Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सर्वोत्तम नागरिक सन्मान! भारताच्या खऱ्या कर्मवीरांना समर्पित असा अभिनव पुढाकार

सीमा सिंह यांच्या पुढाकारातून आयोजित ‘सर्वोत्तम नागरिक सन्मान’ कार्यक्रमात देशासाठी निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या खऱ्या नायकांचा गौरव करण्यात आला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 07, 2025 | 06:54 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

२०२५ सालचा सर्वोत्तम नागरिक सन्मान हा एक प्रेरणादायी कार्यक्रम ठरला, ज्यात देशासाठी निःस्वार्थपणे योगदान देणाऱ्या खऱ्या नायकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध समाजसेविका आणि “मदर ऑफ ऑर्फन्स” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीमा सिंह यांनी मुंबईतील होटेल सहारा स्टार येथे केले.

प्रकाश राजने युट्यूबर्सवरील हल्ल्याचा केला निषेध, म्हणाले ‘या गुंडांमुळे धार्मिक स्थळे बदनाम आहेत…’

कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या विचारप्रवर्तक भाषणाने झाली. त्यांनी सीमा सिंह यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना जबाबदार नागरिक होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर भाजप मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशीष शेलार यांनी स्थानिक नेतृत्व आणि जनसहभागाच्या गरजेवर भाष्य केले.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींचा गौरव करण्यात आला. पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर (ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ), पद्मभूषण डॉ. विजय भटकर (भारतातील पहिल्या स्वदेशी सुपरकॉम्प्युटरचे जनक), पद्मश्री डॉ. शंकर महादेवन (प्रसिद्ध गायक व संगीतकार), पद्मभूषण अनुपम खेर (ज्येष्ठ अभिनेते व प्रेरणादायी वक्ते), पद्मश्री विजेंदर सिंग (ऑलिम्पिक पदकविजेता बॉक्सर) आणि इम्तियाज अली (सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक) या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींचा सम्मान करण्यात आले. तसेच त्यांना गौरवण्यात आले आहे.

सीमा सिंह यांनी आपल्या विधानांमध्ये म्हटले आहे की, “हा मंच केवळ प्रसिद्ध व्यक्तींसाठी नाही, तर अशा नायकांसाठी आहे जे समाजात शांतपणे, कुठलाही गाजावाजा न करता बदल घडवत आहेत.” त्यांच्या मेघाश्रेय फाउंडेशनच्या माध्यमातून त्या गेल्या अनेक वर्षांपासून बालकल्याण, महिला सशक्तीकरण, ग्रामीण विकास आणि आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत.

Khalid Ka Shivaji: ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या सेन्सॉर प्रमाणपत्राची पुनर्तपासणी, महाराष्ट्र सरकारची केंद्राकडे मागणी

हा कार्यक्रम केवळ सन्मान वितरणासाठी नव्हता, तर तो एक सामूहिक प्रेरणास्थळ ठरला. विविध भाषणं, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भावनिक क्षणांनी संपूर्ण संध्याकाळ खास झाली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांच्या मनात एकच विचार रुजला “खरे नायक हे प्रसिद्धीच्या झोतात नसतात, ते समाजासाठी कार्य करीत असतात… निःस्वार्थपणे.” हा बहुमोलाचा संदेश या कार्यक्रमातून समोर आला. हा सन्मान सोहळा कर्तव्यनिष्ठेच्या आणि समाजसेवेच्या मूल्यमापनाचे प्रतिक ठरला.

Web Title: The best civilian honor an innovative initiative dedicated to indias true heroes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • cinema news

संबंधित बातम्या

Rabindranath Tagore: अजूनही चित्रपटांमध्ये जिवंत आहेत टागोरांचे विचार, स्त्रीवादी प्रवचनाच्या मुद्द्यांनी सोडली अमिट छाप
1

Rabindranath Tagore: अजूनही चित्रपटांमध्ये जिवंत आहेत टागोरांचे विचार, स्त्रीवादी प्रवचनाच्या मुद्द्यांनी सोडली अमिट छाप

चित्रपट वादादरम्यान ‘फुले’ प्रदर्शित; प्रतीक गांधीने व्यक्त केली चिंता, म्हणाला “देश बदलला आहे…”
2

चित्रपट वादादरम्यान ‘फुले’ प्रदर्शित; प्रतीक गांधीने व्यक्त केली चिंता, म्हणाला “देश बदलला आहे…”

कुणी नाकाचा आकार बदलतात, तर कुणी ओठ; बोटॉक्स सर्जरी नेमकं आहे तरी काय? अभिनेत्रीच्या खुलाशानंतर चाहतेही चकित
3

कुणी नाकाचा आकार बदलतात, तर कुणी ओठ; बोटॉक्स सर्जरी नेमकं आहे तरी काय? अभिनेत्रीच्या खुलाशानंतर चाहतेही चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.