Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या IND Vs BAN कसोटी सामन्याच्या संघ निवडीबाबत सर्फराज खानचे मोठे भाष्य; म्हणाला…

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि के एल राहुल खेळत नव्हते. आता हे दोघेही भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 17, 2024 | 01:30 AM
सप्टेंबरमध्ये होणाऱ्या IND Vs BAN कसोटी सामन्याच्या निवडीबाबत सर्फराज खानचे मोठे भाष्य; म्हणाला...

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या IND Vs BAN कसोटी सामन्याच्या निवडीबाबत सर्फराज खानचे मोठे भाष्य; म्हणाला...

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टेस्ट सिरीज सप्टेंबर महिन्यात खेळली जाणार आहे. १९ ते २३ सप्टेंबर दरम्यान पहिली टेस्ट मॅच होणार आहे. तर दुसरी मॅच २७ तारखेपासून सुरू होणार आहे. दरम्यान या सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड होणे बाकी आहे. दरम्यान या सिरीज आधी भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सर्फराज खान याने त्याच्या निवडीबाबत भाष्य केले आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या टेस्ट मॅचमध्ये सर्फराज खानला संधी मिळाली होती. मात्र बांगलादेश दौऱ्यात त्यातला संधी मिळणार की नाही याबाबत सर्फराज खान काय म्हणाला, ते जाणून घेऊयात.

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये संधी मिळाल्यानंतर सर्फराज खानने तीन अर्धशतकी खेळी केल्या होत्या. तीन सामन्यात त्याने २०० पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत. मात्र बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यांत त्याला संधी मिळेल की नाही याची त्याला खात्री नसल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत त्याने एका मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि के एल राहुल खेळत नव्हते. आता हे दोघेही भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहेत. त्यावरून बांगलादेश सिरीजमधील निवडीबाबत त्याने भाष्य केले आहे. सर्फराज म्हणाला, ”माझी निवड होईल अशी मला अजिबात अपेक्षा नाही. मात्र निवड झाल्यास मी पूर्णपणे तयार आहे.देशांतर्गत किर्केटमध्ये सर्फराजने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे ही गोष्ट माझ्या फायद्याची ठरू शकते असे सर्फराज म्हणाला आहे. काही खेळाडूंना लगेच संधी मिळते. तर काही खेळाडूंना वाट बघावी लागते. मी पहिली टेस्ट मॅच खेळलो तेव्हा पहिले तीन बॉल मी थोडा स्थिर नव्हतो. मात्र नंतर मी पूर्ण नियंत्रणात होतो. जे मी देशांतर्गत क्रिकेट खेळताना करायचो तेच मी टेस्ट मॅच खेळताना करत होतो.”

Web Title: Cricketer sarfraz khan said i do not expect to be selected at india vs bangladesh test series team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 01:30 AM

Topics:  

  • cricket
  • india vs Bangladesh
  • Sarfraz Khan

संबंधित बातम्या

Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या
1

Crime News: खेळ बनला काळ! क्रिकेट सामन्यात केवळ 1 धावेवरून वाद; 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.