Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनेकजण अजूनही बसवतात अडीच ते तीन दिवसांचा बाप्पा, यामागे नक्की कारण काय?

अनेक जण दीड दिवसाने गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करतात तर काहीं ठिकाणी पाच, सात किंवा दहाव्या दिवशी गणेश मुर्तीचे विसर्जन केले जाते. पण काही ठिकाणी अडीच ते तीन दिवसांनी विसर्जन केले जाते यामागे कोणते कारण आहे ? जाणून घ्या.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 05, 2024 | 03:35 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

गणेशोत्सव दोन दिवसांवर आलेला आहे. गणपती बाप्पाच्या आगमानाची तयारी सर्वत्र उत्साहात सुरु झाली आहे. सगळीकडे दीड दिवस, पाच दिवस, गौरी गणपती, 10 दिवस असे गणपती बाप्पा विराजमान होतात पण आजूनही काही ठिकाणी अडीच ते तीन दिवस गणपत्ती बाप्पा विराजमान होतात, अशी प्रथा आहे. अडीच ते तीन दिवस गणपती बाप्पा बसवण्याचे नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊया.

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी येते. यंदा गणेशोत्सवाची सुरुवात शनिवार, 7 सप्टेंबरपासून  होणार आहे. 10 दिवस चालणार हा उत्सव अनंत चतुर्दशीला संपतो. गणेश उत्सवात पाच दिवस, दीड दिवस, गौरी गणपती सोबत किंवा 10 दिवसांचा गणपती बाप्पा बसवला जातो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र, अनेक जण अडीच किंवा तीन दिवसांचा गणपती बाप्पाही बसवतात. यामागे नेमके काय कारण आहे, हे अनेकांना माहिती नसेल. त्यामुळे याचे कारण आपण जाणून घेऊया.

हेदेखील वाचा- गणपतीच्या नैवेद्यात बनवा ओव्याच्या पानांपासून चविष्ट भजी, सोपी पद्धत

गणेश उत्सवात अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतात. यामध्ये परंपरेनुसार बाप्पा किती दिवस ठेवायचा, हे ठरवलं जातं. जे चाकरमानी मुंबईतून गावी गणपतीसाठी येतात किंवा ज्यांना कामामुळे वेळ अधिक मिळत नाही, असे सगळे लोकं दीड दिवसांचा गणपती बाप्पा बसवतात.

कोकणात काही लोकांकडे अडीच किंवा तीन दिवसांचा बाप्पा बसवला जातो, परंतु यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही. ज्यांना 5 दिवसांचा बाप्पा काही कारणास्तव बसवता येत नाही, मग त्यात आर्थिक कारणसुद्धा असू शकते, असे काही लोकं अडीच किंवा तीन दिवसांचा गणपती बाप्पा बसवतात. पूर्वजांनी कधीतरी ही परंपरा सुरू केली असल्याने काहींकडे अजूनही बाप्पाचे अडीच किंवा तीन दिवसांनंतर विसर्जन केले जाते.

हेदेखील वाचा- गणेश चतुर्थीच्या दिवशी हरिद्र गणेश कवच पठण केल्याने होतील अनेक फायदे

काही ठिकाणी कुळाचार पद्धती किंवा परंपरा यामुळेच अनेकांकडे अजुनही गणपती 3 दिवसांचा असतो. याला कोणतेही शास्त्रीय कारण नसल्याचे गुरुजींनी सांगितले. दरम्यान, सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे वेध लागले आहे. सर्वजण आपल्या लाडक्या गणरायाची आतुरतेने वाट पाहत आहे. बाजारातही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे.

मंत्र

आवाहन न जानामी न जानामी विसर्जनम ।

हा ऐकलेला मंत्र असेल तर यातच आवाहन करून पूजा करायची आणि त्यानंतर तिचे विसर्जन करायचे हीच पूजा पद्धती मानली जाते.

Web Title: Ganesh chaturthi why do so many people have ganpati for 2nd half and for 3 day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 03:35 PM

Topics:  

  • Ganesh Chaturthi 2025
  • Ganpati festival 2024

संबंधित बातम्या

Sankashti Chaturthi 2025:  संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, हिंदू धर्मात याला इतकं महत्व का दिलं जातं ?
1

Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थी म्हणजे काय, हिंदू धर्मात याला इतकं महत्व का दिलं जातं ?

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान 9 मृत्यू, 12 बेपत्ता; कुठे कुठे काय काय घडले
2

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान 9 मृत्यू, 12 बेपत्ता; कुठे कुठे काय काय घडले

भाईंदरमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट : ३४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप
3

भाईंदरमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट : ३४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

Breaking News : विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता
4

Breaking News : विसर्जनाला गालबोट! ठाण्यात विसर्जनादरम्यान मोठी घटना, 5 जण नदीत बुडाले, एकाचा मृत्यू, 2 बेपत्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.