Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंमत असेल तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला खुले आव्हान

  • By युवराज भगत
Updated On: Dec 05, 2023 | 03:23 PM
हिंमत असेल तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला खुले आव्हान
Follow Us
Close
Follow Us:
मुंबई : आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना सरकारने हिंमत असेल, तर मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवावी. मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहू नका, असे थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवावी
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पाच राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये भाजपला भरघोस यश मिळाले आहे. मात्र, त्यांना माझे आव्हान आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवावी.
एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या
पाच राज्यांचा निकाल लागला, या निवडणुकीत भाजपाला (BJP) घवघवीत यश मिळाले. आता पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या, दम असेल तर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घ्या आणि एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिले आहे.
सरकारसह गौतम अदानींवरही हल्लाबोल
त्याचबरोबर सरकारला आणि अदानीला जाब विचारण्यासाठी 16 डिसेंबरला धारावीहून अदानींच्या कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना दिली आहे. तर पुढे बोलताना त्यांनी सरकारसह गौतम अदानींवरही हल्लाबोल केला आहे. धारावीमध्ये राहणाऱ्या लोकांचे त्यांच्या उद्योगासाठी तिथेच स्थानांतर होणे गरजेचे आहे. त्यांना 400 ते 500 फुटांची जागा मिळायला हवी. 80 ते 90 हजार झोपड्या अद्याप पात्र अपात्रतेच्या सीमेवर आहे.
अदाणी यांना मला विचारायचे आहे की, तुम्ही काय करणार आहात? सरकार उद्योगपतीला मदत करीत आहेत. पिढ्यान् पिढ्या धारावीवासीय राहत आहेत, त्या ठिकाणी धारावी वासियांना राहायला घर मिळायला हवे, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
सरकारने ते आपल्या ताब्यांत घ्यायला हवे
आताच्या सरकारने खास सवलती अदानींना दिल्या आहेत. अदानी यांचं भल कसं होईल असा सरकारने प्लॅन केला आहे. जर टीडीआर हा विषय समोर येणार असेल तर सरकारने ते आपल्या ताब्यांत घ्यायला हवे. कुठेही सर्व्हे करताना दडपशाही झाली तर शिवसैनिक हे हाणून पाडेल. 20 टक्के सरकार आणि 80 टक्के अदानी असा विषय सध्या झाला आहे. याबाबतदेखील खुलासा व्हायला हवा असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Web Title: Uddhav thackerays open challenge to bjp they said if you have the courage show it by holding mumbai municipal corporation elections nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2023 | 03:22 PM

Topics:  

  • uddhav thackrey

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.