राज्य पोलिस बँडच्या निनादात ध्वजारोहण होताच ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रमांचा उत्साहात सुरुवात झाली. यावेळी प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
विदर्भाने १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीच्या शेवटच्या साखळी सामन्यात चंदीगडचा एक डाव आणि ७६ धावांनी पराभव केला आहे. या विजयात विराज माहेश्वरीच्या ऐतिहासिक घातक गोलंदाजीने मोठी भूमिका बजावली.
जागतिक क्रीडा क्षेत्रात भारतीय जेन. जीने आपल्या प्रभावी कामगिरीने चांगलीच छाप पाडली आहे. क्रीकेट, बुद्धिबळ, भालाफेक,नेमबाज अशा आणि अनेक क्रीडाप्रकारात भारतीय युवा पिढीचा सहभाग मोठा आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमधील शासनमान्य १११ प्राध्यापक पदांच्या भरतीसंदर्भात अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
2025 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी अनेक घडामोडींनी भरलेले राहिले आहे. या वर्षी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह अनेक भारतीय स्टार खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे.
भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून १० जानेवारी रोजी अहमदाबाद येथे आपला पहिला राष्ट्रीय खेळाडू मंच आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०२५ या वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार टेम्बा बावुमा यांच्याकडे देण्यात आले आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माने २०२५ या वर्षात आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. दीप्ती शर्माने २०२५ या वर्षात खास विक्रम देखील केला आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय अफगाणिस्तान संघ घोषित केला. लेग-स्पिनर रशीद खान अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व करणार आहे.
बॅडमिंटन दिग्गज पुलेला गोपीचंद आणि टेनिसपटू लिएंडर पेस यांच्यासह अनेक अव्वल खेळाडू ९ ते १२ जानेवारी दरम्यान भारत मंडपम येथे होणाऱ्या विकासित भारत युवा नेतृत्व संवाद २०२६ मध्ये सहभागी होणार आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला दुखापतग्रस्त झाला आहे. शाहीन शाह आफ्रिदी सध्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळताना दुखापतग्रस्त झाला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा सामना भारताने १५ धावांनी जिंकला.भारताने या मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेपुढे १७५ धावांचे लक्ष्य दिले होते.