Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG : ‘विश्वास ठेवणार नसाल तर का खेळवायचे..?’, दिनेश कार्तिकचा टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर पारा चढला.. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिका सुरू असून पहिला सामना हेडिंग्ले येथील लीड्स येथे खेळला जात आहे. या दरम्यान भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने संघाच्या मॅनेजमेंटवर संताप व्यक्त केला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 24, 2025 | 04:14 PM
IND Vs ENG: 'If you don't believe in it, why play?', Dinesh Karthik's anger over Team India's management soars.

IND Vs ENG: 'If you don't believe in it, why play?', Dinesh Karthik's anger over Team India's management soars.

Follow Us
Follow Us:

IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरवात झाली आहे. पहिला सामना हेडिंग्ले येथील लीड्स येथे खेळवला जात आहे. आतापर्यंत सामन्याचे चार दिवस खेळून झाले आहेत. अशा परिस्थितीत आज सामन्याचा पाचवा आणि निर्णायक दिवस आहे. भारताने दुसऱ्या डावात ३७१ धावांचे टार्गेट दिले आहे.  शेवटच्या दिवशी इंग्लंड संघाला जिंकण्यासाठी ३५० धावांची आवश्यकता आहे. त्याच वेळी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला जिंकण्यासाठी १० विकेट्स घ्याव्या लागणार आहेत.

यापूर्वी सामन्यादरम्यान टीम इंडियाकडून चूक झाली आहे. टीम इंडियाची ही चूक इंग्लंडलाही फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. ठरू त्यामुळेच इंग्लंड संघ अजूनही सामन्यात टिकून आहे. माजी विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक टीम इंडियाच्या या चुकीवर चांगलाच संतापलेला दिसून आला आहे. त्याने टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयावर प्रश्न नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले आहेत.

हेही वाचा : IND Vs ENG : ICC ने शतकवीर ऋषभ पंतला चांगलेच फटकारले, मैदानात पंचांसोबत ‘ती’ वागणूक पडली महागात; मिळाली ‘ही’ शिक्षा..

दिनेश कार्तिक का संतापला?

शार्दुल ठाकूरला हेडिंग्ले कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. त्याला चौथा गोलंदाज म्हणून खेळवण्यात आले आहे. त्याच वेळी, टीम इंडियाने पहिल्या डावात १००.४ षटके टाकेपर्यंत त्याचा योग्य करण्यात आला नाही. शार्दुलने पहिल्या डावात इंग्लंडविरुद्ध फक्त ६ षटकेच टाकली. दिनेश कार्तिकच्या नाराजीचे मुख्य कारण म्हणजे शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिल्यानंतर देखील त्याला कमी षटके टाकण्यास भाग पाडले.

दिनेश कार्तिकने क्रिकबझशी बोलताना म्हटले की, “टीम इंडियाच्या मॅनेजमेंटने शार्दुल ठाकूरच्या निर्णयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जर ते त्याच्या गोलंदाजीवर विश्वास ठेवणार नसतील तर ते त्याला का खेळवत आहेत? हा निश्चितच एक मोठा मुद्दा आहे.” असे कार्तिक म्हणाला.

हेही वाचा : इंग्लडमध्ये सर्वात लांब खेळी खेळणारे भारताचे कर्णधार, वाचा संपुर्ण यादी

दिनेश कार्तिक पुढे म्हणाला की, “जर तुम्ही एखाद्या गोलंदाजावर विश्वास ठेवणार नसाल तर त्याला का खेळवत आहात?  मला समजते की जेव्हा तुम्ही चार वेगवान गोलंदाजांना खेळवता तेव्हा तुम्ही शार्दुलला समान संधी देणार नाही.”

सामन्याची स्थिती..

भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना लीड्स येथे खेळवण्यात येत आहे. या सामन्यात चार दिवसांचा खेळ संपला असून भारताने इंग्लंडसमोर ४७१ धावांचे टार्गेट दिले आहे. तर प्रतिउत्तरत चौथ्या दिवसाअखेर इंग्लंडने २१ धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी इंग्लंडने २१ धावांवरून पुढे खेळण्यास सुरवात केली तेव्हा इंग्लंडच्या ४१ धावा झाल्या आहेत. जॅक क्रॉली २० धावा आणि बेन डकेट २०  धावांवर खेळत आहेत. इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील सर्व विकेट्स शिल्लक आहेत. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला ३३० धावा तर भारताला १० विकेट्स हव्या आहेत.

Web Title: Ind vs eng if there is no trust why play shardul thakur dinesh karthik is angry with team indias management

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 04:14 PM

Topics:  

  • Dinesh Kartik
  • IND Vs ENG
  • shardul thakur

संबंधित बातम्या

अन्यायाची परिसीमा? टीम इंडियामध्ये Sanju Samson साठी दरवाजे बंद? गौतम गंभीरच्या विधानाने खळबळ
1

अन्यायाची परिसीमा? टीम इंडियामध्ये Sanju Samson साठी दरवाजे बंद? गौतम गंभीरच्या विधानाने खळबळ

Gautam Gambhir: गौतम गंभीर भारतीय टीमला वाळवीसारखा पोखरतोय, खेळाडू नाहीतर परभवाला कोच जबाबदार, काय आहे नक्की गणित
2

Gautam Gambhir: गौतम गंभीर भारतीय टीमला वाळवीसारखा पोखरतोय, खेळाडू नाहीतर परभवाला कोच जबाबदार, काय आहे नक्की गणित

लाजिरवाण्या रेकॉर्डमध्ये Shreyas Iyer अव्वल! Team India च्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाची नोंद
3

लाजिरवाण्या रेकॉर्डमध्ये Shreyas Iyer अव्वल! Team India च्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाची नोंद

IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्यात भारताचा दारूण पराभव; सूर्यवंशी, ईशान, अय्यर सर्वच फेल
4

IND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्यात भारताचा दारूण पराभव; सूर्यवंशी, ईशान, अय्यर सर्वच फेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.