आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान अनेक वाद निर्माण झाले होते. आता काश्मीर मुद्याने आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ या स्पर्धेत देखील निर्माण झाले आहेत.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अहमदाबाद येथे पहिली कसोटी खेळली जात आहे. या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या डावात भारताचा विकेटकिपर ध्रुव जुरेलने हवेत सुर मारत झेल घेतला आहे.
आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नवीन मालक मिळण्याची शक्यता आहे. अदर पूनावाला यांनी केलेल्या ट्विटवरुण भारतीय क्रीडा विश्वात अशी चर्चा आहे की पूनावाला आरसीबीचे मालक होण्यास इच्छुक आहेत.
अहमदाबाद येथे बबहरत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराहने ३ विकेट्स घेऊन मोठा कारनामा केला आहे.
वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात अहमदाबाद येथे दोन कसोटी सामन्यांच्या पहिल्या कसोटीत कुलदीप यादवने एक जबरदस्त जादुई चेंडू टाकला, या जादुई चेंडूवर त्याने वेस्ट इंडजिचा फलंदाज शाई होपला चकवले आणि माघारी पाठवले.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा डाव १६२ धावांवर आटोपला. या सामन्यात भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने ४ विकेट्स घेऊन विक्रम रचला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरू झाला आहे. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलला डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी असणार आहे.
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने न्यूझीलंड महिला संघाचा ८९ धावांनी पराभव केला. या ऑस्ट्रेलियाची अॅशले गार्डनरने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकवून इतिहास रचला आहे.
सणासुदीच्या काळामध्ये आता अन्नपदार्थांमधील संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तान संघाचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात कुलदीप यादवने ४ विकेट्स घेऊन संघाच्या विजयात मोठी भूमिका निभावली.
भारत घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या म्हणजेच २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी शुभमन गिलने अंतिम अकराबद्दल माहीटी दिली.
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव केला. या सामन्यात पदार्पणवीर अमनज्योत कौरने शानदार कामगिरी केली. मात्र तीला एका विक्रमाने हुलकावणी दिली.
आशिया कपमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या अभिषेक शर्माला फळ मिळाले आहे. अभिषेक शर्माने बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी T20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये त्याने सर्वोच्च रेटिंग पॉइंट्स मिळवून इतिहास रचला आहे.