Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय जवानांनी पाकिस्तानवर टाकले ‘रवीना टंडन बॉम्ब’, नवाझ शरीफना फुटला घाम!

कारगिल युद्धाशी संबंधित किस्से आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत तसेच आज सर्वत्र कारगिल विजय दिवस भारतीयांमध्ये साजरा होताना दिसत आहे. या दिवसानिम्मित एक रवीना टंडनची प्रसिद्ध कथा देखील आठवते जी ऐकून नवाझ शरीफ याना देखील धक्का बसला होता.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 26, 2024 | 02:37 PM
Raveena Tanton

Raveena Tanton

Follow Us
Close
Follow Us:

आज 26 जुलै रोजी भारत कारगिल विजय दिवस सर्वत्र साजरा केला जात आहे. 1999 मध्ये शत्रूंचा पराभव करणाऱ्या सर्व जवानांच्या हौतात्म्याला आणि बलिदानाला आज आपण आदरांजली वाहतो आहोत. कारगिलमधील हे युद्ध भारत आणि पाकिस्तानमध्ये झाले होते ज्यात शेजारील देशाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनचाही भांडणाशी संबंध आहे, ज्याबद्दल क्वचितच चाहत्यांना माहिती असेल.

याचदरम्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध तीन युद्धे लढली असून तिन्ही युद्धे जिंकली आहेत. कारगिलमध्ये झालेल्या शेवटच्या युद्धात लढलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा विजय दिवस साजरा केला जातो. संपूर्ण भारताला त्या शूर सुपुत्रांचा अभिमान आहे. अशा परिस्थितीत, आपण वर्षानुवर्षे कारगिल युद्धाशी संबंधित किस्से आपण ऐकत आले आहोत, त्यापैकी एक म्हणजे 80-90 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या रवीनाची प्रसिद्ध कथा याचा देखील या मध्ये समावेश आहे.

कारगिल युद्धात रवीना टंडनचे नाव पुढे आले होते
समोर उभ्या असलेल्या पाकिस्तानी सैन्याला जेव्हा भारतीय लष्कराच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले तेव्हा त्यांनी रवीना टंडनचे नाव घेतले. कारण पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी एका मुलाखतीत रवीना टंडन त्यांची आवडती अभिनेत्री असल्याचा खुलासा केला होता. पुढे 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले तेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी गंमतीने रवीना आणि माधुरी दीक्षितला भारतीय जवानांच्या मृतदेहाच्या बदल्यात मागणी केली. आणि या गोष्टीची भरपूर चर्चा सुद्धा सुरु होती.

हे देखील वाचा- ‘कारगिलच्या युद्धातून पाकिस्तानने कोणताही धडा घेतला नाही’; पंतप्रधान मोदींचा थेट हल्लाबोल

त्यानंतर त्यांच्या मागणीला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने असे चोख उत्तर दिले जे पाकिस्तान कधीही विसरू शकणार नाही. खरे तर कारगिल युद्धादरम्यान भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये बॉम्ब टाकला होता, ज्यावर लिहिले होते, “नवाज शरीफ फ्रॉम रवीना टंडन”. (रवीना टंडनकडून नवाझ शरीफ यांना) एवढेच नाही तर क्षेपणास्त्रावर त्यांच्या नावासह हृदय आणि बाणही बनवण्यात आला होता.

रवीना टंडन आणि कारगिलची जगभरात चर्चा झाली
या घटनेची त्या दिवसांत भारत-पाकिस्तानातच नव्हे तर जगभरात चर्चा सुरु झाली होती. यासोबतच प्रत्येक वृत्तपत्रात बॉम्बचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आला होता, ज्यावर “नवाज शरीफ यांच्यासाठी रवीना टंडनकडून” असे लिहिले होते. त्यानंतर एका न्यूज पोर्टलशी बोलताना अभिनेत्रीने या घटनेवर आपले मौन सोडले आणि सांगितले की, मला हे खूप दिवसांनी कळले. त्यांनी लोकांना समस्या प्रेमाने सोडवण्याचा सल्लाही दिला.

Web Title: Indian army bombs pakistan writing raveena tondon name nawaz sharif get shocked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 02:37 PM

Topics:  

  • Kargil Vijay Diwas
  • Raveena Tandon

संबंधित बातम्या

Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धात भारताने किती खर्च केला; सर्वाधिक नुकसान कुणाचे?
1

Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धात भारताने किती खर्च केला; सर्वाधिक नुकसान कुणाचे?

‘एक अशी जखम जी कधीच…’, विमान अपघातानंतर रवीनाने केला Air India ने प्रवास; झाली भावुक
2

‘एक अशी जखम जी कधीच…’, विमान अपघातानंतर रवीनाने केला Air India ने प्रवास; झाली भावुक

‘भारत योग्य उत्तर देईल…’, पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड संतप्त, सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त!
3

‘भारत योग्य उत्तर देईल…’, पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड संतप्त, सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.