Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

नागपूरमध्ये काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर तिखट शब्दांत टीका केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 07, 2025 | 11:21 PM

Follow Us

नागपूरमध्ये काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर तिखट शब्दांत टीका केली आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून केवळ तुटपुंजी मदत दिली जात असून, मराठवाड्यात ७८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती वडेट्टीवार यांनी दिली. अतिवृष्टीमुळे जमीनीचे नुकसान आणि जनावरांचे मृत्यू झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची सरसकट मदत देण्याची आवश्यकता होती, मात्र NDRFच्या निकषानुसार मिळणारी मदत अपुरी असल्याची टीका त्यांनी केली. तसेच, सरकारने जाहीर केलेली मदत दिवाळीपूर्वी मिळणार आहे का, शेतकरी व शेतमजूर दोघांनाही न्याय मिळेल का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. शिवाय, कर्जमाफीची घोषणा वारंवार पुढे ढकलली जात असून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. मराठा आरक्षणासह राहुल गांधींवर होत असलेल्या टीकेबाबतही त्यांनी मत व्यक्त करत, जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Close

Follow Us:

नागपूरमध्ये काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर तिखट शब्दांत टीका केली आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून केवळ तुटपुंजी मदत दिली जात असून, मराठवाड्यात ७८१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती वडेट्टीवार यांनी दिली. अतिवृष्टीमुळे जमीनीचे नुकसान आणि जनावरांचे मृत्यू झाल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची सरसकट मदत देण्याची आवश्यकता होती, मात्र NDRFच्या निकषानुसार मिळणारी मदत अपुरी असल्याची टीका त्यांनी केली. तसेच, सरकारने जाहीर केलेली मदत दिवाळीपूर्वी मिळणार आहे का, शेतकरी व शेतमजूर दोघांनाही न्याय मिळेल का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. शिवाय, कर्जमाफीची घोषणा वारंवार पुढे ढकलली जात असून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. मराठा आरक्षणासह राहुल गांधींवर होत असलेल्या टीकेबाबतही त्यांनी मत व्यक्त करत, जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Web Title: Nagpur news governments meager help to devastated farmers vijay wadettiwar criticizes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2025 | 11:21 PM

Topics:  

  • Nagpur News
  • Vijay Vadettiwar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.