Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chinnaswamy Stadium Stampede : RCB वर एक वर्षाच्या बंदीची टांगती तलवार! BCCI च्या ‘त्या’ नियमामुळे उडाली खळबळ.. 

आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान 4 जून रोजी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत  ११ जणांना जीव गमवावा लागला होता. या याप्रकरणी आरसीबी संघ चांगलाचा अडकला आहे. बीसीसीआय या संघावर कारवाई करण्याची शक्यता आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 07, 2025 | 08:35 PM
Chinnaswamy Stadium Stampede: RCB faces one-year ban! BCCI's 'that' rule created a stir..

Chinnaswamy Stadium Stampede: RCB faces one-year ban! BCCI's 'that' rule created a stir..

Follow Us
Close
Follow Us:

Chinnaswamy Stadium Stampede : १७ वर्षांनंतर आरसीबी संघाने पहिल्यांदा आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबी चाहत्यांचा उत्साह वाढला होता, त्यानंतर त्यांनी देशभर जल्लोष केला. आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान 4 जून रोजी चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत  ११ जणांना जीव गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या प्रकरणी आरसीबीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक क्रिकेट असोसिएशनच्या दोन अधिकाऱ्यांनीही राजीनामा देखील दिला आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. या सगळ्यात आता आरसीबी संघ चांगलाचा अडकला आहे. या प्रकरणानंतर, बीसीसीआय आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीच्या सहभागाबाबत मोठा निर्णय घेण्याच्या विचारात असू शकते.

आरसीबीच्या विजय परेडमध्ये इतक्या मोठ्या दुर्घटनेला नेमके कोण जबाबदार आहे हे शोधण्यासाठी सध्या चौकशी करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत, आता बीसीसीआयसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की, जर या चुकीत आरसीबी संघ व्यवस्थापनाचे नाव आले तर ते पुढे नेमका काय निर्णय घ्यावा.

हेही वाचा : मैदानावर क्षेत्ररक्षणावरून खेळाडूंमध्ये व्हायचे वाद; Rohit Sharma च्या ‘त्या’ Video मध्ये झाले सारेच खुलासे..

बीसीसीआयचा तो नियम काय सांगतो?

आयपीएलमधील सर्व फ्रँचायझी या व्यावसायिक संस्था म्हणून काम करतात, परंतु त्यांचा सहभाग बीसीसीआयच्या कराराद्वारे नियंत्रित करण्यात येतो आणि त्या करारांमध्ये सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित अनेक कलमे देखील समाविष्ट असतात.  या नियमांच्या आधारे आरसीबीविरुद्ध कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.

जर आरसीबी व्यवस्थापनाला चौकशीत या गंभीर निष्काळजीपणासाठी थेट जबाबदार धरण्यात आले, तर बीसीसीआयला न्याय मिळवण्यासाठी आणि लीगची विश्वासार्हता राखण्यासाठी बंगळुरूविरुद्ध मोठी कारवाई करावी लागण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : ‘…आणि तेव्हा वडील खूप निराश होते’; Rohit Sharma ने सांगितली ‘त्या’ खेळीनंतरची घरातील परिस्थिती

केएससीएच्या अधिकाऱ्यांचा राजीनामा

राजीनामा देत वेळे अधिकारी म्हणाले की, दोन दिवसांत घडलेल्या अनपेक्षित आणि दुःखद घटनांमध्ये आमची भूमिका खूपच मर्यादित भूमिका असू शकते, परंतु याची आम्ही नैतिक जबाबदारी घेत आमच्या पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच टे पुढे म्हणाले की,  आम्ही ६ जून २०२५ रोजी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांना पत्र पाठवले असून सचिव आणि कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

केएससीएने सरकारकडून मागण्यात आली होती परवानगी

पीटीआयचा अहवाल आल्यानंतर काही तासांतच त्यांनी राजीनामा दिला. त्या अहवालात असे सांगण्यात आले होते की केएससीएने आरसीबीच्या आयपीएल विजयी उत्सव आयोजित करण्यासाठी विधान सौधा येथे परवानगी मागण्यात आली होती. यामुळे ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की,  केएससीएनेच फ्रँचायझीला कार्यक्रमासाठी मान्यता मिळवून देण्यास मदत केली होती. केएससीएने असे देखील म्हटले होते की, कार्यक्रमाची जबाबदारी संबंधित कार्यक्रम कंपनीची असणार आहे,  जी सर्व आवश्यक व्यवस्था करेल. त्यानंतर  रघुराम भट, शंकर आणि जयराम यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला तेव्हा त्यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात सांगितले की गेट आणि गर्दी व्यवस्थापन ही असोसिएशनची जबाबदारी नाही.

Web Title: Chinnaswamy stadium stampede rcb faces one year ban bccis that rule created a stir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2025 | 08:12 PM

Topics:  

  • RCB Vs PBKS

संबंधित बातम्या

IPL 2025 च्या अंतिम सामन्यात सर्व विक्रम उध्वस्त! ‘इतक्या’ कोटी लोकांनी टीव्हीवर लाईव्ह पाहिली RCB Vs PBKS लढत..  
1

IPL 2025 च्या अंतिम सामन्यात सर्व विक्रम उध्वस्त! ‘इतक्या’ कोटी लोकांनी टीव्हीवर लाईव्ह पाहिली RCB Vs PBKS लढत..  

IPL 2025 : RCB संघ विकला जाणार? आयपीएलच्या इतिहासात कधी नव्हे होणार महागडा करार, वाचा सविस्तर.. 
2

IPL 2025 : RCB संघ विकला जाणार? आयपीएलच्या इतिहासात कधी नव्हे होणार महागडा करार, वाचा सविस्तर.. 

Chinnaswamy Stadium Stampede : बेंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी कर्नाटक सरकार जबाबदार? उच्च न्यायालयाने विचारले ‘हे’ १० प्रश्न.. 
3

Chinnaswamy Stadium Stampede : बेंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी कर्नाटक सरकार जबाबदार? उच्च न्यायालयाने विचारले ‘हे’ १० प्रश्न.. 

IPL 2025 : कसा राहिला 18 वा हंगाम? RCB च्या पहिल्या विजेतेपदासह जाणून घ्या ‘या’ संघांचा प्रवास.. 
4

IPL 2025 : कसा राहिला 18 वा हंगाम? RCB च्या पहिल्या विजेतेपदासह जाणून घ्या ‘या’ संघांचा प्रवास.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.