Kargil War Letters: कारगिल युद्धादरम्यान सैनिकांनी घरच्यांना लिहिलेल्या शेवटच्या पत्रांचा भावूक इतिहास जाणून घ्या. कॅप्टन विजयंत थापर आणि कॅप्टन मनोज पांडे यांच्या पत्रांची गाथा एकदा वाचाच.
आर्थिक नुकसानापेक्षा जास्त नुकसान भारताने आपले ५२७ शूर सैनिक गमावले. तर या युद्धात १३६३ हून अधिक सैनिक जखमी झाले. हे असे बलिदान आहे जे कोणत्याही किंमतीत तोलता येणार नाही.
1999 मध्ये कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि त्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ दरवर्षी 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा कारगिल विजय…
कारगिल युद्धाशी संबंधित किस्से आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत तसेच आज सर्वत्र कारगिल विजय दिवस भारतीयांमध्ये साजरा होताना दिसत आहे. या दिवसानिम्मित एक रवीना टंडनची प्रसिद्ध कथा देखील आठवते जी…
भारत आणि पाकिस्तानमधील हे युद्ध मे ते जुलै १९९९ पर्यंत चालले. 'ऑपरेशन विजय'च्या माध्यमातून भारताच्या शूर सैनिकांनी कारगिल, द्रास भागातील पाकिस्तानी हल्लेखोरांनी ताब्यात घेतलेला भाग पुन्हा ताब्यात घेतला. मातृभूमीचे रक्षण…