काही वेळातच या वादाचे रूपांतर गंभीर हाणामारीत झाले. नशेत असलेल्या संशयित अमोल गायकवाड याने रागाच्या भरात जवळ असलेले धारदार हत्यार काढून विशालवर सपासप वार केले.
अनेक वर्षे न्यायालयीन प्रक्रिया सुरू होत्या. आता त्यांचे निकाल लागले असून, प्रकल्प मार्गी लागला आहे. त्यामुळे कार्गो हबचे स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर हे मध्य भारतातील प्रमुख…
भूपेंद्र दिनेश देव्हारे (वय ५०, रा. तुळजाईनगर, गारगोटी वस्ती, हुडकेश्वर) हे नातेवाईक शुभम आणि मित्र असे तिघे जण मोपेडने दिघोरी चौक ते उमरेड रोड मार्गे जात होते. कुल्लरकर कॉम्प्लेक्ससमोर मागून…
आगीत प्रयोगशाळेतील साहित्य, संगणक, एसी आणि इतर उपकरणे जळून खाक झाली. ही घटना दुपारी उघडकीस आली. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
नागपुर पोलिसांकडून दोन दंगल नियंत्रण पथकेही स्टॅंडबायवर ठेवण्यात आली आहेत. "शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याच्या कोणत्याही प्रयत्नावर कठोर कारवाई केली जाईल," असा इशाराही पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंग यांनी दिला आहे. …
तक्रारदार तरुणीच्या मैत्रिणीचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने संबंधित तरुणाला जाब विचारण्यात आला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर तक्रारदार तरुणीने तिचा चुलत भाऊ प्रज्ज्वल याला घटनास्थळी बोलावले.
सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतही ३ अज्ञात व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी बेशुद्धावस्थेत आढळले. एक व्यक्ती सक्करदरा चौक फ्लायओव्हरखाली, दुसरा मोठा ताजबाग लंगरखान्याच्या भिंतीजवळ आणि तिसरा मोठा ताजबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या मागे आढळला.
सर्वजण वाकी येथील दरबार दर्गाह येथे गेले. त्यानंतर सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास सर्व मित्र मौजमजेसाठी वाकी येथील डोहाकडे गेले. दरम्यान, दीप, नयन, पीयूष नदी पात्रात आंघोळीसाठी उतरले.
उन्हाळ्यामुळे आई-वडील आणि शुभम अंगणातच झोपले होते. मध्यरात्री हरिश्चंद्र पुन्हा घरी परतला. रागाच्या भरात खाटेचा दांडा उचलून झोपेत असलेल्या शुभमच्या डोक्यावर सपासप वार केले.
समीरने जोहरानला त्याच्या गर्लफ्रेंडपासून दूर राहण्यास सांगितले होते आणि न ऐकल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. काही दिवस जोहरान शांत राहिला. पण नंतर त्याने इन्स्टाग्रामवर त्या किशोरवयीन मुलीला मेसेज करण्यास सुरुवात…
धुरंधर सिनेमामधील जसे पाकिस्तानात जाऊनही कुणाला समजले नाही तसेच रणवीर सिंह नागपुरात पोहोचल्यानंतरही त्याची हवा कुणालाही शेवटपर्यंत नव्हती. त्यामुळेच नागपुरातही रणवीर सिंह धुरंधर ठरले, अशी चर्चा होती.
युनिसेफचे संजय सिंग यांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावत असून शासन, वैद्यकीय संस्था व तज्ज्ञ यांना एकत्र आणून बाल असंसर्गजन्य आजारांसाठी शाश्वत उपाय योजना सक्षमीकरण गरजेचे असल्याचे सांगितले.
सकाळी घराच्या मालकाच्या नजरेस ही बॅग पडताच त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत ही स्फोटके सुरक्षितपणे जप्त केली आहेत.
ऐतिहासिक बाबींचा गौरवपूर्ण उल्लेख करुन आम्ही महान होणार नाही, तर यासह वर्तमान आणि भविष्याची वैश्विक आव्हाने लक्षात घेऊन त्यानुसार आमच्या शैक्षणिक पद्धतीला दिशा द्यावी लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.