Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातून परतीचा पाऊस जाणार अन् आता दिवाळीपासून थंडीची लाट येणार; हवामान खात्याचा अंदाज

राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण दसरा पावसामध्येच गेला. दिवाळी सण जवळ आला तरी देखील राज्यात पाऊस सुरूच आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 24, 2024 | 07:18 AM
हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यात थंडीची लाट; तापमानाचा पारा शून्यापेक्षाही खाली

हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरसह अनेक राज्यात थंडीची लाट; तापमानाचा पारा शून्यापेक्षाही खाली

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सध्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दिवसा कडक ऊन आणि रात्री पाऊस असे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. परतीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात शेतीवर पाणी फेरले. मात्र, आता हा पाऊस जाण्याच्या मार्गावर असून, ऑक्टोबर अखेरपर्यंत मान्सूनची सांगता होईल अन् राज्यात 1 नोव्हेंबरपासून थंडीची लाट येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवले आहे.

राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण दसरा पावसामध्येच गेला. दिवाळी सण जवळ आला तरी देखील राज्यात पाऊस सुरूच आहे. अशामध्ये सर्वजण थंडी कधी पडणार याची वाट पाहत आहेत. राज्यात थंडी कधी पडणार याबाबत हवामान खात्याने महत्वाची माहिती दिली आहे.

चार दिवसांत दक्षिण नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या 18 जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवमान खात्याने वर्तवली आहे.

आठवड्याभरात ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडीला सुरुवात

हवामानात खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जय बोरानंतर १ नोव्हेंबरनंतर राज्यात थंडी सुरू होणार आहे. सध्या सुरू असलेला पाऊस देखील विश्रांती घेणार आहे. ऑक्टोबर अखेरला मान्सूनची सांगता होणार आहे. येत्या आठवडाभरात नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि अकोला या भागात थंडीला सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी हा अंदाज वर्तवला आहे.

दक्षिण महाराष्ट्रात तुरळक सरींची शक्यता

गुरुवारपासून राज्यात पावसाची उघडीप मिळू शकते, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 26 ते 29 ऑक्टोबरदरम्यान फक्त दक्षिण महाराष्ट्रात चार दिवस तुरळक पावसाची शक्यता आहे.

Web Title: Winter season may start from 1st november nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 07:18 AM

Topics:  

  • maharashtra update
  • Maharashtra Weather
  • Rain in Mumbai

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.