Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिचार्जशिवाय किती दिवस चालू राहतं SIM कार्ड? काय सांगतात TRAI चे नियम, जाणून घ्या सविस्तर

TRAI Rules: ट्रायने भारतातील सिम कार्ड युजर्ससाठी अनेक नियम जारी केले आहेत. यामध्ये असा देखील एक नियम आहे जिथे दर रिचार्ज केला नाही तर ठरावीक काळानंतर युजरचे सिम बंद होते. आता याच नियमांबाबत जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 11, 2025 | 11:40 AM
रिचार्जशिवाय किती दिवस चालू राहतं SIM कार्ड? काय सांगतात TRAI चे नियम, जाणून घ्या सविस्तर

रिचार्जशिवाय किती दिवस चालू राहतं SIM कार्ड? काय सांगतात TRAI चे नियम, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:

सध्या अनेक मोबाईल युजर्स दोन सिम कार्डचा वापर करतात. पण यातील एकच सिमकार्डमध्ये रिचार्ज केला जातो तर दुसरं सिम कार्ड अनेक महिन्यांपर्यंत वापरला देखील जात नाही. काही लोक असेही असतात पहिलं सिम कार्ड कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी वापरतात तर दुसरं सिम कार्ड व्हाट्सअपसाठी वापरतात. त्यामुळे दुसरे सिम रिचार्ज न केल्याने थोड्या दिवसातच बंद होते, ज्यामुळे या सीममध्ये आऊटगोइंग आणि इनकमिंग असे दोन्ही कॉल बंद होतात. अशीच घटना क्रिकेटर रजत पाटीदार सोबत सुद्धा घडली आहे.

iPhone 17 सीरीजच्या लाँचपूर्वीच स्वस्त झाला iPhone 16 Pro! मोठ्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी, ही Deal मिस करू नका

रजत पाटीदारसोबत काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, रजत पाटीदार याचा जुना नंबर रिचार्ज न केल्यामुळे काही काळाने बंद झाला आणि हा नंबर काही काळाने एका दुसऱ्या व्यक्तीला अलॉट झाला. त्यामुळे त्या व्यक्तीला विराट कोहलीपासून एबी डेव्हिलियर्सपर्यंत अनेकांचे कॉल आले होते. या घटनेनंतर सर्व लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे रिचार्ज न केल्यास किती दिवसात सिम कार्ड बंद होतं. याबाबत ट्रायने काही नियम जारी केले आहेत आणि या नियमांबाबत सविस्तर जाणून घेऊया.

ट्रायने जारी केले नियम

टेलिकॉम रेगुलेटर ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांसाठी काही नियम जारी केले आहेत. या नियमांतर्गत जर एखादे सिम कार्ड एका काळापर्यंत रिचार्ज केले नाही तर त्या व्यक्तीचा नंबर बंद होतो आणि तो नंबर दुसऱ्याला दिला जातो. हाच प्रकार रजत पाटीदारसोबत घडला. भारतातील टेलिकॉम कंपन्यांचे वेगवेगळे नियम आहेत, याच नियमांबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

एअरटेल आणि जिओचे नियम

एअरटेल आणि जिओचे सिम रिचार्जशिवाय 90 दिवसांपर्यंत सुरू राहू शकते. मात्र रिचार्ज रिचार्ज केला नाही तर काही आठवड्यातच इन्कमिंग कॉल बंद होते. एवढेच नाही तर वेळोवेळी रिचार्ज केला नाही तर तुमचा नंबर एखाद्या दुसऱ्याला दिला जातो. एअरटेल त्यांच्या युजर्सना पंधरा दिवसांचे ग्रेस पिरियड ऑफर करते पण या कालावधीतही युजरने रिचार्ज केला नाही तर त्यांचे सिम बंद होऊ शकते आणि त्यांचा नंबर दुसऱ्याला दिला जातो.

Realme 15 Pro चा खास गेम ऑफ थ्रोन्स एडिशनल लवकरच होणार लाँच, अमेझिंग लूक आणि स्टायलिश डिझाईन… या फीचर्सनी असणार सुसज्ज

व्हीआय आणि बीएसएनएलचे नियम

वोडाफोन आयडिया म्हणजेच व्हीआय सिम रिचार्ज शिवाय 90 दिवसांपर्यंत चालू राहते. या सर्व खाजगी कंपन्यांमध्ये एकच समान गोष्ट आहे ती म्हणजे रिचार्जशिवाय त्यांचे सिम कार्ड 90 दिवसांपर्यंत वापरू शकतात. पण जर भारतातील सहकारी टेलिकॉम कंपनीचा विचार केला तर ही कंपनी त्यांच्या युजर्सना खाजगी कंपन्यांपेक्षा डबल फायदा देते. म्हणजेच बीएसएनएल युजर रिचार्जशिवाय त्यांचे सिम 90 दिवसांपर्यंत वापरू शकतात पण या काळात युजर्सना आउटगोइंग कॉलची सुविधा दिली जात नाही. त्यामुळे जर रिचार्जशिवाय सिम वापरायचे असेल तर बीएसएनएल एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

Web Title: How many days sim card can be active without recharge know about trai rules tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • airtel
  • bsnl
  • jio

संबंधित बातम्या

TRAI Report: 31 दिवसात 1.44 कोटी लोकांनी बदलले SIM, 2 राज्य सर्वात अग्रेसर; खराब नेटवर्क-महाग प्लानने भारतीय वैतागले
1

TRAI Report: 31 दिवसात 1.44 कोटी लोकांनी बदलले SIM, 2 राज्य सर्वात अग्रेसर; खराब नेटवर्क-महाग प्लानने भारतीय वैतागले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.