'ठरलं तर मग' मालिकेने आजवर प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. मात्र मालिकेचा नवा प्रोमो पाहताच नेटकऱ्यांनी मात्र चांगलेच ताशेरे ओढले आहेत. असं काय झालं प्रोमोमध्ये चला जाणून घेऊयात.
शौर्य, बुद्धी आणि असामान्य नियोजनकौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कशी केली, यातील प्रेरणादायी अध्याय म्हणजे आग्रा स्वारी.
TVF (द व्हायरल फीव्हर) हे आज भारतातील सर्वात प्रभावी आणि विश्वासार्ह डिजिटल कंटेंट प्लॅटफॉर्मपैकी एक मानले जाते. दर्जेदार आणि वास्तवाशी जोडलेल्या कंटेंटसोबतच अभिनय क्षेत्रात भक्कम कलाकार घडवण्यात TVF चे मोठे…
Movie Distribution Process in Cinemas: एकाच दिवशी जगभरातील शेकडो थिएटर्समध्ये चित्रपट कसा पोहोचतो? पेनड्राईव्ह की इंटरनेट? पाहा चित्रपटाच्या संपूर्ण तंत्रज्ञान आणि त्यामागील सुरक्षा व्यवस्था.
मराठी सिनेसृष्टीतील ‘चॉकलेट बॉय’ अशी ओळख निर्माण केलेल्या सिद्धार्थ चांदेकरने आपल्या सहजसुंदर, प्रामाणिक आणि परिपक्व अभिनयाच्या जोरावर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.
‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, त्याच्या प्रमोशनअंतर्गत पुण्यात सिग्नल स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी विशेष शो आयोजित करण्यात आला.
९ जानेवारीपासून मुंबई आणि ठाण्यात २२वा 'थर्ड आय' आशियाई चित्रपट महोत्सव सुरू होत आहे. ५६ चित्रपट, सई परांजपे यांचा सन्मान आणि डॉ. व्ही. शांताराम यांच्या अजरामर चित्रपटांची पर्वणी रसिकांना मिळणार…
बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कल्याण चॅटर्जी यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने बंगाली चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तसेच त्यांच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे.
'साबर बोंडं' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपट महोत्सवात आपली छाप सोडल्यानंतर, 'सबरबोंडा' आता थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
रवींद्रनाथ टागोर हे केवळ कवी, लेखक, चित्रकार किंवा तत्वज्ञानी म्हणूनच ओळखले जात नाहीत तर त्यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी देखील ओळखले जातात. आज, रवींद्रनाथ टागोर यांनी जयंती आहे.
'फुले' हा चित्रपट समाजसुधारक ज्योतिराव फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच वादात आहे. आता चित्रपटाबद्दल प्रतीक गांधीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जागरण फिल्म फेस्टिव्हलच्या १२ व्या आवृत्तीचा ग्रँड फिनाले लवकरच मुंबईत पार पडणार आहे. तसेच हे फिल्म फेस्टिव्हल खूप मोठ्या प्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीने सुरु होणार आहे.
मोहनलाल यांनी त्यांच्या 'वृषभ' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. अलीकडेच चित्रपटाच्या टीमने केक कापून चित्रीकरण पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
लक्षात घ्या, नवीन चित्रपटाच्या मुहूर्तावर भरभरुन मनापासून बोलणारे/ ऐकणारे/ सांगणारे चित्रपट रसिक जेथे आहेत तेथे आज पहिल्याच शोपासून मल्टीप्लेक्सवर शुकशुकाट? नेमके काय कमी पडतेय? पूर्वप्रसिध्दीच्या कल्पना आणि प्रभाव कमी पडतोय…
मुंबईतील (Mumbai) कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आज संध्याकाळी साधारण ४.१५ च्या आसपास सावन कुमार टाक यांचं निधन (Saawan Kumar Tak Passed Away) झालं.