Maharashtra राज्यात साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी व्यापक धोरण राबवण्यात आले आहे. २४ ऑगस्ट २०२१ पासून लागू या धोरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून ६९२ जणांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने माथेरानमधील घोड्यांच्या लिदीमुळे वाढलेल्या प्रदूषणावर आक्षेप घेत अश्वपाल संघटना व नगर परिषदेला दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
Cabinet Meeting Decisions News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (1 एप्रिल) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलं आहे.
अवकाळी पावसामुळे ५५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ३० हजारांहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. पावसामुळे हाताशी आलेली पिके मातीमोल झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तासवडे MIDC मधील SKM फाईन केमिकल कंपनीत पुन्हा स्फोटाचा धोका निर्माण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण कायम आहे. सुदैवाने त्याचा मोठा परिणाम झाला नाही, मात्र कंपनीत अजूनही बॅरेल फुटण्याचा धोका कायम…
वाढवण पोर्ट परिसरात सुमारे १२०० एकरवर अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजार समिती उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ही बाजारपेठ रस्ता, रेल्वे, बंदर आणि विमानतळाशी जोडलेली असेल, अशी माहिती पणनमंत्री रावल यांनी…
नाशिकमध्ये वाढत्या उष्णतेमुळे दररोज सुमारे ८० कोंबड्यांचा मृत्यू होत असून, पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेत शनिवारी मुंगीघाटातील कावडसोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. मानाच्या कावडी चढविताना 'हरहर महादेव' गर्जनेत मुंगीघाटाचा डोंगर अक्षरशः दुमदुमून गेला.
बेंबळी पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचाराचे आरोप होत असून, कमी क्षमतेच्या पंपांमुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे.
महाड-भोर-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचा दुवा असलेला वरंधा घाट ३० एप्रिलपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सुमारे ५५ रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या प्रक्रियेमुळे वाळूचे दर कमी होण्याची कोणतीही स्पष्ट योजना नसल्याची चर्चा रंगली आहे.
उन्हाळ्यात वाढलेल्या आवकामुळे फळांचे दर सध्या घसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त दरात रसदार फळांचा आस्वाद घेता येणार आहे. शीतपेये, फळांचे रस, रसदार फळे खाण्याकडे नागरिकांचा कल जास्त असतो.
गारपिटीनंतर खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश दिले.
Ladki Bahin Yojana News : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असून या योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित होण्यास सुरुवात झाली…
शरद पवार यांनी खेळाडू हर्षवर्धन सदगीरला आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयारी करण्यासाठी १२ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर केली. या मदतीमुळे त्याच्या प्रशिक्षण व तयारीला मोठी चालना मिळणार आहे.
धाराशिवमध्ये महिलांना स्वयंरोजगारासाठी स्वावलंबी करण्यासाठी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेतून अर्थसहाय्य देण्याची ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिली. ३० महिलांचा सन्मान करण्यात आला.
महिला व बाल विकास विभाग आणि चिल्ड्रन्स इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन (CIFF) यांच्यात पाच वर्षांचा सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून, या भागीदारीमुळे मातृ व बाल पोषण निर्देशांकात मोठी उंची गाठली…
जावळी तालुक्यातील महू धरणाची उभारणी सुमारे 30 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. या धरणासाठी सुमारे 700 कोटींहून अधिक रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे सांगितले जाते.