धुरंधर सिनेमामधील जसे पाकिस्तानात जाऊनही कुणाला समजले नाही तसेच रणवीर सिंह नागपुरात पोहोचल्यानंतरही त्याची हवा कुणालाही शेवटपर्यंत नव्हती. त्यामुळेच नागपुरातही रणवीर सिंह धुरंधर ठरले, अशी चर्चा होती.
युनिसेफचे संजय सिंग यांनी या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावत असून शासन, वैद्यकीय संस्था व तज्ज्ञ यांना एकत्र आणून बाल असंसर्गजन्य आजारांसाठी शाश्वत उपाय योजना सक्षमीकरण गरजेचे असल्याचे सांगितले.
सकाळी घराच्या मालकाच्या नजरेस ही बॅग पडताच त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केले. बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत ही स्फोटके सुरक्षितपणे जप्त केली आहेत.
ऐतिहासिक बाबींचा गौरवपूर्ण उल्लेख करुन आम्ही महान होणार नाही, तर यासह वर्तमान आणि भविष्याची वैश्विक आव्हाने लक्षात घेऊन त्यानुसार आमच्या शैक्षणिक पद्धतीला दिशा द्यावी लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक वस्ती किंवा परिसरात भाजीपाला बाजार, मांस आणि मासे बाजार, फूड मॉल्स आणि फेरीवाल्यांसाठी समर्पित क्षेत्रे विकसित होणार आहेत.
भांडेवाडी परिसरालगत जयेश रामपाल शाहू आणि तुषार शाहू यांच्या मालकीची सुमारे १८ टिनशेड गोदामे आहेत. ही गोदामे विविध व्यापाऱ्यांना भाड्याने देण्यात आली आहेत. सोमवारी एका फोमच्या गोदामात आग लागली.
रब्बी हंगामातील हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस व गारपीट झाली.
नागपूर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठ्या प्रमाणावर कारवाया करत गेल्या ११ महिन्यांत ९०७ गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवायांमध्ये सुमारे १२५४ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत…
रेतीघाटातील व्यवहारात १ कोटी रुपये देवाण-घेवाणचा वाद होता. आरोपी व मृत नागपालच्या साथीदारांत फोनवर शाब्दिक बाचाबाचीही झाली होती. आम्ही घाटावर आहो, येथे या, बोलणे करू असे सांगण्यात आले.
अकोला आणि चंद्रपूरमध्ये पारा ३६ अंशांपुढे गेला तर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात तापमान ३४ ते ३५ अंशांच्या दरम्यान नोंदविले गेले.
दारुगोळा आणि अन्य स्फोटक पदार्थांची निर्मिती करणाऱ्यांबाबत केंद्र आणि राज्याचे कायदे आहेत. कायद्यातील तरतूदी तपासाव्या लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
या साखळीचा मागोवा घेत पोलिस 'एक्सीलेंट ट्यूशन क्लास' पर्यंत पोहोचले. तेथील विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये आलेले प्रश्नपत्र १७ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने 'टेक १' ग्रुपवर पोस्ट केल्याचे समजले.
कंत्राटदाराला नोटीस बजावत सर्व त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशारा देत परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे एफडीएने स्पष्ट…
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात आध्यात्मिक चेतना, सामाजिक समरसता आणि सकारात्मक विचाराला अनन्य साधारण महत्त्व आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी अनिवार्य आहे.
काही ओयो हॉटेल्स अमली पदार्थांचे सेवन, हुक्का पार्ट्या आणि गुन्हेगारांच्या लपण्यासाठीची ठिकाणे बनले. पोलिसांपासून वाचण्यासाठी काही तडीपार आरोपीही ओयोचा वापर करतात. असेच एक प्रकरण वाठोडा हद्दीत उघडकीस आले होते.