Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात सुरक्षा कायद्याचा गैर वापर होऊ शकतो…; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली चिंता

विधानसभेमध्ये जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले असून आता ते विधान परिषदेमध्ये जाणार आहे. मात्र याचा गैरवापर केला जाण्याची शक्यता अनिल देशमुख यांनी व्यक्त केली.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 11, 2025 | 05:26 PM
ncp anil deshmukh press live on Public Security Bill political news

ncp anil deshmukh press live on Public Security Bill political news

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : महाराष्ट्रामध्ये सध्या विधीमंडळ पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन जोरदार वादंग निर्माण झाला आहे. यामध्ये विधीमंडळात जनसुरक्षा विधेयक मंजूर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळामध्ये जनसुरक्षा विधेयक सादर केले. यानंतर महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये हे विधेयक मंजूर झाले आहे. कोणत्याही डिसेंट नोट शिवाय हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यावर आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख यांनी संशय देखील व्यक्त केला आहे.

नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. अनिल देशमुख यांनी जनसुरक्षा विधेयक मंजूरीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ठजनसुरक्षा कायदा हा विधानसभेत मंजूर झाला, आता विधनपरिषदेत जाईल.  शेतकरी, कामगार, राजकीय पक्ष, विद्यार्थी यांच्या मनात भीती आहे. ईडी कायदा हा दहशतवादी यांच्यासाठी होता, ड्रग विरोधात होतो, पण महाराष्ट्र मध्ये राजकीय विरोधकांसाठी केला जातो. ईडी कायद्यांचा गैर वापर केला जातो, तसा जण सुरक्षा कायद्याचा गैर वापर होऊ शकतो, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे .

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

या विधेयक मंजूर करताना समितीमधील आणि सभागृहातील विरोधकांनी विरोध दर्शवला नाही. याबाबत अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, यात अनेकांनी भीती व्यक्त केली आहे, सभागृहात मत मांडली, उद्देश काहीही असला तरी राजकिय विरोधकांवर कारवाई केली जाते असा आरोप केला, असे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे. याचबरोबर परबवीर सिंग यांना क्लीन चीट देण्याबाबत अनिल देशमुख यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, त्यांच्यावर उद्योजक, पोलीस खात्यातील लोकांनी आरोप केले, याची चौकशी करताना महाराष्ट्र पोलीस यानी प्रकरण सीबीआयकडे गेले, त्यावेळी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होईल असं वाटत होतं, तेच झालं, भाजप परमवीर सिंग यांना वाचवण्याच काम करत आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जनसुरक्षा कायद्याचा उपयोग काय?

महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्यानंतर ते नक्की काय आहे याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. जनसुरक्षा कायदा अर्थात PSA हा एक अजामीनपात्र आणि प्रतिबंधात्मक कायदा आहे. या कायद्यानुसार, जर सरकारला वाटत असेल की, एखादी व्यक्ती सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी किंवा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे, तर त्या व्यक्तीला कोणत्याही आरोपाशिवाय ताबडतोब ताब्यात घेतले जाऊ शकते. यामुळे नक्षलवादी कारवाई करणाऱ्यांवर वचक मिळवण्यास फायदेशीर ठरेल. देशातील काही नक्षलग्रस्त राज्यांमध्ये असा विशेष कायदा आधीपासूनच अस्तित्वात आहे. परंतु महाराष्ट्रात असा कायदा नसल्याने पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना UAPA सारख्या केंद्र सरकारच्या कायद्यांचा आधार घ्यावा लागतो. यानंतर आता पोलिसांना कारवाई करणे सोपे होणार आहे.

Web Title: Ncp anil deshmukh press live on public security bill political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2025 | 05:26 PM

Topics:  

  • anil deshmukh

संबंधित बातम्या

NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
1

NAGPUR : राज्य सरकारच्या संगनमतानेच निवडणुकांना स्थगिती? अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.