Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टीम इंडियाने नाणेफेक जिंकत घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय, राजकोटमध्ये रंगणार चुरशीचा सामना

टीम इंडियाला मालिकेतील दुसरा सामना गमवावा लागला असला तरी राजकोटच्या मैदानाचा विक्रम मात्र त्याच्या बाजूने दिसत आहे. गेल्या 6 वर्षांपासून भारतीय संघ या मैदानावर हरलेला नाही.

  • By Sunil Chavan
Updated On: Jan 07, 2023 | 07:38 PM
टीम इंडियाने नाणेफेक जिंकत घेतला प्रथम फलंदाजीचा निर्णय, राजकोटमध्ये रंगणार चुरशीचा सामना
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – भारत-श्रीलंका टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार हार्दिक पंड्याने गेल्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दासून शनाकाने अविष्का फर्नांडोला खेळण्याची संधी दिली आहे.

या सामन्याच्या निकालावर मालिकेचा निकाल निश्चित होईल. सध्या तीन सामन्यांची मालिका 1-1अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसरा सामना श्रीलंकेने जिंकला होता.

टीम इंडियाला मालिकेतील दुसरा सामना गमवावा लागला असला तरी राजकोटच्या मैदानाचा विक्रम मात्र त्याच्या बाजूने दिसत आहे. गेल्या 6 वर्षांपासून भारतीय संघ या मैदानावर हरलेला नाही. त्याने येथे एकूण 4 सामने खेळले आहेत. यापैकी तीन जिंकले आहेत तर एक पराभव झाला आहे. 2017 मध्ये येथे न्यूझीलंडकडून भारताचा 40 धावांनी पराभव झाला होता.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना याच मैदानावर होणार आहे. दोन्ही संघ येथे एकदिवसीय सामने खेळले आहेत.

Web Title: Team india won the toss and decided to bat first a tough match will be played in rajkot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2023 | 07:38 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IND vs SL
  • playing 11

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.