Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana : संग्रामपूर तालुक्यातील आदिवासींचे आमरण उपोषण

योग्य मूल्यांकनाच्या आधारे मोबदला मिळावा या प्रमुख मागणीसाठी संग्रामपूर तालुक्यातील आदिवासींचे आमरण उपोषण सुरू आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 16, 2025 | 06:44 PM

Follow Us

योग्य मूल्यांकनाच्या आधारे मोबदला मिळावा या प्रमुख मागणीसाठी संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा सोनखेडी शेंबा रोहिणी खडकी या पुनर्वसित गावातील ग्रामस्थांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस असून जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनानुसार 2016 मध्ये पुनर्वशीत झालेल्या गावातील लाभार्थी ग्रामस्थांना पाहिजे तो मोबदला मिळाला नाही याशिवाय अठरा वर्षावरील लाभार्थी ग्रामस्थांना अजूनही मोबदल्याची रक्कम मिळाली नाही वनविभागाच्या तीन नोव्हेंबर 2012 च्या शासन निर्णयानुसार पुनर्वसित झालेल्या सर्व गावातील नागरिकांना समान मोबदला देण्यात आलेला नाही पुनर्वसित झालेल्या ग्रामस्थांच्या विविध मागण्यासंदर्भात वेळोवेळी पत्र व्यवहार केला मात्र मोबदला न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजेश केरसिंग मोरे लालचंद नरसिंग मोरे सचिन लक्ष्मण मुजालदा यांच्यासह ग्रामस्थांनी अमरोन उपोषण सुरू केले आहे.

Close

Follow Us:

योग्य मूल्यांकनाच्या आधारे मोबदला मिळावा या प्रमुख मागणीसाठी संग्रामपूर तालुक्यातील अंबाबरवा सोनखेडी शेंबा रोहिणी खडकी या पुनर्वसित गावातील ग्रामस्थांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस असून जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनानुसार 2016 मध्ये पुनर्वशीत झालेल्या गावातील लाभार्थी ग्रामस्थांना पाहिजे तो मोबदला मिळाला नाही याशिवाय अठरा वर्षावरील लाभार्थी ग्रामस्थांना अजूनही मोबदल्याची रक्कम मिळाली नाही वनविभागाच्या तीन नोव्हेंबर 2012 च्या शासन निर्णयानुसार पुनर्वसित झालेल्या सर्व गावातील नागरिकांना समान मोबदला देण्यात आलेला नाही पुनर्वसित झालेल्या ग्रामस्थांच्या विविध मागण्यासंदर्भात वेळोवेळी पत्र व्यवहार केला मात्र मोबदला न मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजेश केरसिंग मोरे लालचंद नरसिंग मोरे सचिन लक्ष्मण मुजालदा यांच्यासह ग्रामस्थांनी अमरोन उपोषण सुरू केले आहे.

Web Title: Buldhana tribals in sangrampur taluka go on hunger strike to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 06:44 PM

Topics:  

  • buldhana news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.