दल सविस्तर माहिती.
महाराष्ट्रातील वीज कर्मचाऱ्यांनी बोनस आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी सरकारला इशारा दिला असून, मागण्या मान्य न झाल्यास १४ मेपासून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.
तळेरान (ता. जुन्नर) येथील पुष्पावती नदीवरील पाझर तलावात बुडून नऊ वर्षांच्या सख्ख्या जुळ्या बहीण-भावाचा अंत झाला आहे. श्रावणी रामदास साबळे आणि गणेश रामदास साबळे (वय११ वर्षे) अशी या मृत चिमुकल्यांची…
राज ठाकरे यांनी सरकार आणि समाज या दोघांच्याही सद्यस्थितीबाबत बोचरे प्रश्न उपस्थित केले आहेत. जलदगती न्यायालयांची केवळ आश्वासने देण्याची ही वेळ राहिलेली नाही, तर आता थेट आणि निर्णायक कृती करण्याची…
एकवीरा देवी संस्थानची सुमारे १०० वर्षे जुनी इमारत तसेच त्याच परिसरातील ८० वर्षे जुनी दुसरी इमारत यांनाही २३ जून २०२५ रोजी नोटीस देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही कोणतीही कारवाई झाली…