Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri : मैत्री असूनही संघर्ष अटळ! अलोरे गटात राष्ट्रवादीच्या विजयाचा दावा

अलोरे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार गायत्री कदम यांनी मतदारांनी धनशक्तीपेक्षा जनशक्तीला प्राधान्य देत माणूसकी जपून मतदान करावे, असे आवाहन केले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 25, 2026 | 04:13 PM

Follow Us

अलोरे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार गायत्री कदम यांनी मतदारांनी धनशक्तीपेक्षा जनशक्तीला प्राधान्य देत माणूसकी जपून मतदान करावे, असे आवाहन केले. निवडणूक कधीच सोपी नसते, प्रतिस्पर्धी उमेदवार मित्र असले तरी संघर्ष अटळ असल्याचे मत माजी पंचायत समिती सदस्य रमेश राणे यांनी व्यक्त करत राष्ट्रवादीचे उमेदवार गायत्री कदम व निलेश कदम विजयी होतील, असा दावा केला. दरम्यान, पंचायत समिती उमेदवार निलेश कदम यांनीही मतदार योग्य निर्णय घेतील, असा आत्मविश्वास व्यक्त केला. या संदर्भात आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी संबंधित उमेदवारांशी संवाद साधला.

Close

Follow Us:

अलोरे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार गायत्री कदम यांनी मतदारांनी धनशक्तीपेक्षा जनशक्तीला प्राधान्य देत माणूसकी जपून मतदान करावे, असे आवाहन केले. निवडणूक कधीच सोपी नसते, प्रतिस्पर्धी उमेदवार मित्र असले तरी संघर्ष अटळ असल्याचे मत माजी पंचायत समिती सदस्य रमेश राणे यांनी व्यक्त करत राष्ट्रवादीचे उमेदवार गायत्री कदम व निलेश कदम विजयी होतील, असा दावा केला. दरम्यान, पंचायत समिती उमेदवार निलेश कदम यांनीही मतदार योग्य निर्णय घेतील, असा आत्मविश्वास व्यक्त केला. या संदर्भात आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी संबंधित उमेदवारांशी संवाद साधला.

Web Title: Ratnagiri despite friendship conflict is inevitable ncp claims victory in alore group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भीषण अपघात; रस्त्यांच्या दुरावस्थेवर प्रशासनाचं दुर्लक्ष
1

Karjat News : राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील खड्ड्यांमुळे भीषण अपघात; रस्त्यांच्या दुरावस्थेवर प्रशासनाचं दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.