Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी रागात मर्यादा विसरलो…’, आक्षेपार्ह जातीयवादी टिप्पणीनंतर अनुराग कश्यपने मागितली माफी!

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या त्यांच्या वादग्रस्त जातीविषयक वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. यासाठी त्यांच्यावर बरीच टीका झाली. यानंतर त्याने आता माफी देखील मागितली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 22, 2025 | 12:37 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी अलीकडेच एका जाती समुदायावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. त्यांच्या या टिप्पणीवरून बराच वादंग निर्माण झाला असून अनुराग कश्यपवर टीका होत आहे. अनुराग कश्यपलाही आता त्याची चूक कळली आहे, त्यानंतर त्याने माफी मागितली आहे. अनुराग कश्यपने आज मंगळवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, ‘रागात मी माझ्या मर्यादा विसरलो’. आता या पोस्टला नेटकऱ्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

काय म्हणाला अनुराग कश्यप?
अनुराग कश्यपने आज मंगळवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिले की, ‘रागाच्या भरात एखाद्याला उत्तर देताना मी माझ्या मर्यादा विसरलो. आणि मी संपूर्ण ब्राह्मण समाजाबद्दल वाईट बोलला. समाज, ज्यातील अनेक लोक माझ्या आयुष्याचा एक भाग राहिले आहेत, ते अजूनही तिथे आहेत आणि खूप योगदान देत आहेत. आज ते सर्व माझ्यामुळे दुखावले आहेत. माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास झाला आहे. मी ज्यांचा आदर करतो अशा अनेक बुद्धिजीवी माझ्या रागामुळे आणि माझ्या बोलण्याच्या पद्धतीमुळे भावना दुखावल्या गेल्याची मी माफी मागतो, तसेच मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करेल, मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल.’ असं चित्रपट निर्माता अनुरागने म्हटलं आहे.

काय सांगता! सैफ अली खानला मुंबई सोडायचीय? हल्ल्या प्रकरणानंतर ३ महिन्यांनी परदेशात खरेदी केले आलिशान घर!

‘मी मनापासून माफी मागतो’ – अनुराग
अनुराग कश्यप पुढे लिहितात, ‘मी या समाजाची मनापासून माफी मागतो ज्यांना मी हे सांगू इच्छित नव्हतो, पण एखाद्याच्या हलक्या कमेंटला उत्तर देताना रागाच्या भरात ते लिहिले.’ मी माझ्या सर्व मित्रांची, माझ्या कुटुंबाची आणि समाजाची माझ्या बोलण्याच्या पद्धतीबद्दल आणि अपशब्दांबद्दल माफी मागतो. मी त्यावर काम करेन जेणेकरून ते पुन्हा घडू नये. मी माझ्या रागावर काम करेन. जर मला या विषयावर बोलायचे झाले तर मी योग्य शब्द वापरेन. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल.’

 

ईडीने साउथ सुपरस्टार Mahesh Babu ला बजावले समन्स, कोणत्या प्रकरणात अडकला अभिनेता?

नेटकऱ्यांनी म्हटले- ‘आत्मनिरीक्षण’
अनुराग कश्यपच्या या पोस्टवर युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या माफी मागण्याच्या निर्णयाचे नेटिझन्स कौतुक करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘आत्मनिरीक्षण.’ दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, ‘अशी माफी मागणे ही तुमची महानता आहे.’ एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘चूक मान्य करणे आणि ती सर्वांनी स्वीकारणे ही खूप मोठी गोष्ट आहे.’ तथापि, काही वापरकर्ते अनुरागला ट्रोलही करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘सोशल मीडियावर तुमची वैयक्तिक निराशा व्यक्त करणे टाळा.’ सर्वांना एकाच तराजूत तोलू नका.

Web Title: Anurag kashyap controversy film maker anurag kashyap apologize for his controversial comment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2025 | 12:37 PM

Topics:  

  • Anurag Kashyap
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री
1

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधले चाहत्यांचे लक्ष, मानसी आणि सुबोधची दिसली केमिस्ट्री

‘कांतारा: चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची दमदार एन्ट्री; ‘रिबेल’ गाण्यामध्ये ऋषभसोबत थिरकला गायक
2

‘कांतारा: चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची दमदार एन्ट्री; ‘रिबेल’ गाण्यामध्ये ऋषभसोबत थिरकला गायक

‘जे प्रेमात मरतात…’, धनुष आणि क्रिती सेननची दिसली जबरदस्त केमिस्ट्री; ‘Tere Ishk Mein’ टीझर रिलीज
3

‘जे प्रेमात मरतात…’, धनुष आणि क्रिती सेननची दिसली जबरदस्त केमिस्ट्री; ‘Tere Ishk Mein’ टीझर रिलीज

सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई! कपूर कुटुंब नवीन पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज
4

सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई! कपूर कुटुंब नवीन पाहुण्याचं स्वागत करण्यासाठी सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.