Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kyunki aas bhi kabhi bahu thi 2 मालिकेतील विराणी कुटुंबात येणार वादळ ; ‘या’ अभिनेत्याने साकारली खलनायकाची भूमिका

मालिकेच्या नव्या कोऱ्या या दुसऱ्या सिझन सर्वत्र चर्चा होताना देखील दिसत आहे. अशातच आता मालिकेती विराणी कुटुंबात नवं वादळ येणार असल्याच पुढच्या काही भागांत दिसणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 02, 2025 | 01:12 PM
Kyunki aas bhi kabhi bahu thi 2 मालिकेतील विराणी कुटुंबात येणार वादळ ; ‘या’ अभिनेत्याने साकारली खलनायकाची भूमिका
Follow Us
Close
Follow Us:

Kyunki aas bhi kabhi bahu thi 2 : दोन दशकांपूर्वी म्हणजे तब्बल 25 वर्षांपूर्वी स्टार प्लस या हिंदी वाहिनीवर एकाच मालिकेची चर्चा जास्त रंगली ती म्हणजे क्योंकी सांस भी कभी बहु थी. सध्या या मालिकेच्या दुसऱ्या सिझनचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. नव्या कोऱ्या या दुसऱ्या सिझन सर्वत्र चर्चा होताना देखील दिसत आहे. अशातच आता मालिकेती विराणी कुटुंबात नवं वादळ येणार असल्याच पुढच्या काही भागांत दिसणार आहे.

25 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 सालामध्ये प्रदर्शित झालेल्या या मालिकेचा चाहता वर्ग आजही मोठ्या प्रमाणात. मालिकेच्या प्रदर्शित झालेल्या दोन भागांबद्दल चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. मालिकेतील जुन्या भागांमधील काही पात्रांची आठवण या नव्य़ा सिझनमध्ये चाहत्यांकडून होत आहे. याबाबत आता आणखी एक ट्विस्ट मालिकेत येत आहे. लवकरच विराणी कुटुंबात खलनायकाची एन्ट्री होणार आहे. याबाबतची माहिती छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याने दिली आहे.

‘बिन लग्नाची गोष्ट’ टिझर प्रदर्शित! प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हा’ अभिनेता साकारणार आहे खलनायकाची भूमिका

हिंदी मालिका विश्वातील नावाजलेला अभिनेता अंकित भाटीया याने नुकतीच माध्यमांना दिलेली मुखात चर्चेत आहे. अंकित भाटीया मालिकेच्या या दुसऱ्या सिझनमध्ये खलनायकाच्या भूमिकेत असणार आहे. अंकितच्या व्यक्तिरेखेचं नाव विरेन पटेल असं असणार आहे. हा विरेनमुळे विराणी कुटुंबाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे.

ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांचं होणार भरपूर मनोरंजन, ‘अल्ट्रा झकास’वर पाहायला मिळणार कंटेंटचा वर्षाव

काय म्हणाला अंकित ? 

माध्यमांशी संवाद साधताना अंकित म्हणाला की, “मी गेल्या चार वर्षांपासून भाग्य लक्ष्मी मालिकेत करत होतो. बालाजी टेलिव्हिजनचा भाग असल्याने मला माहित होते की हे कास्टिंग होणार आहे. मी निर्मात्यांशी आणि कास्टिंग लोकांशी बोललो. त्यांनी मला ऑडिशन देण्यास सांगितले.पहिल्या दोन भूमिकांसाठी मला नकार मिळाला. त्यानंतर मला विरेन या खलनायकाच्या पात्रासाठी माझी निवड करण्यात आली आहे, असं मला निर्मात्यांनी फोन करुन सांगितल.

अंकित पुढे असंही म्हणाला की , मालिकेची मुख्य नायिका स्मृती इराणी यांच्याबरोबर माझा सीन नुकताच शुट झाला आहे. त्यांच्याबरोबर काम कऱण्याचा अनुभव अत्यंत सुंदर होता. त्या कलाकार असण्याबरोबर एक मंत्री देखील आहे. लहानपणापासून ज्यांना पाहत आलो आहे त्यांच्याबरोबर काम करण्य़ाची संधी मिळणं खूप सुखद अनुभव होता असं अंकितने सांगितलं आहे. सीन शुट झाला तो दिवस खूप छान होता. मालिकेच्या मिटींगसाठी आम्ही सर्वजण एकता कपूर यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो तो अनुभव सुद्धा आनंददायी होता. अंकितची ही नवी व्यक्तिरेखा मालिकेत काय नवा ट्विस्ट घेऊन येणार आहे, याकडे आता चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

 

 

 

 

Web Title: Ankit bhatia to play villain in kyunki aas bhi kabhi bahu thi 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 01:04 PM

Topics:  

  • ekta kapoor
  • Indian Television
  • Smriti Irani

संबंधित बातम्या

‘तारक मेहता’ तब्बल ८ वर्षांनी परतणार टप्पू? अभिनेत्याने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला “माझे आयुष्य…”
1

‘तारक मेहता’ तब्बल ८ वर्षांनी परतणार टप्पू? अभिनेत्याने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, म्हणाला “माझे आयुष्य…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.