सध्या आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ चौथ्या तर पंजाब किंग्जचा संघ पहिल्या स्थानी आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही मजबूत आणि बलढ्या संघांमध्ये होणार आहे.
बंगळुरूचे एम. चिन्नास्वामी स्टेडियम हे फलंदाजांसाठी नंदनवन मानले जाते. 2026 च्या हंगामातही येथे मोठे स्कोअर पाहायला मिळाले आहेत.ही खेळपट्टी अत्यंत सपाट आणि कडक आहे, ज्यामुळे चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो.
सध्या एसआरएचचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये 4 थ्या स्थानी आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 5 व्या स्थानी आहे. एसआरएचने 6 पैकी तीन सामने जिंकले आहेत. तर दिल्लीने पाच पैकी 3 सामने जिंकले…
2026 च्या हंगामात केकेआरची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. अजिंक्य रहाणेला अजून केकेआरसाठी पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत केकेआर 5 सामने खेळले असून 4 सामने हरले आहेत.
आज आपण चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्लेइंग 11 आणि हेड टू हेड रेकॉर्ड बाबत जाणून घेऊयात आजचा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाचा समजला जात आहे.
हैद्राबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन समजली जाते. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावसंख्या होणाऱ्या स्टेडियमपैकी हे एक स्टेडियम आहे.
दिल्ली कॅपिटल्सबद्दल बोल्याचे झाल्यास कर्णधार अक्षर पटेल, समीर रिझवी आणि लुंगी एनगीडी, मुकेश कुमार हे जबरदस्त फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. केएल राहुलला अजूनही आपला सूर गवसलेला नाहीये.
ईडन गार्डनची खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग समजली जाते. लाइट्स असताना या ठिकाणी फलंदाजी करणे खेळाडूना आवडते. सुरुवातीला काही ओव्हर्समध्ये गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०२५ या वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार टेम्बा बावुमा यांच्याकडे देण्यात आले आहे.
आशिया कप २०२५ साठी १५ सदस्यीय भारतीय संघ घोषित करण्यात आल आहे. आशिया स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरवात होत आहे. या स्पर्धेसाठी भारताचा प्लेइंग-११ संघाबाबत माहिती घेऊया.
आयपीएल २०२५ आज ५ मे रोजी ५५ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. हैदराबादसाठी हा सामना जिंकण खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर दिल्ली देखील विजयासाठी…
शिखर धवन पंजाबचे नेतृत्व करेल तर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत अपेक्षित पुनरागमन करत आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्याच्या कार अपघातानंतर यष्टिरक्षक-फलंदाज कारवाईपासून दूर आहे.
संध्याकाळी कोलकाता विकेटने स्विंग आणि बाऊन्सला कसे समर्थन दिले आहे ते पाहता भारत विजयी संयोजनात गोंधळ घालणार नाही, तरीही प्रसिद्धला खेळण्याचा मोह होऊ शकतो.