भारतीय क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्यातील मतभेद आता सार्वजनिक झाले आहेत. या दोन्ही खेळाडूंनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० संघ जाहीर करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना डच्चू मिळाला असून वैभव सूर्यवंशीची वर्णी लागली आहे
IND vs AFG: हार्दिक पांड्या पुढील एक आठवडा बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये असणार आहे. आयपीएल 2026 मध्ये त्याला दुखापतीचा त्रास झाला होता.
हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, कर्णधारपदासाठी काही मोठी नावे चर्चेत आहेत. आता नेमके नक्की कोण ही जागा पटकवणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. इतकेच नाही, तर आता ड्रेसिंग रूममधील अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत, अधिकारी चिंतेत.
समजा हार्दिक पंड्याने मुंबईची साथ सोडली तर तो मेगा ऑक्शनमध्ये आपले नाव नोंदवू शकतो किंवा पुन्हा एकदा त्याच्या जुन्या गुजरात टायटन्स संघाकडे परतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आयपीएल हंगाम २०२६ मधील खराब कामगिरीनंतर मुंबई इंडियन्स आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे, अशा परिस्थितीत किरॉन पोलार्डने कर्णधार हार्दिक पांड्याबद्दल एक मोठे विधान केले आहे.
Hardik Pandya Mahieka Sharma Wedding: सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टनुसार, हार्दिक पांड्या लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याच्या लग्नाची तारीख देखील समोर आली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा आयपीएल कर्णधार, हार्दिक पांड्या, लवकरच त्याची प्रेयसी महिका शर्मासोबत विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.
मात्र मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापन हार्दिक पंड्याच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे समजते आहे. गेल्या काही सामन्यांतील पराभवानंतर सोशल मीडिया आणि क्रिकेट वर्तुळात हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी जोर धरत ह
मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबई इंडियन्सने 10 पैकी 7 सामने गमावले आहेत. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आयपीएल २०२६ चा ४४ वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल. या हंगामात हे दोन संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहेत. मागच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला हरवले होते
सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध २४४ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले. हार्दिकच्या कर्णधारपदाखाली खेळलेल्या ९ सामन्यांमध्ये २०० हून अधिक धावांचे लक्ष्य पूर्ण करण्याची ही दुसरी वेळ आहे
हार्दिक पंड्याने एसआरएचविरुद्ध टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्याला रोहित शर्मा खेळण्याच्याबात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी कर्णधार हार्दिक पंड्याने यावर भाष्य केले आहे.
रोहितच्या अनुपस्थितीत, मुंबई इंडियन्सने सलामीच्या विविध संयोजनांचे प्रयोग केले आहेत. संघाला योग्य संतुलन साधण्यात अपयश आले आहे आणि आघाडीची फळी सातत्याने संघर्ष करत आहे.
मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पंड्या करत आहे. मात्र या हंगामात मुंबई इंडियन्स केवळ 2 सामने जिंकू शकली आहे. पूर्ण संघाची कामगिरी एकूण फारशी साजेशी राहिलेली नाहीये.
हार्दिक पांड्याच्या जागी पुन्हा एकदा 'हिटमॅन' रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवले जावे अशी चर्चा जोर धरू लागली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.
आतापर्यंत मुंबईला केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत. सलग होणाऱ्या या पराभवांच्या मालिकेत, मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आता तीव्र टीकेच्या आणि छाननीच्या केंद्रस्थानी आला आहे.
मैदानाबाहेर जात असताना आकाश अंबानींनी प्रेक्षकांकडे पाहून काहीतरी सूचक खुणा केल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता, ते संघाच्या कामगिरीवर आणि मैदानातील बेशिस्त खेळावर प्रचंड नाराज असल्याचे स्पष्ट जाणवत होते.