राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण दसरा पावसामध्येच गेला. दिवाळी सण जवळ आला तरी देखील राज्यात पाऊस सुरूच आहे.
विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पूर्व विदर्भातील काही भागात गारपिटीचा इशारा देखील नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.
नैसर्गिक अधिवासात मानवाचा हस्तक्षेप वाढल्यामुळे समुद्राची पातळी वाढली आहे. जर अजूनही अशाच प्रकारे हस्तक्षेप वाढत असेल तर लवकरच संपूर्ण मुंबईत पुराचा धोका जाणवेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पर्यायरणातील…
पहिल्या पावसात मुंबईची(Mumbai) दैना झाली आहे. मुसळधार पावसामुळे(Heavy Rain) मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला आहे.तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी(Rain In Mumbai)…
पहिल्या पावसातच मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे(Water Logging) दिसून आले. या मुंबईतल्या पावसावर मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल(Iqbalsing Chahal Reaction) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आज एकाचवेळी हायटाईड, मुसळधार पाऊस(Heavy Rain) यामुळे पाणी तुंबले(Water Logging) आहे. हिंदमाता प्रकल्पाला कोरोनाच्या अडथळ्यांमुळे उशीर झाला. पण ही कारणं आम्ही देणार नाही, असं किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) म्हणाल्या.