श्रीक्षेत्र देहू येथे वृक्षदाई प्रतिष्ठान आयोजित ‘निर्मल वारी, हरित वारी’ अभियानांतर्गत वटपौर्णिमेनिमित्त आयोजित वटवृक्ष लागवड व वटवृक्ष पूजन कार्यक्रम आज उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. या उपक्रमात विविध मान्यवर महिला लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्या आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. वटवृक्षाचे पूजन करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेण्यात आली.एक वृक्ष म्हणजे भविष्यातील जीवन’ हा संदेश देत वृक्षारोपणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज अधोरेखित करत हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला….
श्रीक्षेत्र देहू येथे वृक्षदाई प्रतिष्ठान आयोजित ‘निर्मल वारी, हरित वारी’ अभियानांतर्गत वटपौर्णिमेनिमित्त आयोजित वटवृक्ष लागवड व वटवृक्ष पूजन कार्यक्रम आज उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला. या उपक्रमात विविध मान्यवर महिला लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्या आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. वटवृक्षाचे पूजन करून पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेण्यात आली.एक वृक्ष म्हणजे भविष्यातील जीवन’ हा संदेश देत वृक्षारोपणाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पर्यावरण संवर्धनासाठी समाजाने एकत्र येण्याची गरज अधोरेखित करत हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला….