Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पहलगाम हल्ल्यावर अमिताभ बच्चन यांनी धरले मौन? पुन्हा एकदा ‘या’ गूढ पोस्टमुळे बिग बी झाले ट्रोल

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली, ज्यामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी एक गूढ ट्विट केले, ज्यामुळे वापरकर्ते संतापले आणि त्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 23, 2025 | 03:37 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

सौंदर्य आणि स्वर्गीय दृश्यांसाठी जगभर प्रसिद्ध असलेले काश्मीर दहशतवाद्यांनी रक्तरंजित गोंधळात बदलले आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली आहे. ही क्रूरता पाहून सगळ्यांचाच संताप झाला आहे. तसेच, या घटनेदरम्यान काही वापरकर्ते अमिताभ बच्चन यांनाही ट्रोल करत आहेत. झालं असं की काश्मीर दहशतवादी हल्ल्यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं, जे पाहून युजर्स संतापले आणि त्यांना ट्रोल करायला नेटकऱ्यांनी सुरुवात केली आहे. जरी अमिताभ बच्चन यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर थेट काहीही सांगितलेले नाही. पण बुधवारी रात्री १२.४१ मिनिटांनी त्यांनी एक ट्विट केले. हे पाहिल्यानंतर लोकांनी अभिनेत्याला ट्रोल करायला सुरुवात केली.

‘Kesari Chapter 2’ ने परदेशात हिट झाला की फ्लॉप? जाणून घ्या चित्रपटाची एकूण कमाई!

अमिताभ बच्चन यांची गूढ पोस्ट
२३ एप्रिल २०२५ रोजी रात्री उशिरा अमिताभ बच्चन यांनी एका ट्विटमध्ये ‘टी ५३५६ -‘ असे लिहिले. या पोस्टमधून काहीही स्पष्ट झाले नाही आणि लोकांना त्याचा अर्थ काय आहे हे समजले नाही. पण लोक निश्चितच दोन गटात विभागले गेले. अर्ध्या लोकांनी सुपरस्टारला पाठिंबा दिला तर उर्वरित अर्ध्या लोकांनी अभिनेत्याला ट्रोल केले.

 

T 5356 – — Amitabh Bachchan (@SrBachchan) April 22, 2025

अमिताभ बच्चन यांच्या पोस्टवर युजर्स काय म्हणाले?
एका वापरकर्त्याने लिहिले, ‘तुम्हाला काय म्हणायचे आहे?’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘याला काही संदर्भ आहे का?’ एकाने म्हटले, ‘अमितजी, शांतता खूप काही सांगते.’ याशिवाय काही वापरकर्ते त्यांच्यावर रागावले आणि म्हणू लागले की काश्मीरमध्ये काय घडले यावर एकही पोस्ट नाही? एका महिला युजरने म्हटले, ‘सर, तुम्ही या चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ अभिनेते आहात. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला तुम्ही श्रद्धांजलीही वाहिली नाही?’ एका चाहत्याने लिहिले, ‘सर, तुम्ही ते स्पष्टपणे सांगावे.’

‘भारत योग्य उत्तर देईल…’, पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड संतप्त, सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त!

पहलगाममध्ये काय घडले?
मंगळवारी पहलगाममध्ये एक हृदयद्रावक दहशतवादी हल्ला झाला. जिथे दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची गोळ्या घालून हत्या केली. यामध्ये २ परदेशी पर्यटकही होते. या घटनेने पुन्हा एकदा भारताला पुलवामा दहशतवादी हल्ल्याची आठवण करून दिली आहे. यावेळी संपूर्ण देश संतापाने पेटला आहे. केंद्र सरकारही पूर्ण सक्रिय आहे. घटनेनंतर लगेचच गृहमंत्री अमित शहा काश्मीरमध्ये पोहोचले आणि सुरक्षा दलांसोबत सतत बैठका घेत आहेत. या घटनेचा निषेध करताना, पंतप्रधान मोदींनी हे देखील स्पष्टपणे सांगितले की ते या घडलेल्या घटनेसाठी माफ करणार नाहीत.

Web Title: Amitabh bachchan cryptic tweet amid kashmir terror attack pahalgam netizens angry on his silence sparks controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • Bollywood
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

अखेर श्रद्धा कपूरने लग्नाबाबत सोडले मौन! वयाच्या ३८ व्या वर्षी राहुल मोदीच्या कुटुंबाची होणार सून
1

अखेर श्रद्धा कपूरने लग्नाबाबत सोडले मौन! वयाच्या ३८ व्या वर्षी राहुल मोदीच्या कुटुंबाची होणार सून

सुधा चंद्रनच्या खरोखरच अंगात आली होती देवी की केले ढोंग? नेटकऱ्यांनी केले ट्रोल, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया
2

सुधा चंद्रनच्या खरोखरच अंगात आली होती देवी की केले ढोंग? नेटकऱ्यांनी केले ट्रोल, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

Karur stampede case: सीबीआयने Thalapathy Vijay ला पाठवली नोटीस, चौकशीसाठी बजावले समन्स
3

Karur stampede case: सीबीआयने Thalapathy Vijay ला पाठवली नोटीस, चौकशीसाठी बजावले समन्स

‘ही माझी जबाबदारी नाही…’ बच्चन-कपूर कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याबाबत काय म्हणाला अगस्त्य नंदा?
4

‘ही माझी जबाबदारी नाही…’ बच्चन-कपूर कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याबाबत काय म्हणाला अगस्त्य नंदा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.