Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात मध्यावधी निवडणुका होणार? रावसाहेब दानवेंनी दिला ‘हा इशारा’, दानवे म्हणाले…

केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी एक मोठं व खळबळजनक वक्तव्य केलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे, उद्या काय होईल याचा नेम नाही. त्यामुळं मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. रावसाहेब दानवेंच्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, तसेच राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 22, 2022 | 06:08 PM
राज्यात मध्यावधी निवडणुका होणार? रावसाहेब दानवेंनी दिला ‘हा इशारा’, दानवे म्हणाले…
Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद – राज्यात सत्तांर परिवर्तन होऊन आता चार महिने झाले आहेत. शिवसेनेतून शिंदे गटाने बंड केल्यानंतर भाजपासोबत त्यांनी सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. यानंतर शिवसेनेतून आमदारांसह, खासदार, नगरसेवक  तसेच पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करत आहेत, त्यामुळं ठाकरे गटाची गळती थांबायची काही नाव घेत नाहीय, दरम्यान, हे सरकार लोकशाहीच्या विरोधात स्थापन झाले आहे, त्यामुळं जास्त काळ टिकणार नाहीय, असं वारंवार विरोधक म्हणत आहेत. अजित पवार, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे तसेच महाविकास आघाडीतील अनेक खासदार व आमदार म्हणाहेत की हे सरकार जास्त काळ टिकणार नाहीय.

[read_also content=”तुरुंगात जायच्या आधी…आणि तुरुंगातून बाहेर पडल्यावर राऊतांची भाषा बदलली – दिपक केसरकर https://www.navarashtra.com/maharashtra/sanjay-raut-language-changed-before-going-to-jail-after-getting-out-of-jail-deepak-kesarkar-347376.html”]

दरम्यान, या धरतीवर केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी एक मोठं व खळबळजनक वक्तव्य केलं आहे. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे, उद्या काय होईल याचा नेम नाही. त्यामुळं मध्यावधी निवडणुका कधीही लागू शकतात असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. रावसाहेब दानवेंच्या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून, तसेच राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहेत. शिंदे गटात व भाजपामध्ये आलबेल नाहीय, असं राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळं आता रावसाहेब दानवेंनी केलेलं वक्तव्य किती खरे व किती खोटे ठरते हे येणारा काळच ठरवले.

Web Title: Will there be mid term elections in the state raosaheb danve statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2022 | 05:57 PM

Topics:  

  • elections
  • Raosaheb Danve

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.