Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमिर खान वयाच्या ५९ व्या वर्षी करणार तिसरे लग्न? अभिनेता म्हणाला- ‘हा काळ माझ्या आयुष्यातील…’

बॉलीवूड अभिनेता आमिर खानने आत्तापर्यंत दोनदा लग्न केले असून दोन्ही पत्नींना घटस्फोटही दिला आहे. अभिनेत्याचे पहिले लग्न रीना दत्ता आणि दुसरे लग्न किरण रावशी झाले होते. आता जेव्हा त्याला त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल विचारण्यात आले तेव्हा अभिनेत्याने अतिशय चोख उत्तर दिले आहे. त्याने आपल्या वयाचा उल्लेख केला आणि अमीर खानने आपले मत स्पष्ट मांडले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 26, 2024 | 02:45 PM
(फोटो सौजन्य- Social Media)

(फोटो सौजन्य- Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

आमिर खान हा असा बॉलिवूड स्टार आहे, जो एका वर्षात एकच चित्रपट पडद्यावर आणतो आणि तो सुपरहिट ठरतो, पण गेल्या काही वर्षांपासून या अभिनेत्याचे नशीब त्याला पडद्यावर साथ देत नाही आहे. 2022 मध्ये अमीर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट फ्लॉप झाला. या चित्रपटातील गाणी मात्र चाहत्यांना खूप आवडली. याआधी अमीर खान कतरिना कैफसोबत ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये दिसला होता, हा चित्रपटदेखील प्रेक्षकांना फारसा आवडला नव्हता. आमिर केवळ चित्रपटांमध्येच फ्लॉप ठरत नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही तो गेल्या दोन-तीन वर्षांपासून एकटाच आहे. त्याने 2021 मध्ये आपली दुसरी पत्नी किरण रावसोबत घटस्फोटाची घोषणा केली होती. आता त्याने तिसऱ्या लग्नाच्या प्रश्नावर मौन सोडले आहे.

आमिरने तिसऱ्या लग्नाबद्दल सोडले मौन
किरण रावसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी अंदाज बांधला होता की अभिनेता लवकरच तिसरे लग्न करणार आहे. त्यामुळेच त्याने किरणपासून घटस्फोट घेतला आहे. आता एक वर्षांनंतर त्यांनी लोकांच्या या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, जी रिया चक्रवर्तीने तिच्या शोमध्ये अभिनेत्याला विचारली होती. याबद्दल अभिनेत्याने आपले मत स्पष्ट केले आहे.

आमिर खान म्हणाला, लग्न हा एक कॅनव्हास आहे आणि ते कसे रंगवतात हे दोन लोकांवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत जेव्हा अभिनेत्रीने त्याला विचारले की, ‘तुम्ही पुन्हा लग्न करण्यास तयार होईल का?’ यावर तो म्हणाला, ‘मी आता 59 वर्षांचा आहे, मला वाटत नाही की मी पुन्हा लग्न करू शकेन. मला ते अवघड जात आहे. माझ्या आयुष्यात सध्या अनेक नाती आहेत. माझी मुले आणि माझे भाऊ आणि बहिणींसह मी माझ्या कुटुंबाशी पुन्हा संपर्क साधला आहे. ही नाती मला जपायची आहेत.” असे अभिनेत्याने या मुलाखतीत सांगितले.

हे देखील वाचा- अनिल कपूरच्या ‘हमारा दिल आपके पास है’ चित्रपटाला २४ वर्षे पूर्ण, अभिनेत्याचे ईशा तलवारने केले कौतुक!

मी एक चांगला व्यक्ती बनण्याच्या मार्गावर आहे
या विषयावर रिया आणि आमिर खानचे संभाषण इतके टोकाला गेले की, अभिनेत्री म्हणाली, ‘मी जर आमिर खान वधू शोधत असल्याची जाहिरात केली तर?’ यानंतर अभिनेता म्हणाला, ‘सध्या नाही. माझ्या जवळच्या लोकांसोबत राहून मला खूप आनंद होतो. मी एक आणखी चांगला व्यक्ती बनण्यासाठी काम करत आहे.” असे अमीर खानने या मुलाखतीत सांगितले.

Web Title: Aamir khan to get married for the 3rd time at the age of 59

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 02:45 PM

Topics:  

  • amir khan
  • Entertainmnet

संबंधित बातम्या

‘2026 तुझं शेवटचं वर्ष असेल…’, भर पोलीस चौकीत प्रसिद्ध अभिनेत्याला मिळाली धमकी, भीतीने झाला थरकाप
1

‘2026 तुझं शेवटचं वर्ष असेल…’, भर पोलीस चौकीत प्रसिद्ध अभिनेत्याला मिळाली धमकी, भीतीने झाला थरकाप

‘जन नायकन’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून मिळाले नाही प्रमाणपत्र, मद्रास HC प्रदर्शनाच्या २ दिवस आधी घेणार निर्णय
2

‘जन नायकन’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून मिळाले नाही प्रमाणपत्र, मद्रास HC प्रदर्शनाच्या २ दिवस आधी घेणार निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.