Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पतीने काम करावे आणि पत्नीने मुलांना सांभाळावे…’ सुनील शेट्टी हे काय म्हणाला… ऐकून नेटकरी हैराण !

सुनील शेट्टीने एका मुलाखतीत महिलांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली आहे, ज्यामुळे अभिनेता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आणि त्यांच्याकडे लोकांचे लक्ष वेधले आहे. अभिनेता आता नक्की काय म्हणाला आहे हे आपण जाणून घेऊया

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 28, 2025 | 04:02 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

सुनील शेट्टी त्याच्या ताज्या मुलाखतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही काळापूर्वी, अभिनेत्याने त्याची मुलगी अथिया शेट्टीच्या प्रसूतीबद्दल वादग्रस्त विधान केले होते, त्यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्यावर जोरदार टीका झाली होती. गौहर खान सारख्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वानेही पुढे येऊन सुनील शेट्टीचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आणि आता पुन्हा एकदा तो महिलांबद्दलच्या त्याच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आला आहे.

लवकरच ‘हेरा फेरी ३’ मध्ये दिसणारा सुनील शेट्टीने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की महिलांनी मुलांची काळजी घ्यावी तर पुरुषांनी बाहेर जाऊन त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे. अभिनेत्याची ही मुलाखत बाहेर येताच सोशल मीडियावर त्याच्यावर टीका होऊ लागली आणि लोकांनी त्याला जोरदार ट्रोल करायला सुरुवात केली. खरंतर, अभिनेता त्याच्या मुलाखतीत कुटुंब आणि लग्नाबद्दल संवाद साधताना दिसला आहे. आता अभिनेता नक्की या नात्याबद्दल काय म्हणाला जाणून घेऊयात.

बाबा झाल्यानंतर सिद्धार्थने घेतले बाप्पाचे दर्शन, सिद्धिविनायक मंदिरात लावली आईसोबत हजेरी

सुनील शेट्टीने दिला लग्नाबद्दल गुरुमंत्र
बॉलीवूड अभिनेते सुनील शेट्टी या मुलाखतीत म्हणाले की, ‘लग्नानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ लागतो. पण आजच्या मुलांमध्ये लग्नानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ देण्याइतका वेळच राहिला नाही आहे, म्हणूनच इतके घटस्फोट होत आहेत.’ तसेच, अभिनेता पुढे म्हणाला, ‘आजच्या मुलांमध्ये तेवढा संयम पण राहिलेला नाही आहे. लग्न काही काळानंतर एक तडजोड बनते. जिथे तुम्हाला एकमेकांना समजून घ्यावे लागते. तुम्हाला एकमेकांसाठी जगावे लागते.’ असे अभिनेता म्हणताना दिसला आहे.

अभिनेता पुढे म्हणाला, ‘नंतर एक मुलं जन्माला येते तेव्हा एका पत्नीला माहित असणे गरजेचे आहे की नवरा स्वतःचे करिअर बनवेल आणि मी मुलाची काळजी घेईल. नवरा देखील आपल्याला मदत करेल. पण आजकाल प्रत्येक गोष्टीचा खूप दबाव मनावर पडला जात आहे.’ असे सुनील शेट्टी म्हणाले आहेत. परंतु, अभिनेत्याचे हे विधान मीडिया वापरकर्त्यांना आवडले नाहीत. लोकांनी त्यांना खूप ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

आयपीएस अधिकाऱ्यांची टीम पोहचली आमिर खानच्या घरी? अभिनेत्याने स्वतःच सांगितले कारण, म्हणाला…

सोशल मीडियावर अभिनेता ट्रोल
‘हेरा फेरी ३’ चा अभिनेता सुनील शेट्टीला ट्रोल करताना, लोकांनी कमेंट केली आहे की तो अभिनेता ६० वर्षांचा आहे आणि त्यांची विचारसरणी देखील ६० पेक्षा जास्त आहे. त्याच वेळी, एका वापरकर्त्याने लिहिले, ‘पीआरने तुम्हाला सांगितले नाही का?’ इतर वापरकर्त्यांनी ट्रोल करताना लिहिले, ‘हा माणूस स्वतःची प्रतिमा खराब करत आहे.’ असे लिहून लोक अभिनेत्यावर टीका करताना दिसले आहेत.

Web Title: Viral social suniel shetty controversy husband build career wife take care of child sparks row netizen brutally troll actor asking to shut up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 04:01 PM

Topics:  

  • Bollywood
  • Border 2 Movie
  • entertainment

संबंधित बातम्या

बाॅलिवूडमध्ये धमक्यांचे सत्र सुरुच! सलमान खानचा मेहुणा Aayush Sharma याला बिश्नोई टोळीकडून धमकीचा ईमेल
1

बाॅलिवूडमध्ये धमक्यांचे सत्र सुरुच! सलमान खानचा मेहुणा Aayush Sharma याला बिश्नोई टोळीकडून धमकीचा ईमेल

‘धुरंधर’ मधील ‘शरारत’ गायिका जास्मिन सँडलासच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान उडाला गोंधळ; गायिकेने थांबवला शो
2

‘धुरंधर’ मधील ‘शरारत’ गायिका जास्मिन सँडलासच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान उडाला गोंधळ; गायिकेने थांबवला शो

रणवीर सिंगनंतर सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीला मिळाली धमकी; कोट्यवधी रुपयांची मागणी
3

रणवीर सिंगनंतर सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीला मिळाली धमकी; कोट्यवधी रुपयांची मागणी

Drishyam 3 मध्ये ‘या’ साऊथ अभिनेत्याने एन्ट्री; अक्षय खन्नाला करणार रिप्लेस? अभिनेत्याने स्वतःच केला खुलासा
4

Drishyam 3 मध्ये ‘या’ साऊथ अभिनेत्याने एन्ट्री; अक्षय खन्नाला करणार रिप्लेस? अभिनेत्याने स्वतःच केला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.