मैदानाबाहेर जात असताना आकाश अंबानींनी प्रेक्षकांकडे पाहून काहीतरी सूचक खुणा केल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता, ते संघाच्या कामगिरीवर आणि मैदानातील बेशिस्त खेळावर प्रचंड नाराज असल्याचे स्पष्ट जाणवत होते.
राजस्थान रॉयल्स संघ दमदार कामगिरी करत आहे; तरीही, एका विशिष्ट बाबतीत ते KKR, CSK, लखनौ आणि मुंबई यांसारख्या संघांच्या बरोबरीनेच उभे आहेत. ती बाब म्हणजे या संघांच्या कर्णधारांचे अपयश.
जसप्रीत बुमराहला डावातील पहिले षटक (ओव्हर) गोलंदाजीसाठी दिले जात नसल्यामुळे अनेकजण नाराज होते. अखेर, गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात बुमराहने पहिले षटक टाकले आणि एक बळी मिळवला.
अहमदाबाद येथील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. त्यामुळे आजच्या सामन्यात हाय स्कोअरिंग मुकाबला पाहायला मिळू शकतो. या पीचवर टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो.
मुंबई इंडियन्सच्या संघाने केकेआरविरुद्ध पहिला सामना जिंकून 12 वर्षांची परंपरा मोडली होती. मात्र त्यानंतर हार्दिक पंड्या आणि मुंबई पलटणला मिळालेला सूर हरवला असल्याचे दिसत आहे.
IPL 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी सुरूच आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या चौथ्या पराभवानंतर मनोज तिवारी यांनी हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर टीका करत ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे म्हटले आहे.
मुंबई इंडियन्सने क्विंटन डी कॉकच्या शतकी खेळीच्या जोरावर 196 रन्स केले आणि पंजाबला 197 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 7 विकेट्सने पराभव केला आहे.
हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्सला पंजाब किंग्सकडून दारुण पराभव पत्करावा लागला, जो या हंगामातील त्यांचा सलग चौथा पराभव आहे. हार्दिक पांड्या यावेळी खूपच निराश आणि हताश दिसून आला.
मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरीचे खापर हार्दिक पंड्यावर फोडले जात आहे. भारताचा माजी खेळाडू सदागोपान रमेशने विधान केले. मुंबईच्या पराभवाचे कारण त्याने हार्दिक पंड्याला जबाबदार धरले आहे.
मुंबई इंडियन्सचा पराभव झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबई इंडियन्सच्या सोशल मिडिया पोस्टवर कर्णधार हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून आरसीबीला दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवासाठी रविचंद्रन अश्विनने हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाला जबाबदार धरले. मुंबई इंडियन्स जिंकू शकली असती
वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने अवघ्या पाच षटकांत ८० धावा जोडून राजस्थानचा विजय निश्चित केला. MI चा कर्णधार हार्दिक पांड्याने संघाच्या पराभवासाठी आपल्या गोलंदाजांना जबाबदार धरले
आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. मुंबई इंडियन्सने आपला मागचा सामना गमावला आहे. तर राजस्थान रॉयल्सने दोन्ही सामने जिंकले आहेत. मुंबईचा संघ दोन पैकी एक सामना…
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या IPL 2026 च्या दुसऱ्या सामन्यासाठी दिल्लीत दाखल झाला आहे. हार्दिक संघ सोडून त्याची गर्लफ्रेंड महिका शर्मासोबत दिल्लीला गेला. मीडियाने केले स्पॉट
मुंबई इंडियन्सने केकेआरला ६ गडी राखून पराभूत करून आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली. हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड महिका शर्मा आणि त्याचा मुलगा अगस्त्य एकत्र असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत…
इंडियन प्रीमियर लीगमधील पर्पल कॅपसाठीची शर्यत २ एप्रिल रोजी सुरू होईल. हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या गोलंदाजाला सामन्यादरम्यान पर्पल कॅप प्रदान केली जाईल.
मुबंई इंडियन्सविरुद्ध झालेल्या पराभवानंतर धक्कादायक विधान केले आहे. कॅमेरॉन ग्रीनची मैदानातील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आणि सामन्यानंतर या घटनेबद्दल विचारले असता कर्णधार अजिंक्य रहाणे थोडा नाराज दिसला.
सामन्यामध्ये हार्दिक पांड्या आणि अजिंक्य रहाणे हे दोन्ही कर्णधार जेव्हा नाणेफेकीसाठी आले होते यावेळी एक अशी घटना झाली त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघावर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.