Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pak Afghan War : PCB ने निर्लज्जपणाचा गाठला कळस; अफगाणी खेळाडूंच्या मृत्यूनंतर म्हणाले, “बदलीचा विचार करत…”

पाकिस्ताननकडून अफगाणिस्तानवर करण्यात आलेल्या मोठा हवाई हल्ल्यात अफगाणिस्तान क्रिकेट संघातील तीन खेळाडूंसह आठ जणांचा बळी गेला आहे. यानंतर देखील पीसीबीने लाजिरवाणा निर्णय घेतला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Oct 18, 2025 | 06:56 PM
Pak Afghan War: PCB reaches the pinnacle of shamelessness; After the death of Afghan players, they said, "Considering transfer...",

Pak Afghan War: PCB reaches the pinnacle of shamelessness; After the death of Afghan players, they said, "Considering transfer...",

Follow Us
Close
Follow Us:

Pak Afghan War, PCB’s big decision : अफगाणिस्तान क्रिकेटवर मोठी शोककळा पसरली आहे. पाकिस्ताननकडून अफगाणिस्तानवर करण्यात आलेल्या मोठा हवाई हल्ल्यात अफगाणिस्तान क्रिकेट संघातील तीन खेळाडूंसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानविरुद्धच्या तिरंगी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानने माघार घेतल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खालची पातळी गाठून  एक मोठा निर्णय घेतला आहे.  पीसीबीकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, १७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान लाहोरमध्ये टी-२० स्वरूपात खेळवण्यात येणारी तिरंगी मालिका सुरूच राहणार आहे. पीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की ते इतर बोर्डांशी याबाबत चर्चा सुरू आहे.

हेही वाचा : IND vs AUS: ‘रोहित माझ्या नात्यात बदल…’, ODI चे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर शर्माच्या संबंधांवर शुभमन गिलची कबुली

बदली संघ होणार सहभागी

पीटीआयनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून शनिवारी घोषणा करण्यात आली की, अफगाणिस्तानने माघार घेतली असली तरी, १७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान लाहोरमध्ये तिरंगी टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. पीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की आमची  अफगाणिस्तानऐवजी बदली संघाचा समावेश करण्यासाठी इतर बोर्डांशी चर्चा सुरू आहे. मालिकेतील श्रीलंकेचा तिसरा संघ म्हणून सहभाग  आहे.

पीसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “अफगाणिस्तान संघ जरी खेळला नाही तरी मालिका वेळेवरच होणार आहे. आम्ही आता बदली संघाच्या शोधात आहोत आणि अंतिम झाल्यानंतर त्याची घोषणा करण्यात येईल. तिसरा संघ श्रीलंकेचा आहे आणि स्पर्धा १७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.”

पक्तिका प्रांतात पाकिस्तकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात तीन क्रिकेटपटूंच्या मृत्युनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कसोटी दर्जा मिळाल्यापासून अफगाणिस्तान संघाने श्रीलंकेसोबत द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही, त्यांच्या अ संघाकडून पाकिस्तानचा दौरा केला आहे.

पाकिस्तानी हल्ल्यात अफगाण खेळाडूंचा बळी

पक्तिका येथे तीन अफगाण क्रिकेटपटूंच्या हत्येनंतर अफगाणिस्तानकडून पाकिस्तानशी संबंधित आगामी तिरंगी टी-२० मालिकेतून माघार घेतली आहे आणि त्याला “पाकिस्तानी राजवटीने रचलेला भ्याड हल्ला” असे म्हटले आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एक निवेदन प्रसिद्ध केले. त्यात म्हटले आहे की,  प्रांतीय राजधानी शराणा येथे एक मैत्रीपूर्ण सामाना खेळून परतत असताना पक्तिका प्रांतातील अर्गुन जिल्ह्यात पाच जणांसह मृत्युमुखी पडलेल्या त्यांच्या खेळाडू कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून यांच्या शहीदतेबद्दल त्यांना खूप दुःख झाले आहे. तसेच या घटनेत इतर सात जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा : Ranji Trophy 2025 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात डावललं! Mohammed Shami ने कामगिरीतून दाखवली खुन्नस; ७ फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

पाकिस्तानी राजवटीचा भ्याड हल्ला : एसीबी

एसीबीने एका निवेदनात म्हटले आहे की, “अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड पक्तिका प्रांतातील अर्गुन जिल्ह्यात आपल्या शूर क्रिकेटपटूंच्या शहीदांबद्दल तीव्र शोक व्यक्त करतो. पाकिस्तानी राजवटीने केलेल्या भ्याड हल्ल्यात त्यांना लक्ष्य करण्यात आले.”

 

Web Title: Pcbs shameful decision after the death of afghan players in pak afghan war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 05:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.