शिखर धवनच्या माजी पत्नीने त्याला कधीही पुन्हा लग्न करणार नाही असे सांगितले होते, असा दावा एका सोशल मीडिया पोस्टवरून करण्यात आला तेव्हा वाद सुरू झाला. धवनने पुन्हा लग्न करून त्याच्या…
टी२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ टप्प्यातील पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील महत्त्वाचा सामना कॅंडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. तेथील हवामान कसे आहे यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
पाकिस्तान सेमीफायनल आणि फायनलसाठी पात्र ठरला तर बाद फेरीचे सामने भारताऐवजी श्रीलंकेत होतील. एक नवीन अपडेट आली आहे की जर श्रीलंका पात्र ठरला तर त्यांचे सामने देखील भारतात नव्हे तर…
WI आणि ZIM च्या फलंदाजांनी, विशेषतः कॅरेबियन संघाच्या फलंदाजांनी, धमाकेदार खेळी केली. तथापि, या सामन्यात षटकारांचा एक मोठा विक्रम रचला गेला. टी२० च्या इतिहासात या सामन्याइतके षटकार इतर कोणत्याही सामन्यात…
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे, या सामन्यात हरमनप्रीतने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिका रावल या मालिकेमध्ये संघासाठी पुनरागमन करताना दिसणार आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाकडे अजूनही तीन संभाव्य परिस्थिती आहेत. दोन परिस्थितींमध्ये, नेट रन रेट अप्रासंगिक असेल, परंतु एका परिस्थितीत, नेट रन रेटचा विचार केला जाईल.
डेव्हिड मिलरने आता भारताविरुद्ध टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. ३९ षटकारांसह मिलर आता अव्वल स्थानावर पोहोचला आहे. ग्लेन मॅक्सवेल आता दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.
भारताचा पराभव झाला, ज्यामुळे उपांत्य फेरीत पोहोचण्याचा त्यांचा मार्ग अधिकच कठीण झाला. चला तर मग, टी२० विश्वचषक उपांत्य फेरीच्या शर्यतीत कोणते चार संघ आघाडीवर आहेत ते जाणून घेऊया.
एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाची नजर असणार आहे. पहिला एकदिवसीय मालिकेचा सामना चाहत्यांना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
गेल्या १८ आयसीसी स्पर्धेतील भारताचा दक्षिण आफ्रिकेविरूद्ध हा पहिलाच पराभव आहे, २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांना ऑस्ट्रेलियाकडून याच मैदानावर पराभव पत्करावा लागला होता.
झिम्बाब्वे विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज सुपर 8 चा सामना खेळवला जाणार आहे. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यातील हा सुपर ८ सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा ते जाणून घेऊया.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताच्या दारुण पराभवानंतर, क्रिकेट चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे की उपांत्य फेरीत पोहोचण्याची त्यांची शक्यता काय आहे आणि भारत टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे का?
वेस्ट इंडिजने सलग चार विजय मिळवले आहेत, दोन वेळा विजेता असलेल्या वेस्ट इंडिजसाठी आत्मविश्वासाची ही एक कठीण परीक्षा असेल. झिम्बाब्वेने या विश्वचषकामध्ये कमालीची कामगिरी केली आहे.
कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्याबद्दल आणि त्याच्या उणीवांबद्दल चर्चा केली. या सामन्यात भारतीय फलंदाज खूपच निराश झाले. पराभवानंतर सूर्यकुमार यादवने एक महत्त्वाचे विधान केले.
दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा नायक डेव्हिड मिलर होता. सामन्यादरम्यान एका क्षणी मिलरचा राग भडकला आणि तो वॉशिंग्टन सुंदरशी वाद घालू लागला. हाय-व्होल्टेज नाट्यमय वातावरणात पंचांनी हस्तक्षेप केला.
भारताच्या संघाची फलंदाजी या सामन्यांमध्ये पूर्णपणे फेल ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताच्या संघाला त्याच्या पहिल्याच सुपर 8 च्या सामन्यामध्ये 76 धावांनी पराभूत केले.
भारताचे संघाने पावर प्ले मध्ये जबरदस्त सुरुवात केली पण त्यानंतर डेव्होल्ड ब्रेविस आणि डेविड मिलर या दोघांची जबरदस्त भागीदारी पाहायला मिळाली. भारतीय संघाला विजयासाठी 188 धावांची गरज आहे.
जसप्रीत बुमराहने रॉयन रिकल्टनला बाद केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा डाव पूर्णपणे डळमळीत झाला. भारतीय संघाने त्यांच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांसह सुरुवात केली आहे. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी पहिले चार…
९ फेब्रुवारी रोजी झिम्बाब्वे-ओमान सामन्यानंतर, क्रीडा सूत्रसंचालक क्रिस्टल अर्नोल्डने दोन्ही खेळाडूंची मुलाखत घेतली. मनोरंजक म्हणजे, प्रस्तुतकर्त्याने खुर्चीवर उभे राहून प्रश्न विचारले.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रम याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.