आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरवात होणार असून यावेळी आशिया कप टी 20 स्वरूपात खेळला जाणार आहे. या टी 20 स्वरूपातील सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे.
९ सप्टेंबरपासूनआशिया कप २०२५ स्पर्धेला सुरवात होणार आहे. या स्पर्धेत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या इतिहास रचण्याची मोठी संधी असणारा आहे. तो या इतिहास रचण्यापासून केवळ ६ विकेट्स दूर आहे.
९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरवात होत आहे. या स्पर्धेत भारताचा हार्दिक पंड्या तर अफगाणिस्तान रशीद खान यांच्यात खास स्पर्धा रंगणार आहे. टी२० आशिया कपमध्ये सर्वाधिक बळी घेण्याची या…
भारतीय संघाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आशिया कपमध्ये खेळेल की नाही हे अनिश्चित दिसते. जूनमध्ये त्याने जर्मनीतील म्युनिक येथे स्पोर्ट्स हर्निया शस्त्रक्रिया केली. तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही.
आता भारतीय संघाची कमान ही आशिया कप मध्ये कोणाच्या हाती असणार आहे यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. 9 सप्टेंबर पासून आशिया कप सुरू होणार आहे परंतु अजून पर्यंत बीसीसीआयने मिळण्याची घोषणा…
प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि ब्रिटिश-भारतीय गायिका जस्मिन वालिया ही दोघे चर्चेत आले आहेत. दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे.
सेलिब्रिटींच्या अफेअर्स आणि डेटिंगच्या बातम्या बी-टाऊनमध्ये अनेकदा चर्चेत असतात. याचदरम्यान ईशा गुप्ता आणि हार्दिक पंड्याच्या अफेअरची बातमी शहरात चर्चेत होती. याबद्दल अभिनेत्रीने खुलासा केला आहे.
आता मुंबईचा संघ हा स्पर्धेबाहेर झाला आहे, पण त्यांना तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे त्यांना बक्षीस मिळणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना आहे, याचे उत्तर आम्ही तुम्हाला या वृतामध्ये देणार आहोत.
१ जून रोजी मुबंई इंडीयन्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये पार पडला या सामन्यात पंजाबच्या संघाने विजय मिळवुन फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता सामना झाल्यानंतर मोठी अपडेट समोर आली आहे.
श्रेयस अय्यरच्या नाबाद ८७ धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्जने मुंबईचा ५ गडी राखून पराभव केला. पंजाबकडून झालेल्या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या खूप निराश दिसत होता.
मुंबई इंडीयन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात हार्दिक पांड्या आणि शुभमन गिल यांनी नाणेफेकीनंतर एकमेकांशी हस्तांदोलन केले नाही. त्यानंतर दोघांमध्ये काहीतरी गडबड असल्याची चर्चा तीव्र झाली.
आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सविरुद्ध दारुण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल यांच्यात सार काही ठीक नसल्याचे दिसून आले.
आज आयपीएल २०२५ चा एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. आज होणारा हा सामना अटीतटीचा असणार आहे. कारण यातील पराभूत संघ स्पर्धेबाहेर होणार आहे.
आज ३० मे रोजी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स इंडियन प्रीमियर लीग एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सशी दोन हात करणार आहे. दोन्ही संघासाठी आज करो वा मरो अशी परिस्थिति आहे.
आज आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स समोरासमोर भिडणार आहेत. दोन्ही संघासाठी आजचा सामना 'करो या मरो' असा असणार आहे.
यपीएलच्या ६९ व्या सामन्यात पंजाब किंग्सकडून मुंबई इंडीयन्सचा पराभव स्वीकारावा लागला. त्याच वेळी, पंजाबविरुद्धच्या मानहाणीकरक पराभवानंतर देखील मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या वेगळ्याच घमंडमध्ये दिसून आला.
मुंबईच्या संघाने पहिले फलंदाजी करत 7 विकेट्स कमावून 20 ओवर मध्ये 184 धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यांमध्ये पंजाब किंग्सच्या संघाने मुंबई इंडियन्सला जयपूरच्या मैदानावर 8 विकेट्सने पराभूत केले.
पहिले फलंदाजी करत मुंबईच्या संघाने संथ गतीने सुरुवात केली. या सामन्यात मुंबईच्या संघाने पहिले फलंदाजी करत पंजाब किंग्ससमोर 185 धावांचे लक्ष्य उभे केले आहे.
आजच्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकुन पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या संघाला मागिल सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडुन पराभवाचा सामना करावा लागला आहे.